News Bharati

Team NB Marathi

नेपाळ बस दुर्घटना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद

मुंबई : नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील नेपाळमध्ये झालेल्या या दुर्दैवी अपघाताची माहिती मिळताच, मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विनंती […]

नेपाळ बस दुर्घटना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद Read More »

संजय राऊत जामिनावर बाहेर असलेला आरोपी

भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली आहे. वाघ यांनी राऊत यांना ‘जामिनावर बाहेर असलेला आरोपी’ म्हणून संबोधले आणि त्यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केला. चित्र वाघ म्हणाल्या कि, \”सर्वज्ञानी संजय राऊत कोण आहे? एक जामिनावर बाहेर असलेला आरोपी आहे. १०३

संजय राऊत जामिनावर बाहेर असलेला आरोपी Read More »

भारत बनला रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार, चीन ला टाकले मागे

जागतिक तेल व्यापारामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून, भारता चीनला मागे टाकून जुलै 2024 महिन्यामध्ये रशियन तेलाचा जगातील सर्वात मोठा आयातदार बनला आहे. रशियन कच्च्या तेलाने गेल्या महिन्यात भारताच्या एकूण तेल आयातीपैकी विक्रमी ४४% हिस्सा बनवला होता, ज्याचे प्रमाण अभूतपूर्व २.०७ दशलक्ष बॅरल प्रतिदिन (bpd) होते. हा आकडा जूनच्या तुलनेत 4.2% आणि मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत

भारत बनला रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार, चीन ला टाकले मागे Read More »

PhonePe लाँच केले ‘Credit Line on UPI’

भारतातील अग्रगण्य फिनटेक प्लॅटफॉर्मपैकी एक,PhonePe, ने ग्राहक आणि व्यापारी यांच्यातील डिजिटल पेमेंट आणखी सहज आणि सोपे करण्याच्या उद्देशाने, ‘UPI वर क्रेडिट लाइन’ नावाचे एक वैशिष्ट्य सादर केले आहे. ही नवीन ऑफर वापरकर्त्यांना त्यांच्या पूर्व-मंजूर क्रेडिट लाइन थेट PhonePe ॲपवरील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) शी लिंक करण्याची परवानगी देते, ज्यामुळे लाखो व्यापाऱ्यांच्या व्यवहार सोईस्कर होणार आहे.

PhonePe लाँच केले ‘Credit Line on UPI’ Read More »

दिल्ली विमानतळाने प्राप्त केली शून्य कार्बन उत्सर्जन स्थिती

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करत, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGIA) हे नेट झिरो कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ बनले आहे. एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलच्या (ACI) एअरपोर्ट कार्बन ॲक्रेडिटेशन (ACA) कार्यक्रमांतर्गत हा पुरस्कार देण्यात येणार आहे , दिल्ली विमानतळाची पर्यावरणीय शाश्वततेची बांधिलकी दर्शवते, जे 2030 च्या सुरुवातीच्या उद्दिष्टाच्या आधी हा टप्पा

दिल्ली विमानतळाने प्राप्त केली शून्य कार्बन उत्सर्जन स्थिती Read More »

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शेतीत समृद्धी वाढवण्याचे आवाहन

परळी वैद्यनाथ : परळी (Parli) येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सव अंतर्गत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उद्घाटन समारंभ संपल्यानंतर प्रथमच भेट देऊन पाहणी केली. कृषी क्षेत्रात लागलेले नवनवीन शोध, नवनवीन तंत्रज्ञान, नवीन आधुनिक अवजारे यांसह विविध शेती उत्पादने आदींची शेकडो दालने (स्टॉल्स) उभारण्यात आली असून नॅनो खतांची

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शेतीत समृद्धी वाढवण्याचे आवाहन Read More »

भारतीय अंतराळ दिन : भारताने केलेल्या चांद्र मोहीम

23 ऑगस्ट 2024 रोजी, भारताने बरोबर एक वर्षापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक लँडिंगच्या स्मरणार्थ, पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करत आहे तसेच आपल्या अंतराळ संशोधन प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला हा दिवस, चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश बनवण्याच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी शिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला

भारतीय अंतराळ दिन : भारताने केलेल्या चांद्र मोहीम Read More »

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे महाराष्ट्रातील सर्व जाती पंथाच्या संतांनी सुद्धा महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवला आहे यशवंतराव चव्हाण पासून वसंतदादा पाटील यांची सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभली असून त्यांनी सुद्धा जातीय सलोखा कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ? Read More »

भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

23 ऑगस्ट 2024 रोजी, भारताने बरोबर एक वर्षापूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 च्या ऐतिहासिक लँडिंगच्या स्मरणार्थ, पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करत आहे तसेच आपल्या अंतराळ संशोधन प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेला हा दिवस, चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश बनवण्याच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी शिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला

भारताचा पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस मोठ्या उत्साहात साजरा. Read More »

मराठी माणसाने बलात्कार केला, असे म्हणताना काँग्रेसशी जीभ कशी जळली नाही?

भाजप (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेअध्यक्षा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असून,काँग्रेसच्या मराठी माणसावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. वाघ यांनी ट्विटरवर काँग्रेसला लक्ष्य करत स्पष्ट शब्दांत म्हटले की, बलात्कार करणारा आरोपी कोणत्याही जात, धर्म, भाषा, किंवा प्रांताशी संबंधित नसतो, मात्र काँग्रेसने मराठी माणसाबद्दल आपल्या मनातील आकस उघड केला

मराठी माणसाने बलात्कार केला, असे म्हणताना काँग्रेसशी जीभ कशी जळली नाही? Read More »