News Bharati

राष्ट्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ!

नवी दिल्ली: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India – CJI) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी आणि प्रेरणादायी प्रवास निवृत्त सरन्यायाधीशांची जागा: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निवृत्त झालेले न्यायमूर्ती बी.आर. […]

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ! Read More »

नितीश कुमार १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; ‘भाजपचे’ सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा बनले उपमुख्यमंत्री

पाटणा, बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने २४३ जागांपैकी २०२ जागांवर दणदणीत विजय मिळवून मोठा जनादेश मिळवला आहे. या विजयात भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकून आघाडीत ‘मोठा भाऊ’ म्हणून आपले स्थान बळकट केले. तरीही, भाजपने राजकीय स्थिरता आणि दिलेला शब्द पाळत संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनाच पुन्हा

नितीश कुमार १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; ‘भाजपचे’ सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा बनले उपमुख्यमंत्री Read More »

पत्रकारितेला रसातळाला नेणारी.. \”BBC\”

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‌’ अर्थात ‌‘बीबीसी‌’ ही माध्यम कंपनी, पुन्हा एकदा जगभरातील चर्चेचे केंद्र झाली आहे. एकेकाळी लोक जिला विश्वासार्ह समजत त्या माध्यम संस्थेच्या पत्रकारितेवर पुन्हा एकदा संशयाचे मळभ आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२१ मध्ये केलेल्या भाषणातील काही भाग चुकीच्या पद्धतीने संपादित केल्याचा आरोप ‌‘बीबीसी‌’वर झाला. ‌‘द टेलिग्राफ‌’ या इंग्लंडमधील वृत्तपत्रात याबाबत बातमी

पत्रकारितेला रसातळाला नेणारी.. \”BBC\” Read More »

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १२ नोव्हेंबर दरम्यान भूतानचा दोन दिवसांचा राजकीय दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या निमंत्रणावरून झालेल्या या भेटीमुळे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि विकासात्मक उपक्रमांद्वारे भूतानसोबतची भारताची भागीदारी अधिक दृढ झाली आहे. उच्चस्तरीय बैठका आणि ‘माइंडफुलनेस सिटी‘ला पाठिंबा भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राजे चौथे ड्रुक ग्याल्पो यांची

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय Read More »

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट

सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ एक मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. एका कारमधून झालेल्या या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि तीन जवळच्या वाहनांमध्ये पसरली आणि जागीच जळून खाक झाली. सोमवारी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हा

दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट Read More »

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतक्यातच इराण आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. त्यापैकी ६० वर्षीय अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद याला मुंबईतील वर्सोवा परिसरातून पकडले गेले. तो भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) मधील शास्त्रज्ञ असल्याचे नाटक करून परदेशात मुक्त संचार करत होता. त्याच्यावर संवेदनशील माहिती विकल्याचा आरोप आहे. त्याचा एक सहकारी झारखंडमधून अटक

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी Read More »

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे 

नवी दिल्ली – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात जनजातीय समाजाचा सहभाग आणि त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून त्यातील तेजस्वी नायक म्हणजे भगवान बिरसा मुंडा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त केलेल्या निवेदनात त्यांनी जनजाती समाजाच्या अस्मिता, संस्कृती आणि श्रद्धेच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित

‘विभाजनवादी विचारांना उत्तर म्हणजे बिरसा मुंडा यांचा स्वबोध’ : दत्तात्रेय होसबाळे  Read More »

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत..

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष अधिकच चिघळला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष कसा पेटला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या लष्करी संघर्षाचा भडका उडाला असून येणार्‍या काळात हा

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत.. Read More »

हिंदू समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी : डॉ. मोहन भागवत

संपूर्ण हिंदू समाजाचे सामर्थ्यसंपन्न, शीलसंपन्न आणि संघटित स्वरूप हीच देशाच्या एकता, एकात्मता, विकास आणि सुरक्षेची खरी हमी आहे, कारण हिंदू समाजच विभाजनवादी मानसिकतेपासून मुक्त असून, तो सर्वसमावेशक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या उदात्त तत्त्वज्ञानाचा संरक्षक आणि पुरस्कार करणारा हिंदू समाजच आहे. त्यामुळेच संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याचे कार्य संघ करीत आहे. एकदा समाज संघटित झाला की

हिंदू समाजाच्या संघटित स्वरूपातच भारताची एकात्मता, विकास आणि सुरक्षेची हमी : डॉ. मोहन भागवत Read More »

‘संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे राष्ट्रचेतनेचा उत्सव’

शताब्दीनिमित्त विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज प्रथमच स्मृतिचिन्ह नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित झाले. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांच्या उपस्थितीत हा अनोखा क्षण साकारला. १०० रुपयाच्या नाण्यावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह, भारतमातेची प्रतिमा,

‘संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे राष्ट्रचेतनेचा उत्सव’ Read More »