News Bharati

वैचारिक

मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द

धर्मांतर केल्याने अनुसूचित जाती (SC) दर्जा आणि पर्यायाने एट्रोसिटी कायदा किंवा आरक्षणासारखे वैधानिक संरक्षण रद्द होतो असा निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. २४ मार्च २०२६ रोजी दिला. या निर्णयाचा आणि कायदेशीर तरतुदींचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख. अनुसूचित जाती आरक्षणाचा पाया – राष्ट्रपतींचा संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५०भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४१ प्रमाणे पारित राष्ट्रपतींच्या ‘संविधान […]

मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय – धर्मांतरानंतर आरक्षण रद्द Read More »

सॉरी बोल दे आसिम मुनीर…

शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्त्राएलने क्षेपणास्त्रांचा अचूक आणि लक्ष्यभेदी (targeted) मारा करून इराणचे सर्वेसर्वा आणि जगभरातील बारा इमामी शियापंथीय मुसलमानांचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनेई यांना सद्गतीचा मार्ग मोकळा करून दिला. अराजकाचा वणवा… त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, १ मार्च २०२६ पासून जगभरात बाराइमामी शियापंथीय मुसलमानांनी निदर्शने सुरू केली. विशेषतः

सॉरी बोल दे आसिम मुनीर… Read More »

ख्रिस्ती धर्मांधतेचा रक्तरंजित इतिहास 

इतिहास कितीही दडपायचा प्रयत्न केला तरी तो जगाला समजल्याशिवाय राहत नाही. आज जगाला वैज्ञानिक दृष्टीचे आणि बुद्धीप्रामाण्याचे धडे देणाऱ्या ख्रिश्चन धर्मियांनी एकेकाळी सुधारणावादी, विज्ञाननिष्ठ लोकांवर अमानुष अत्याचार केले आहेत. प्रस्थापित ख्रिस्ती धर्माच्या सिद्धांतांना जेव्हा जेव्हा विज्ञान आणि सुधारणेच्या तर्कनिष्ठ प्रश्नांनी आव्हान दिलं तेव्हा तेव्हा चर्चने आपल्या सत्तेचा वज्रप्रहार करून तो विचार दडपण्याचा प्रयत्न केला. हा

ख्रिस्ती धर्मांधतेचा रक्तरंजित इतिहास  Read More »

परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात

परभणी : परभणी शहरातील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालय कार्यालय परिसरात येत्या १६ आणि १७ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय ‘ग्रंथोत्सव-२०२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित हा उत्सव जिल्ह्यातील वाचनप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी ज्ञानाची मोठी मेजवानी ठरणार आहे. ग्रंथोत्सवानिमित्त विविध परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आणि साहित्यिक संवाद यांसारख्या समृद्ध कार्यक्रमांचे आयोजन

परभणीत ग्रंथोत्सव : १६ व १७ मार्च रोजी साहित्याचा जागर; ग्रंथदिंडीने होणार शानदार सुरुवात Read More »

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds…

मुंबई तरुण भारतच्या मंगळवारच्या अंकात पहिल्याच पानावर ही बातमी दिली आहे. प्रलोभनांसह अन्य सामाजिक, आर्थिक कारणामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ६५६ कुटुंबातील ३ हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा आपल्या मूळ धर्मात सनातन धर्म जाहीर प्रवेश केला. डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे रविवार, ८ मार्च रोजी हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds… Read More »

संवाद हा एकमेव मार्ग आहे…

आत्महत्या करून जीवन संपवलेली दोन उदाहरणे पाठोपाठ समोर आल्यावर या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करायला हवा असे वाटले. पहिले उदाहरण एका तरुण कार्यकर्त्याचे आहे, त्याच्या आत्महत्येनंतर सगळे संभ्रमात पडले. वर वर पाहता कारण तर काही दिसले नाही. त्याला योग्य वाटणार्‍या मुलीशी त्याचा विवाह ठरला होता. मात्र लग्नाआधी त्याने आत्महत्या का केली हे उलगडले नाही. असे काय

संवाद हा एकमेव मार्ग आहे… Read More »

सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा

मुघल शासक अकबराचा जन्म हुमायून आणि हमिदा बानो यांच्या पोटी १५ ऑक्टोबर १५४२ रोजी सिंध प्रांतातील अमरकोट संस्थानाच्या (जहागीर) किल्ल्यात झाला. हुमायून शेरशाह सूरीकडून पराभूत होऊन निर्वासित म्हणून भटकत असताना अमरकोटचे तत्कालीन हिंदू शासक राणा प्रसाद यांनी त्याला आपल्या किल्ल्यात आश्रय दिला होता. तिथेच अकबराचा जन्म झाला. तेव्हापासून अमरकोटच्या या सोढा राजपूत राणांचे इस्लामी शासक

सद्गुण विकृतीचा कळस अमरकोटचे राजपूत सोढा राणा Read More »

समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन संघाला समाजरूप संघटन उभे करायचे आहे. समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल. नेता-नारा-निती-पक्ष-अवतार-सरकार-विचार-तत्वज्ञान या सर्व गोष्टी सहाय्यक आहेत. समाज या सर्वांचा मालक आहे. त्यामुळे मालकाने मुळात जागरूक असायला हवे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘संघ प्रवासाची

समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल Read More »

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या पद्म पुरस्कारांच्या यादीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री (२००६ ते २०११) कॉम्रेड व्ही. एस्. अच्युतानंदन यांना जाहीर झालेला पद्मविभूषण (मरणोत्तर) (मृत्यू: २१ जुलै २०२५)  एक प्रचंड चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय झाला आहे. देशद्रोहाचा कायमचा शिक्का कपाळावर मारलेला गेलेल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या ज्या केरळमध्ये कम्युनिस्टांनी रा.स्व. संघाच्या

फूल होंगे शूल सारे मित्र होंगे सब विरोधक Read More »

‘मिशन’ ते ‘मॅनिप्युलेशन’: लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळतोय का?

नैतिकता, सत्य आणि जनहित या मूल्यांवर उभी राहिलेली पत्रकारिता आज एका गंभीर वळणावर उभी आहे. माहिती देणे हे ज्यांचे मुख्य कर्तव्य होते, ती माध्यमे आज ‘मतनिर्मिती’ आणि ‘दिशाभूल’ करण्याचे कारखाने बनली आहेत. लोकशाही बळकट करण्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याच्या या प्रवृत्तीचा वेध घेणारा हा विशेष लेख. महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत पत्रकारितेचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. १८३२ मध्ये

‘मिशन’ ते ‘मॅनिप्युलेशन’: लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळतोय का? Read More »