News Bharati

Vinayak A

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पुनर्विचार याचिकेवर येत्या बुधवारी म्हणजे ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयातसुनावणी होणार आहे. या सुनावणीत अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीनिश्चित करण्यात आली आहे. मराठा समाज अनेक वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहे. तरसमाजाला कुणबी मराठा म्हणून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा होती. मराठा समाजाला […]

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी Read More »

संजय राऊतला लाज वाटली पाहिजे; प्रवीण दरेकरांची कडक प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांना भरणार असून जागावाटपाबाबत पण चर्चा करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मंत्री अमित शाह हे मौज-मजेसाठी मुंबईत

संजय राऊतला लाज वाटली पाहिजे; प्रवीण दरेकरांची कडक प्रतिक्रिया Read More »

…तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण होणार यावर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा चालू आहे. महायुतीनं विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढू मात्र मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतर ठरवण्याचं सूत्र निश्चित आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र

…तर देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही Read More »

जरांगेंनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं; मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत

आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात दोन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांनी एकमेकांना चांगलच सुनावलं यात आता भाजपा नेत्यांने मनोज जरंगे यांना चांगलाच सुनावलं आहे \”ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात.

जरांगेंनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं; मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत Read More »

महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती msins.inया संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दी निमित्त तयार केलेल्या लघुपटाचं ते अनावरण करतील. १८२२ मधे मुंबईत सुरु झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशियातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे. गृहमंत्री शाह उद्या दिवसभर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर Read More »

शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘स्लो पॉयझन’ने संपवलं

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे सर्व पक्ष आत्तापासूनच निवडणुकीची तयारी करायला लागेल आहेत. राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जर महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? ते घोषित करा, अशी मागणी केली होती. पण, त्यांच्या या मागणीला

शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘स्लो पॉयझन’ने संपवलं Read More »

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप २९ पदकांसह भारत १६ व्या स्थानी

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत एकूण २९ पदकांची कमाई करुन भारतानं पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे. भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकं मिळवून  स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची  नोंद केली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नवदीप सिंगनं काल सुवर्णपदक मिळवलं. इराणच्या खेळाडूनं प्रथम क्रमांक पटकावला होता, मात्र अयोग्य वर्तनासाठी त्याला अपात्र ठरवण्यात आल्यानं नवदीपला सुवर्णपदकाचा

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप २९ पदकांसह भारत १६ व्या स्थानी Read More »

आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारताकडून मदत

झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी या आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारतानं अन्नधान्य पाठवलं आहे. झिम्बाब्वेला एक हज़ार मेट्रिक टन तांदूळ, झांबियाला तेराशे मेट्रिक टन मका पाठवला आहे. अल-नीनो मुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या मलावीला एक हज़ार मेट्रिक टन तांदळाची मदत मानवतावादी दृष्टिकोनातून करण्यात आली आहे.

आफ्रिकेतल्या दुष्काळग्रस्त देशांना भारताकडून मदत Read More »

तृणमूल काँग्रेसचे खासदार जव्हार सरकार यांचा राज्यसभा आणि राजकारणाचा राजीनामा

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जव्हार सरकार यांनी पदाचा आणि राजकारणाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात पक्षाच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवले आहे. आपल्या खुल्या पत्रात, संसदेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल तिचे आभार मानताना, सरकर यांनी राज्यातील सद्यस्थितीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. पक्षातील भ्रष्टाचार आणि पक्षश्रेष्ठींच्या एका गटाच्या भक्कम

तृणमूल काँग्रेसचे खासदार जव्हार सरकार यांचा राज्यसभा आणि राजकारणाचा राजीनामा Read More »