News Bharati

Vinayak A

भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर समाज कंटकांकडून दगडफेक

भिवंडी येथे गणपती विसर्जनाच्या दरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. हि दगडफेक भिवंडी येथे मशिदीजवळ घडली या मुले एकदा पुन्हा सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे. ही घटना हिंदू समाजासाठी फक्त एक दुखद प्रसंग आहे . गणपती विसर्जन हा शांततेचा, सांस्कृतिक समृद्धीचा आणि एकतेचा क्षण असल्याचे म्हटले जाते, पण असे प्रकार हे मूल्यांना धक्का देतात. […]

भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर समाज कंटकांकडून दगडफेक Read More »

श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज यांची राणीसावरगाव येथे धर्मसभा संपन्न

राणीसावरगाव : श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज (हिमाचल प्रदेश,शिमला) यांच्या चातुर्मासिय समाप्ती निमित्त राणीसावरगाव (Ranisawargaon) तालुका गंगाखेड येथे धर्मसभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गावाचे ग्रामदैवत असलेले साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाणारे रेणुका देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात वृक्षरोपण केले. धर्मकार्य करतांना आपल्या मनामध्ये

श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज यांची राणीसावरगाव येथे धर्मसभा संपन्न Read More »

मराठी माणसाने भारतात पहिल्यांदा सेमी कंडक्टर इकोसिस्टिम उभी केली याचा अभिमान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई : महाराष्ट्रातील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन OSAT प्रकल्पाचे उद्घाटन महापे, नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, भारतरत्न सचिन तेंडुलकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकरजी यांच्या उपस्थितीत झाले. \”आजचा दिवस हा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जाईल. भारतातील सेमीकंडक्टर (SemiConductor Plant) क्षेत्रातील पहिला प्रकल्प महाराष्ट्रात सुरु होत

मराठी माणसाने भारतात पहिल्यांदा सेमी कंडक्टर इकोसिस्टिम उभी केली याचा अभिमान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; 15,000 रहिवाशांना लाभ मिळणार

मुंबई : परळ येथील अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज प्रशासनाला दिले आहेत. विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेतली होती. त्यावेळी हे

अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; 15,000 रहिवाशांना लाभ मिळणार Read More »

भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला: पाचव्यांदा जिंकली एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी

भारतीय पुरुष हॉकी संघाने एक नवा इतिहास रचला आहे , भारताने चीनवर १-० असा एक मात्र गोल करत एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ही भारताची ही पाचवी विजयी ट्रॉफी आहे ज्यामुळे भारताचे हॉकी वरचे वर्चस्व या खेळाच्या क्षेत्रात अजूनही कायम आहे. खेळाच्या शेवटच्या काळात जुगराज सिंह यांनी हरमनप्रीत सिंहच्या मदतीने भारताला विजयी गोल दिला, ज्यामुळे संपूर्ण

भारताने पुन्हा एकदा इतिहास रचला: पाचव्यांदा जिंकली एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी Read More »

राज्य शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करणारे; क्रांतिकारी सेमीकंडक्टर प्रकल्पाचे मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्घाटन

ठाणे : एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करीत असून यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महापे औद्योगिक क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात केले. ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे

राज्य शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करणारे; क्रांतिकारी सेमीकंडक्टर प्रकल्पाचे मुख्यमंत्री शिंदेंकडून उद्घाटन Read More »

लोकशाहीसाठी क्रांतिकारक पाऊल; वन नेशन-वन इलेक्शन संकल्पनेचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्वागत

मुंबई : वन नेशन वन इलेक्शन (one nation one election) ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला मंजूरी दिली

लोकशाहीसाठी क्रांतिकारक पाऊल; वन नेशन-वन इलेक्शन संकल्पनेचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून स्वागत Read More »

मराठा आरक्षण आंदोलनाचे राजकारणात रूपांतर : नरेंद्र पाटील

सोलापूर : कालपर्यंत मनोज जरांगे (Manoj Jarange) हे समाजकारण करीत होते. परंतु आज ते केवळ पाडापाडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केला आहे. सोलापूर जिल्याच्या दौऱ्यावर असतांना ते माध्यमांशी बोलत होते. नरेद्र पाटील यांनी सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत जरांगेच्या

मराठा आरक्षण आंदोलनाचे राजकारणात रूपांतर : नरेंद्र पाटील Read More »

Eknath Shinde: जागतिक कृषी मंचाच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार

पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक कृषी मंचाच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही २० देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मानित केलं जाणार आहे.

Eknath Shinde: जागतिक कृषी मंचाच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान होणार Read More »

Central Government: केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल – मंत्री अश्विनी वैष्णव

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Central Government) गेल्या १०० दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. काल संध्याकाळी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन कोटी घरे दिली जाणार असून ७० वर्षे

Central Government: केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल – मंत्री अश्विनी वैष्णव Read More »