News Bharati

संस्कृती

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा

कुटियाट्टमचा गंभीर रंगाविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांचा कालातीत नाद, झारखंड–ओडिशा–बंगालमधील छाऊ नृत्याचा वीररस, कोलकात्याच्या दुर्गापूजेतील सामूहिक ऊर्जा आणि गुजरातच्या गरब्याचा थिरकायला लावणारा ताल — भारतीय जीवनशैलीचे हे अनेक रंग आता जगभर मान्य झाले आहेत. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत  (Intangible Cultural Heritage List) या परंपरांचा समावेश होऊन भारताची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. २००८ ते […]

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा Read More »

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव

गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे या उत्सवाची परंपरा गोव्यातील गावा-गावांत, वाड्या- वाड्यांमध्ये आणि घराघरांत जोपासली जात आहे. गोव्यातील या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची ही ओळख. गणेशोत्सव म्हटला की मुंबई, पुण्यातील भव्य सार्वजनिक मंडप आणि मिरवणुका डोळ्यासमोर येतात. पण गोव्यातील गणेशोत्सव यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. येथे गणपती हा प्रत्येक घरात चतुर्थीच्या दिवशी,

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव Read More »

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे म्हणजे अखेरीस या उत्सवाला राजमान्यता मिळणे आहे. ब्रिटिश राजवटीची पकड घट्ट झाली होती. समाज हताश झाला होता. १८५७ च्या स्वातंत्र्य समराने इंग्रजांना धक्का दिला

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता Read More »

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची

कोल्हापूर शहराची ओळख सांगणाऱ्या गोष्टींमध्ये गणेशोत्सवातील सजीव देखावे या परंपरेचा समावेश आहे. येथील गणेश मंडळे पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील सजीव देखावे गणेशोत्सवात सादर करतात. त्यांचे सादरीकरण आणि त्याचा लोकांवर पडणारा प्रभाव विलक्षण आहे. कोल्हापुरात गणेशोत्सवातील वातावरण चैतन्याने भरलेले असते. शहराच्या जुन्या पेठांमध्ये या कालावधीत उत्साहाला भरते येते. घरातील महिला मंडळी दुपारचे नैवेद्य, जेवण आटोपून

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची Read More »

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. श्री गणेशोत्सव हे पुण्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही पोहोचली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे अनेक पैलू आहेत. गणेश मंडळांचे सामाजिक कार्य हा त्यातील एक लक्षणीय पैलू. त्याची ओळख या लेखातून होईल. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवून त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रवृत्त

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव Read More »

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा

भारतापासून ५५०० किलोमीटर दूर युरोपमधील हंगेरीतील बुडापेस्ट येथे ‘मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा’ झाली. हिंदू स्वयंसेवक संघाने (HSS) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ९५ लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या. २३ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यशाळेत लहान मुलांपासून ते कुटुंबांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. मुलांना गणेश मूर्ती बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर पालकांना आपली मुले हिंदू संस्कृती

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा Read More »

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’ 

रानभाज्या किंवा वनभाज्या महोत्सव ही संकल्पना आता महाराष्ट्रात रुजत आहे. या महोत्सवांना प्रतिसादही वाढत असून जनजाती बंधू-भगिनी आणि शहरवासी यांना जवळ आणण्याचे खूप महत्त्वाचे काम या महोत्सवांमुळे होत आहे. प्रत्यक्ष शेती न करता किंवा कोणतीही निगा वगैरे न राखता ज्या भाज्या उगवतात, त्यांना रानभाज्या किंवा वनभाज्या म्हटले जाते. निसर्गात त्या उगवतात आणि त्यांची मुद्दामहून लागवड न

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’  Read More »

हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट

‘उत्सवप्रियता’ हे भारताचे आणि विशेषतः हिंदू संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, नवरात्री यांसारखे सण केवळ धार्मिक विधी नसून ते समाजाला एकत्र बांधणारे, सांस्कृतिक ओळख जपणारे आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनशैलीचा भाग आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका विशिष्ट कार्यप्रणालीद्वारे हिंदू सणांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. यामागे कम्युनिस्ट, डावे उदारमतवादी, इस्लामी विचारधारेचे

हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट Read More »

‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आणि कोट्यवधी भारतीयांची अस्मिता आहेत. त्यांचा इतिहास हा शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टीचा तेजस्वी अध्याय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डाव्या विचारसरणीचे तथाकथित इतिहासकार, चित्रपट निर्माते आणि काही माध्यमे महाराजांच्या याच इतिहासाला विकृत करून त्यांना आपल्या सोयीच्या चौकटीत बसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत

‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात Read More »

संत नामदेव: भक्ती, समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात वारकरी संप्रदायाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आणि आपल्या कार्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभर पसरवणारे बहुभाषिक संत म्हणून नामदेवांचे स्थान अद्वितीय आहे. मराठी, हिंदी, पंजाबी अशा विविध भाषांमध्ये अभंगरचना करून त्यांनी भक्तीची पताका देशभर फडकवली. ते केवळ एक संत नव्हते, तर एक कुशल संघटक, समाजसुधारक आणि दक्षिण-उत्तर भारताला जोडणारे

संत नामदेव: भक्ती, समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत Read More »