News Bharati

संस्कृती

विस्मृतीच्या पडद्याआड लपलेली शौर्यगाथा: भारताची ‘रणरागिणी’ अब्बक्का

भारतीय इतिहासाची पाने अनेक वीरांच्या आणि वीरांगनांच्या कथांनी भरलेली आहेत. काही कथा सतत उजेडात राहतात, तर काही काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. पण जेव्हा अशा विस्मृतीत गेलेल्या शौर्यगाथांवर प्रकाश पडतो, तेव्हा इतिहास नव्याने जागा होतो. उल्लालच्या राणी अब्बक्का यांची कथा ही अशीच एक तेजस्वी, पण दुर्लक्षित राहिलेली शौर्यगाथा आहे. जैन समाजाची अनुयायी असूनही, भारतमातेच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांसारख्या […]

विस्मृतीच्या पडद्याआड लपलेली शौर्यगाथा: भारताची ‘रणरागिणी’ अब्बक्का Read More »

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा केवळ वाहतुकीचं साधन नव्हे, तर श्रद्धेचा आणि सुशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत, एसटीने केवळ विक्रमी महसूलच मिळवला नाही, तर सार्वजनिक सेवेच्या कार्यक्षमतेचं एक आदर्श उदाहरणही घालून दिलं. श्रद्धा, सेवा आणि सुशासनाची

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय Read More »

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत !

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ! Read More »

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी (Warkari) भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ (Bhakti Vitthalachi Seva Aarogyachi) या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »

पंढरपूर ते लंडन: एका अभूतपूर्व विश्ववारीची गाथा

विठ्ठल भक्ती ही केवळ एक परंपरा नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी मानवी जिद्द, निष्ठा आणि एकतेच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते. याच भक्तीची आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गाथा म्हणजे ‘पंढरपूर ते लंडन’ हा अभूतपूर्व प्रवास. २००८ पासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या अनिल खेडकर आणि तुषार गाडीकर या दोन विठ्ठल भक्तांनी, माऊलींच्या

पंढरपूर ते लंडन: एका अभूतपूर्व विश्ववारीची गाथा Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन!

पंढरपूर: आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त (Ashadhi Shuddha Ekadashi) वाखरी येथे दाखल झालेल्या आळंदी (Alandi) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भेट दिली. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे (Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) दर्शन घेतले आणि पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यासह पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन! Read More »

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान

साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून  केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही तर त्यासोबत समाजात सुरु असलेल्या घटनांची देखील माहिती दिली. एका अर्थाने संतसाहित्य ऐतिहासिक दस्ताऐवज आहेत. या साहित्याकडे या दृष्टीने बघणे देखील आवश्यक आहे.   यादवांच्या राज्यात ११८९ ते १३१८ या कालखंडातील संतचळवळीची

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान Read More »

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य

संत ज्ञानेश्वरांची (Dnyaneshwari)’ज्ञानेश्वरी’ ही केवळ भगवद्गीतेवरील एक प्रासादिक टीका नाही, तर तेराव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक घुसळणीतून प्रकट झालेला एक तेजस्वी विचारदीप आहे. हे कार्य हिंदू समाजाच्या आत्मरक्षणासाठी आणि पुनरुत्थानासाठी केलेले एक विराट आंदोलन होते. ज्ञानेश्वरांचे कार्य एका अशा कालखंडात साकार झाले, जिथे समाज एका मोठ्या स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा होता. या विचारक्रांतीची मुळे

Dnyaneshwari: ज्ञानेश्वरी: विचारक्रांतीचे महाकाव्य Read More »

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही!

वारी ही महाराष्ट्राची एक अद्वितीय आणि प्राचीन परंपरा आहे. जो  केवळ एक वार्षिक धार्मिक सोहळा नसून, हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि एकोप्याचा एक प्रकट उत्सव आहे. शतकानुशतके ही परंपरा लाखो भाविकांना पंढरपूरच्या विठोबा चरणीलीन होण्यासाठी प्रेरित करत आहे. तथापि, अलीकडच्या काळात काही धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या विचारसरणीचे गट या पवित्र आध्यात्मिक चळवळीला ‘सर्वधर्मसमभाव’ किंवा ‘सेक्युलर आंदोलन’

वारी: हिंदू आत्मशुद्धीचाच उत्सव, सेक्युलर ब्रँडचा नाही! Read More »

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून \”भेदाभेद भ्रम अमंगल\” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता Read More »