News Bharati

कोकण

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यात केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाचे दर्शन घडवले जात आहे. कार्यक्रमाच्या परिसरात उभारण्यात आलेला विशेष ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष भाविकांसाठी, विशेषतः तरुणाईसाठी प्रमुख आकर्षण ठरला आहे. कक्षाची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान या सुसज्ज कक्षात एकावेळी सुमारे १ हजार भाविक […]

हिंद-दी-चादर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शौर्याचा जागर: शहीदी समागमातील विशेष उपक्रम Read More »

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव

नवी मुंबई (खारघर) : \”आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा खरा मार्ग हा वेदवाणी आणि गुरुवाणीतूनच मिळू शकतो. गुरु तेग बहादूर साहिबजींनी दिलेला त्याग, शौर्य आणि अध्यात्माचा वारसा हा केवळ एका समुदायासाठी नसून संपूर्ण मानवजातीला दिशा देणारा आहे,\” असा विश्वास योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’

वेदवाणी आणि गुरुवाणीच मानवतेला शांततेचा मार्ग दाखवतील – योगगुरू बाबा रामदेव Read More »

खारघरमध्ये २८ फेब्रुवारी व १ मार्चला ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ सोहळा; २० लाख भाविकांची मांदियाळी

नवी मुंबई (खारघर) : अतुलनीय शौर्य आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी बलिदान देणारे नववे शीख गुरु, श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथील ओवे मैदानावर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून १८ ते २० लाख भाविक

खारघरमध्ये २८ फेब्रुवारी व १ मार्चला ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ सोहळा; २० लाख भाविकांची मांदियाळी Read More »

६२ एकर मैदान, २० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नियोजन समित्या सज्ज!

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून खारघरमध्ये आयोजित होणाऱ्या भव्य सोहळ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सर्व नियोजन समित्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच यशस्वीपणे संपन्न झाली. २० लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षितखारघरमधील सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर सुमारे ६२ एकर विस्तीर्ण

६२ एकर मैदान, २० लाख भाविक; ‘हिंद-दी-चादर’ सोहळ्यासाठी नियोजन समित्या सज्ज! Read More »

५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष; ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये नोंद

मुंबई/कोकण : भारतीय संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कोकण विभागात सोमवारी (२३ फेब्रुवारी) एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला. विभागातील ५१ लाख विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ‘हिंद-दी-चादर’ हे गीत गाऊन या महान क्रांतिकारकाला मानवंदना दिली. विश्वविक्रमाची मोहोर या अभूतपूर्व उपक्रमाची

५१ लाख विद्यार्थ्यांच्या स्वरात घुमला ‘हिंद-दी-चादर’चा जयघोष; ‘बेस्ट ऑफ इंडिया’मध्ये नोंद Read More »

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ साठी वाढीव मागणीसह ८१३ कोटी ३५ लाख ७२ हजार रकमेच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ७८५.३५ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना २८ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ७२ हजार इतक्या रकमेचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून होणारी विकास कामे

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटींचा विकास आराखडा मंजूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती

‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन Read More »

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता? दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

महाराष्ट्र : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी झालेल्या या लढतीला ग्रामीण महाराष्ट्राची ‘मिनी विधानसभा’ मानले जात आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत सत्तेचे पहिले स्पष्ट कल समोर येतील. प्रमुख ठळक मुद्दे:जागांची संख्या: जिल्हा परिषद

१२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांवर कोणाची सत्ता? दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार Read More »

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल!

मुंबई : \”महायुती सत्तेत आली तर मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ होईल, अशी भीती उद्धव ठाकरे दाखवत आहेत. मात्र, ते कधीही शक्य नाही. पण उद्धव ठाकरे जर सत्तेत आले, तर ते मुंबईचे ‘मोहम्मद लैंड’ केल्याशिवाय राहणार नाहीत,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल! Read More »

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एका खोचक कवितेच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. \”कितीही रडा, पण मुंबई तुम्हाला नाकारणारच,\” असा टोला त्यांनी लगावला आहे. काय आहे केशव उपाध्ये यांचे ट्विट?उपाध्ये यांनी आपल्या

\”रडा कितीही, मुंबई तुम्हालाच नाकारणार!\”; केशव उपाध्येंचा ‘उबाठा’वर काव्यप्रहार Read More »