News Bharati

Vinayak A

सांगलीत बांगलादेशी चोरांचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन घुसखोरांना बेड्या

सांगली : सांगली जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करून घरफोड्या करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १२ लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, त्यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी या कारवाईची सविस्तर माहिती दिली. सांगलीतील झुलेलाल मंदिराजवळ दोन संशयित तरुण […]

सांगलीत बांगलादेशी चोरांचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन घुसखोरांना बेड्या Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन; राम दरबारात दिव्य ‘श्रीराम यंत्रा’ची केली स्थापना

अयोध्या : देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भावपूर्ण पूजा-अर्चना करत आरतीमध्ये सहभाग घेतला आणि देशवासियांच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्याचे विशेष आकर्षण म्हणजे, राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या राम दरबारात ‘श्रीराम यंत्रा’ची विधिवत स्थापना करण्यात आली. राम

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन; राम दरबारात दिव्य ‘श्रीराम यंत्रा’ची केली स्थापना Read More »

गंगाखेडमध्ये २२ मार्चला ‘भव्य हिंदू संमेलना’चे आयोजन

गंगाखेड (जि. परभणी) : हिंदू समाजाचे ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने सकल हिंदू समाज, गंगाखेड यांच्या वतीने येत्या रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी शहरात एका भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. \”हिंदव: सोदरा: सर्वे\” (सर्व हिंदू बांधव एकमेकांचे भाऊ आहेत) हा मंत्र घेऊन हे संमेलन पार पडणार आहे. वेळ आणि ठिकाणहे संमेलन गंगाखेडमधील

गंगाखेडमध्ये २२ मार्चला ‘भव्य हिंदू संमेलना’चे आयोजन Read More »

‘लोकोत्सव’ कार्यक्रमाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली: ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ‘लोकोत्सव’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम काल सायंकाळी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला आणि संस्कृतीचा वारसा देशाच्या राजधानीत पोहोचविण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन: सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र

‘लोकोत्सव’ कार्यक्रमाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड

वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या पात्रात नौकेवर इफ्तार मेजवानी आयोजित करून मांसाहार केल्याचा धक्कादायक प्रकार वाराणसीमध्ये समोर आला आहे. या मेजवानीनंतर चिकन बिर्याणीचे उरलेले अवशेष आणि हाडे कचऱ्याप्रमाणे थेट गंगा नदीत फेकण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी

वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड Read More »

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे केवळ संख्यात्मक वाढ नसून, ती समाजातील गुणवत्ता वृद्धी आणि राष्ट्रकार्यासाठी सज्जन शक्तीचे संघटन आहे. हरियाणातील समालखा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर, देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिलजी भालेराव यांनी पत्रकार परिषदेत संघाच्या वाढत्या कार्याचा आणि आगामी योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. गेल्या वर्षभरात संघाच्या कार्यात

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव Read More »

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी

कॅलगरी (कॅनडा) : कॅनडातील कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एक अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. रमझान महिन्यात उपवास करणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांना इतरांना जेवताना बघून वाईट वाटू नये, या कारणास्तव शाळा प्रशासनाने चक्क ‘कॅफेटेरिया’मध्ये (भोजनकक्ष) अन्न सेवनावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे उपवास न करणाऱ्या तब्बल ९११ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत उपाशी राहावे लागत आहे

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी Read More »

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी

सातारा : हिंदू धर्माचा आधारस्तंभ असलेल्या मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि मंदिरांसमोरील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी साताऱ्यात चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २२ मार्च २०२६ रोजी स्वराज मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता येथे ही परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्यभरातून १ हजारांहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी आणि पुरोहित सहभागी होणार आहेत.

साताऱ्यात २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’; १ हजारहून अधिक मंदिरांचे विश्वस्त होणार सहभागी Read More »

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा

ठाणे : सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रांत नैतिकतेचे पतन होत असताना, भावी पिढीला रामायण, महाभारत आणि थोर महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांची ओळख करून देण्यासाठी ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ सातत्याने कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सांस्कृतिक परीक्षेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ठाणे विभागातील ७८ शाळांमधील ९ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा Read More »

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार

पालघर : ‘द केरळ स्टोरी २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर पालघरमधील एका चित्रपटगृहात हिंदू प्रेक्षकांनी एकत्र येत एक महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक निर्धार केला आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी केवळ आपल्याच धर्माचे अनुसरण करण्याचा आणि दैनंदिन व्यवहार केवळ हिंदू बांधवांसोबतच करण्याचा संकल्प श्रीरामाची शपथ घेऊन केला. चित्रपटगृहातील उपस्थित हिंदू बांधवांना असे आवाहन करण्यात आले की, \”आपण हिंदूंनी

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार Read More »