News Bharati

बातम्या

अकोल्यात भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

अकोल्यातील भाजप पदाधिकारी तथा बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येउन हा चाकू हल्ला केल्याची माहिती आली आहे. मिश्रा हे घरासमोर वाहनातून खाली उतरले असता काल रात्री उशिरा त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक चाकू हल्ला केला. दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मिश्रा यांना तातडीने त्यांचे […]

अकोल्यात भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला Read More »

‘देशाचे आराध्य दैवत…शिवरायांची शिवसृष्टी उभारली जाणे हा नांदगाव वासियांसाठी भाग्याचा दिवस’ – मुख्यमंत्री

 नांदगाव शहरासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींची शिवसृष्टी नांदगावात उभारली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच महायुतीचे सरकार काम करत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावमध्ये केले. नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. https://twitter.com/mieknathshinde/status/1829564526582456459/photo/1

‘देशाचे आराध्य दैवत…शिवरायांची शिवसृष्टी उभारली जाणे हा नांदगाव वासियांसाठी भाग्याचा दिवस’ – मुख्यमंत्री Read More »

वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार; 12 लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार

पालघर : 76,200 कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ तसेच 1563 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण व शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात आयोजित कार्यक्रमात झाले. महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोलाचे ठरणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन होत आहे. वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार आहे.

वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार; 12 लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार Read More »

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद

आसाम सरकारने राज्य विधानसभा कर्मचाऱ्यांना दिलेला 2 तासांचा शुक्रवारचा ब्रेक रद्दकरण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्वतः समाज माध्यमांवरया निर्णयाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा म्हणाले की दोन तासांचा जुमा ब्रेक रद्द करून, आसाम विधानसभेनेउत्पादकतेला प्राधान्य दिले आहे. मुस्लिम लीगच्या सय्यद सादुल्ला यांनी ही प्रथा 1937 मध्येसुरू केली होती. या ऐतिहासिक

आसाममध्ये 2 तासांचा ‘जुम्मा-ब्रेक’ बंद Read More »

बांबू आधारित व्यवसायासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम; रोजगार निर्मितीवर भर

मुंबई : बांबू आधारित व्यवसायाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे बांबू (Bamboo) उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल

बांबू आधारित व्यवसायासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम; रोजगार निर्मितीवर भर Read More »

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती

कृषी क्षेत्रा मध्ये महाराष्ट्राने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रामध्ये विविध पिकं घेतली जातात या मध्ये प्रामुख्याने ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, वाटाणा, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील विविध भागाना पाण्याअभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागते या मध्ये प्रामुख्याने सिंचनाविषयी समस्या जास्त

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती Read More »

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट मधे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024ला संबोधित केले. या वेळी त्यांनी भारताच्या फिनटेक क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकत फिनटेक स्टार्टअपमध्ये 10 वर्षांत 500 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले. UPI हे भारताच्या फिनटेक यशाचे एक मोठे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. मोदी यांनी सांगितले की, \”एक काळ असा होता की

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ग्लोबल फिनटेक फेस्ट मधे ? Read More »

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार?

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congrss) मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (३० ऑगस्ट २०२४) रोजी देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या जवळचे मानले जातात. जितेश अंतापूरकर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, आमदारांनी पक्ष सोडला; भाजपात प्रवेश करणार? Read More »

दहशतवाद विरोधी पथकाची कोंढवा येथील अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पुणे – दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातील कोंढवा भागात एका अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकला आहे. या कारवाईत तब्बल ३७८८ सिम कार्ड, ७ सिम बॉक्स, लॅपटॉप, आणि अँटिना असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घातपाती कारवायांच्या संभाव्य घटनांच्या अनुषंगाने केली गेली. ATS च्या माहितीनुसार, हे अवैध एक्सचेंज दुबई आणि

दहशतवाद विरोधी पथकाची कोंढवा येथील अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा ; लाखोंचा मुद्देमाल जप्त Read More »

प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – वाढवण बंदर

देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराची प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी एक अत्यंत खास प्रकल्प जो भारताच्या विकासाला हातभार लावेल. प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या या महाराष्ट्राच्या भूमिकेवर पुन्हा शिक्कामोर्तब करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून मुंबई आणि पालघरमध्ये त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी मुंबईत जागतिक अर्थतांत्रिक महोत्सवात पंतप्रधानांचं भाषण होणार आहे. त्यानंतर दुपारी पालघर इथं

प्रगतीचे ऊर्जास्रोत असलेल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा – वाढवण बंदर Read More »