News Bharati

बातम्या

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारकडे […]

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश Read More »

राज्यात झिका रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; जाणून घ्या काय आहेत लक्षणे व उपाय

राज्यातील झिका रुग्णांची संख्या 25 वर पोहोचली आहे त्यामध्ये एकट्या पुण्यात रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे. पावसामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, झिका व्हायरससह डेंग्यूच्या रूग्णांची वाढती संख्या डोकेदुखी ठरत आहे. पुण्यामध्ये 23 कोल्हापूर मध्ये 1 व संगमनेर मध्ये 1 असे एकूण 25 रुग्णांची महाराष्ट्रात नोंद झाली आहे. या व्हायरसचा धोका गर्भवती माता

राज्यात झिका रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; जाणून घ्या काय आहेत लक्षणे व उपाय Read More »

छगन भुजबळ – शरद पवारांच्या भेटीवर बावनकुळे स्पष्टच बोलले

मुंबई : राष्ट्रवादी काँगेसचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, हि भेट राजकीय नसल्याचे भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. बावनकुळे म्हणाले की, \”राज्यातील सामाजिक आणि विकासात्मक चर्चा करण्यासाठी कधीतरी विरोधी पक्ष आणि

छगन भुजबळ – शरद पवारांच्या भेटीवर बावनकुळे स्पष्टच बोलले Read More »

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व ज्येष्ठांना लाभ

मुंबई : राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषित केले होते, त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व ज्येष्ठांना लाभ Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना.

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राताल गावागावातून भाविक वारकरी दरवर्षी वारीला जातात वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी ,शेतकरी समावश असताो. परंतु कालारूप दिंड्यांची संख्या वाढल्याने वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्वाचे ठरले आहे याकरिता वारकरी महामंडळाची संकल्पना आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ\” स्थापन करण्याचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना. Read More »

प्रेरणा पुरुष जगदेव राम उरांव

कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती या गीताला अनुसरून सार्थक जीवन अनेक जण जगले असतील. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष जगदेव राम उरांव (Jagdev Ram Oraon) ह्यांचे जीवन त्या गीता सोबतच त्यातून प्रकट होणाऱ्या भावविश्वाशी तंतोतंत एकरूप झालेले पाहायला मिळते. १५ जुलै २०२० मध्ये अगदी मृत्यू येण्यापूर्वीची सारी धडपड ही अपेक्षित असलेल्या

प्रेरणा पुरुष जगदेव राम उरांव Read More »

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई : मुंबई (Mumbai) हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला (Maharashtra) जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 29 हजार कोटींहून अधिक किमतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे रिमोटद्वारे शुभारंभ, भूमिपूजन, पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. गोरेगाव मधील नेस्को प्रदर्शन

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी Read More »

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना

महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमाह

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना Read More »

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : राज्य शासनाने वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्ग, विसावा व मुक्कामाची ठिकाणासह पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सुचित केलेले होते. येथे वारकरी, शेतकरी व कष्टकरी यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे व हे शासन ही त्यांचेच आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी पेक्षा वारकरी, शेतकरी व

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकरी, शेतकरी व कष्टकऱ्यांनाच प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून एकही पात्र महिला वंचित राहू नये : पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड : राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या, आणि ग्रामीण व शहरी भागातील गरीब महिलांच्या आर्थिक विकासाच्या या महत्त्वपूर्ण योजनेला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाज घटकातील गरीब, गरजू, महिला या आर्थिक सक्षमीकरणातून आर्थिक स्वातंत्र्य अनुभवणार आहे. राज्य शासनाने या योजनेच्या प्राथमिक अंमलबजावणीत आलेल्या अनुभवावरून अधिक सोपी व सुलभ अशी अर्ज स्वीकारण्याची पद्धत तयार केली

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून एकही पात्र महिला वंचित राहू नये : पालकमंत्री गिरीश महाजन Read More »