News Bharati

बातम्या

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असूनयेत्या 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं जाहीरकेला. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनीगतवर्षी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून आंदोलन सुरू केलं होतं.या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने जरांगे यांनी १२३ […]

जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र Read More »

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत येणार

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विशेष समारंभात

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत येणार Read More »

साखर कारखान्यांसाठी मोठी बातमी; इथेनॉल निर्मितीला केंद्राचा हिरवा कंदील

मुंबई : गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना (Sugar Factory) इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने परवानगी

साखर कारखान्यांसाठी मोठी बातमी; इथेनॉल निर्मितीला केंद्राचा हिरवा कंदील Read More »

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल… मुख्यमंत्र्यांची ग्वाही…

पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) हे राज्याचे आराध्य दैवत आणि ते राज्याची अस्मिता आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज आणि अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मालवणमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल… मुख्यमंत्र्यांची ग्वाही… Read More »

प्रकाश आंबेडकरांकडून आदिवासी समाजाची दिशाभूल !

प्रकाश आंबेडकर नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारे आणि काही वादग्रस्त विधाने करत असतात. यामध्ये त्यांनी केलेले औरंगजेबा बद्दलचे वक्तव्य हा मोठा वादाचा विषय ठरला होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य हा एक चर्चेचा विषय असतो. नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजने मध्ये आदिवासींच्या सोई सुविधा आणि कल्याणासाठी चे अर्थसंकल्पातील पैसे वापरल्याचा गंभीर आरोप केला

प्रकाश आंबेडकरांकडून आदिवासी समाजाची दिशाभूल ! Read More »

भाजपचा देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ !

भारतीय जनता पक्षाने (भाजप) २ सप्टेंबर २०२४ रोजी देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ केला आहे. हा अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुनर्भरणीसह सुरू झाला आहे, ज्यामुळे पक्षाच्या विस्ताराची नवी मालिका सुरू झाली आहे. हे अभियान दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यात पहिला टप्पा २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर आणि दुसरा टप्पा १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर

भाजपचा देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ ! Read More »

कर्नाटक सरकारचा हिंदू प्रतीकं काढण्याचे आदेश

कर्नाटक सरकारने गंगावठी येथे रस्त्यांवरील प्रकाशस्तंभांवरून भगवान हनुमान जीच्या गदा, धनुष्य-बाण या प्रतीकांची काढणी करण्याचा आदेश दिला आहे. हे प्रतीक सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या तक्रारीनंतर काढण्यात आले, ज्यांनी हे प्रतीक ‘असेक्युलर’ असल्याचे आणि सामाजिक सामंजस्याला धोका देणारे असल्याचे म्हटले. हा निर्णय हिंदू संघटनांच्या आणि भाजपच्या तीव्र विरोधाला सामोरे जाणार आहे, जे याला

कर्नाटक सरकारचा हिंदू प्रतीकं काढण्याचे आदेश Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा !

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळ प्राधिकारण आणि रेल्वेच्या अतिक्रमित जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास निम्म्या जागेवर पुनर्वसन प्रकल्प राबवून उर्वरित जागा केंद्रीय संस्थांना मोकळी करून मिळेल. त्यातून मुंबईतील शेकडो एकर जमीन मोकळी होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बुधवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा ! Read More »

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन

सकल मराठा समाजाच्यावतीने भर पावसामध्ये बुधवारी काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने 24 तारखेला मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून नाशिक दौऱ्यावरती आलेले काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची गाडी अडून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे

सकल मराठा समाजाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या विरोधात आत्मक्लेष आंदोलन Read More »

मोदी सरकारला राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत

केंद्रातील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला राज्यसभेतील बहुमताअभावी अनेक महत्वाची विधेयके मंजूर करून घेता येत नव्हती. परंतु विविध राज्यांमध्ये वाढलेल्या जागा , आलेली सत्ता या सर्व गोष्टींचा केंद्र सरकारला पर्यायाने भाजपाला फायदा होत आहे.एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आधाडी सरकारला राज्यसभेत पहिल्यांदाच बहुमत मिळाले असून अनेक महत्त्वाच्या विधेयकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दहा वर्षे

मोदी सरकारला राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत Read More »