शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील
मुंबई : \”राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या विविध योजना तसेच देण्यात येणाऱ्या अनुदानासह कृषी, पणन विभागाच्या माध्यमातून शासन राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे\” असं पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) महाराष्ट्र विधानपरिषद नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले. मंत्री सत्तार म्हणाले की, \”शेतमालाला हमीभाव घोषित करणे ही बाब केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे. […]
शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील Read More »