News Bharati

बातम्या

भारतीय डाक विभागाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली दीनदयाल स्पर्श योजना

दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाने दीनदयाल स्पर्श योजना सुरू केली आहे, ही एक शिष्यवृत्ती योजना असून ज्याचा उद्देश संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये पोस्टाची तिकिटे जमवून त्यांची माहिती गोळा करण्याचा छंदाला प्रोत्साहन देणे आहे. हा उपक्रम उत्तर गुजरात विभागाचे पोस्टमास्टर जनरल कृष्ण कुमार यादव यांनी जाहीर केला. सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करत, त्यांना केवळ छंदच नव्हे […]

भारतीय डाक विभागाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली दीनदयाल स्पर्श योजना Read More »

मंत्रिमंडळ निर्णय पहा एका क्लिक वर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. घेण्यात आलेले सर्व मंत्रिमंडळ निर्णय इथे पहा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मंत्रिमंडळ निर्णय पहा एका क्लिक वर Read More »

काश्मीरसाठी वेगळा झेंडा, 370 कलम पुन्हा लागू करू आश्वासनावर शेलारांचा उबाठा आणि काँग्रेसला सवाल

मुंबई : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, 370, 35 (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उबाठा सहमत आहेत का? असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संपूर्ण देश

काश्मीरसाठी वेगळा झेंडा, 370 कलम पुन्हा लागू करू आश्वासनावर शेलारांचा उबाठा आणि काँग्रेसला सवाल Read More »

मंत्रिमंडळ निर्णय : ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना; सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे सव्वा कोटी ज्येष्ठांना

मंत्रिमंडळ निर्णय : ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना; सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ Read More »

मंत्रिमंडळ निर्णय : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा; योजनेची व्याप्ती वाढवली

मंत्रिमंडळ निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थीत होते. यामध्ये, राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास

मंत्रिमंडळ निर्णय : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा; योजनेची व्याप्ती वाढवली Read More »

नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

नांदेड : लोकसभेत नांदेडचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavhan) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची दु:खद बातमी हैदराबादमधून समोर आली आहे. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. चव्हाण यांनी हैदराबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण मागच्या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते, ज्यामुळे त्यांना

नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन Read More »

जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद

जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जळगाव (Jalgaon) येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी

जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद Read More »

अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपी तफ्फजुल इस्लाम पलायनाच्या प्रयत्नात ठार

आसाम : आसाममधील (Assam) अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी तफ्फजुल इस्लामचा आज पहाटे पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जीवघेणा अंत झाला. प्रकरणातील आरोपीला पोलीस तपासासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आलेल्या जवळच्या तलावात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर ही घटना घडली. दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर आरोपी तफ्फजुल इस्लामचा मृतदेह सापडला.  तफ्फजुल इस्लाम एका

अल्पवयीन मुलीवर गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपी तफ्फजुल इस्लाम पलायनाच्या प्रयत्नात ठार Read More »

पुण्यातील पौड गावात हेलिकॉप्टर अपघात

पुणे : मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या एका खासगी हेलिकॉप्टरला आज पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ अपघात झाला, त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि विमान वाहतूक प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार ग्लोबल व्हेक्ट्राच्या मालकीचे ऑगस्टा वेस्टलँड AW139 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरला पुण्याच्या ग्रामीण भागात पौड गावाजवळ अपघात झाला. ही घटना तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामान असल्यामुळे घडली असावी. यावेळी

पुण्यातील पौड गावात हेलिकॉप्टर अपघात Read More »

राज ठाकरे यांचे आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर, अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी, मनसे, सर्वच राजकीय पक्षसोबत अपक्ष उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या नवनिर्माण यात्रेच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी नागपूर

राज ठाकरे यांचे आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य Read More »