News Bharati

भाजपा

जळगावचा बालेकिल्ला भाजपाने राखला; महायुतीच्या स्मिता वाघ विजयी

जळगाव लोकसभा : भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या आहेत. या मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव […]

जळगावचा बालेकिल्ला भाजपाने राखला; महायुतीच्या स्मिता वाघ विजयी Read More »

अमित शहा 7 लाख पेक्षा अधिक मतांनी विजयी

गांधीनगर : लोकसभा निवडणुकीचे 2024 (Lok Sabha Elections 2024) चे निकाल आज जाहीर होत असून, मतमोजणी सुरू झाली आहे. आता सुरुवातीचे ट्रेंडही देशभरातून येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये अमित शाह यांचे नाव देशातील सर्वात हाय प्रोफाईल लोकांमध्ये समाविष्ट आहे. गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा विजय प्राप्त केला आहे. अमित शाह या जागेवर

अमित शहा 7 लाख पेक्षा अधिक मतांनी विजयी Read More »

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी

वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी Read More »

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी

अमरावती लोकसभा : उद्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. दरम्यान निकालापूर्वी भाजपा आणि एनडीए ला बहुमत दिसत असल्याचं एक्झिट पोल मध्ये दाखवण्यात आलंय. तसंच अमरावतीमध्ये (Amravati) सुद्धा महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावर माजी मंत्री आणि काँग्रेस

काँग्रेसकडून महाराष्ट्रामध्ये दंगे भडकवण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची रवी राणाची मागणी Read More »

विधान परिषद निवडणुक: भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

Maharashtra Legislative Council Elections 2024 : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपकडून (BJP) तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप विधान परिषदेच्या एकूण तीन जागा लढणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार (kiran Shelar) आणि आणि मुंबई शिक्षक

विधान परिषद निवडणुक: भाजपकडून तीन उमेदवार जाहीर Read More »

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील

महाराष्ट्र : देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. १९ एप्रिल पासून सुरु झालेले मतदान १ जुन रोजी सातही टप्यातील मतदान पार पडले.आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा (Exit Polls) अंदाज समोर आला आहे. भाजपाप्रणित (BJP) एनडीएने ३५० चा आकडा पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे.

…नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील Read More »

\”नाचता येईना अंगण वाकडे\” अशी गत असलेल्या..; चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला टोला

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेसपक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध टीव्ही चॅनेल, सोशल आणि डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस पक्ष आपले प्रवक्ते पाठवणार नाही. काँग्रेसच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेसवर (Congress)

\”नाचता येईना अंगण वाकडे\” अशी गत असलेल्या..; चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला टोला Read More »

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई : पावसाळ्यापूर्वीच कोस्टल रोडच्या बोगद्यामधून समुद्राचे पाणी झिरपल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युती सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी केलेल्या टीकेला तिउत्तर देत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’ असा टोला लगावला

‘आदित्य ठाकरे लंडनच्या एखाद्या रोडवरून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का?’; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला Read More »

बीडमधील वंजारी-मराठा वादावर फडणवीसांचं वक्तव्य

नागपूर : बीडमध्ये (Beed) वंजारी-मराठा समाज एकमेकांच्या विरोधात वाद निर्माण झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर मध्ये पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, \”बीडमध्ये असं काही घडणार नाही. दोन्ही समाज वर्षानुवर्षे सोबत राहिलेले आहे. त्यामुळे काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

बीडमधील वंजारी-मराठा वादावर फडणवीसांचं वक्तव्य Read More »

…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांना जोरदार टीका केली आहे. \”संजय राऊत यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात. ते लंडनला आहेत असं समजलं आहे. तिथे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावा,

…यांच्याबद्दल मला विचारू नका, ते गांजा पिऊन लेख लिहितात – देवेंद्र फडणवीस Read More »