News Bharati

Vinayak A

फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरीची हलचाल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात, ज्या ठिकाणी भाजपने प्रबळ पकड कायम ठेवली आहे, काँग्रेसमध्ये आता बंडखोरीच्या संकेतांना चालना मिळताना दिसत आहे. हरिभाऊ बागडे यांच्या अनुपस्थितीत भाजपने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे, फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरीची हलचल दिसत आहे फुलंब्री मतदारसंघात काँग्रेस पक्षातील नाराजीची चर्चा रंगत आहे. येथे जगन्नाथ काळे, जे काँग्रेस खासदार कल्याण […]

फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरीची हलचाल Read More »

अबू आझमीच्या अडचणी वाढणार; किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाला तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे अबू आझमी यांच्याविरोधात एक महत्त्वपूर्ण तक्रार दाखल केली आहे. आझमी यांच्या भाषणातील वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. आझमी यांनी केलेल्या वक्तव्यात, ज्यामध्ये त्यांनी ‘हम 2 MLA है, हमे 8 MLA चाहिए’ असे म्हटले होते आणि मुस्लिम समाजासाठी स्वतःचे बलिदान देण्याचे वचन दिले होते, त्यावर सोमय्यांनी आक्षेप

अबू आझमीच्या अडचणी वाढणार; किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाला तक्रार Read More »

निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आयटी ॲप्लिकेशन्स

विधानसभा निवडणुकीत विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने भारत निवडणूक आयोगाने आयटी ॲप्लिकेशन्स (IT Applications) विकसित केले आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. सी व्हीजिल (cVigil) आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigilहे मोबाईल ॲप

निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आयटी ॲप्लिकेशन्स Read More »

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

Kolhapur : कोल्हापूर मध्ये काँगेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर भागाच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshri Jadhav) यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले. जयश्री जाधव यांचे सुपूत्र सत्यजित जाधव यांनी देखील

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश Read More »

महाराष्ट्रातील मतदारसंख्येत वाढ; काल प्रकाशित झाली नवीन यादी

महाराष्ट्रातील मतदारसंख्येत मोठी वाढ झाली असून, आता राज्यातील मतदारांची संख्या ९.७ कोटीपर्यंत पोहोचली आहे. मतदार यादीतील अद्ययावतीकरणाच्या कालबाहाहीत, गेल्या दोन आठवड्यांत एकूण ७० हजार मतदारांची वाढ झाली आहे. या वाढीत सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, १८-१९ वर्षांच्या वयोगटातील २२.२ लाख मतदार फर्स्ट टाईम व्होटर म्हणून नोंदणी करण्यात आले आहेत. हे आकडे राज्यातील नवीन मतदारांच्या सहभागाची चांगलीच ग्वाही

महाराष्ट्रातील मतदारसंख्येत वाढ; काल प्रकाशित झाली नवीन यादी Read More »

निवडणुकीसाठी ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज अवैध

या निवडणुकीसाठी एकूण ७,९९५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातील छाननीत ७,५०० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.ही छाननी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाली, जिथे प्रत्येक उमेदवाराच्या अर्जांची तपासणी केली गेली. अवैध ठरलेले अर्ज विविध कारणांसाठी बाद झाले, ज्यात अपूर्ण कागदपत्रे, अयोग्य प्रक्रिया अनुसरण न करणे, आणि इतर

निवडणुकीसाठी ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज अवैध Read More »

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश

रवी राजा यांचा आज भाजपात प्रवेश झाला. रवी राजा (Ravi Raja) हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवं होतं. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. https://x.com/i/status/1851870981599695264 रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषवलं आहे. आपल्याला सलग दोनदा डावललं गेलं आहे

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश Read More »

मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – रमेश चेन्नीथला

विधानसभा (Assembly Elections) निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्ष आपापल्या पक्षातील उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत तर काही ठिकाणी सर्व काही अलबेल असल्याचे चित्र उभे केले जात आहे. मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला महाविकास

मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – रमेश चेन्नीथला Read More »

विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची गडबड…

विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची गडबड…नाराजांची समजूत काढण्याचे दिग्गजांकडून प्रयत्न,नाराजांची समजूत काढण्याचे दिग्गजांकडून प्रयत्न होताना दिसत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी विविध पक्षांच्या नेत्यांनी शक्तीप्रदर्शन केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातून, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज दाखल केला. अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून

विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची गडबड… Read More »

मुसलमानांकडून हिंदू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यापासून रोखण्याच्या धमक्या

मुंबईतील तळोजा भागात हिंदू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यापासून रोखण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार समोर आले आहेत, या घटनेने देशातील धार्मिक सौहार्द्राच्या विरोधात होणाऱ्या कृतींच्या वाढत्या प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे. हिंदूंना त्यांचा स्वत:चा सण साजरा करण्यापासून रोखण्याचा हा प्रकार फक्त एका धर्मावर आक्रमण नव्हे, तर सर्वसाधारण स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या हननाचे प्रतीक आहे. भारत हा विविधतेने समृद्ध

मुसलमानांकडून हिंदू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यापासून रोखण्याच्या धमक्या Read More »