News Bharati

बातम्या

“जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ”; नितीन गडकरीचं विधान चर्चेत

महाराष्ट्रामध्ये “महाराष्ट्रात सध्याचं जातीय संघर्षाचं वातावरण बघता या निवडणुकीत आपल्याला अडचण होईल, असं मी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हटलं होतं. मी आधीच ठरवलं होतं की आपण कधीच जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जातीने मोठा होत नाही, तर तो गुणाने मोठा होता. त्यामुळे जातीवाद समूळ नष्ट झाला पाहिजे”, असं नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी […]

“जो करेगा जात की बात, उसको कस के मारूंगा लाथ”; नितीन गडकरीचं विधान चर्चेत Read More »

जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम शरद पवारांनी केलंय

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने ९ जागेवर विजय मिळवला. दरम्यान, महाविकास आघाडीची मतं फुटली नसती तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले नसते आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला नसता. पराभव झाल्यानंतर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. दरम्यान, आता जयंत पाटील

जयंत पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम शरद पवारांनी केलंय Read More »

महिला सशक्तीकरणासाठी \”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना\”; अटी शिथिल, प्रक्रिया सुलभ

महाराष्ट्रातील माता-भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने \”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना\” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची हमी घेणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्‍यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु

महिला सशक्तीकरणासाठी \”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना\”; अटी शिथिल, प्रक्रिया सुलभ Read More »

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad election) भाजपच्या (BJP) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) विजयी झाल्या, त्यांनी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त तीन मते मिळवली. दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मुंडे यांनी एकूण 26 मतांनी विजय मिळवला. हा विजय भाजप आणि राज्यातील त्यांच्या मित्रपक्षांसाठी, विशेषत: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर, एक

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी Read More »

राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या दोन वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. २७ जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता. हे अधिवेशन

राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास शैक्षणिक संस्थांवर कारवाई करणार – चंद्रकांत पाटील

मुंबई : शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत ८ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. राज्यातील विद्यार्थिंनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास शैक्षणिक संस्थांवर कारवाई करणार – चंद्रकांत पाटील Read More »

इस्लामिक शरिया नाही तर संविधान श्रेष्ठ : स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानी मिळाला मुस्लिम महिलांस पोटगीचा अधिकार

\”मुस्लीम महिलेस पोटगीचा अधिकार आहे असा निर्णय देऊन सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे संविधान व समानतेची लाज राखली आहे.\” असं म्हणत भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते सतीश निकम (Satish Nikam) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे. \”१९८६ साली काही मतांसाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करत राजीव गांधी सरकारने शहाबानो विषयात संविधानाच्या समानतेच्या तत्वाला तिलांजली दिली होती,\”

इस्लामिक शरिया नाही तर संविधान श्रेष्ठ : स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानी मिळाला मुस्लिम महिलांस पोटगीचा अधिकार Read More »