News Bharati

Team NB Marathi

भगवान बुध्दांची शिकवण देणारे आठ तत्व आजही प्ररणादायी…राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून लातूर जिल्ह्यात उदगीर इथल्या तळवेस परिसरात उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन होते, तर विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला आणि […]

भगवान बुध्दांची शिकवण देणारे आठ तत्व आजही प्ररणादायी…राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Read More »

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील उत्सव – मारबत !!

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील मारबत उत्सव – मारबत !! ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’….. मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार पौराणिक काळापासून बघितला जाणारा एक प्रकार आहे. सोबतच मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सुद्धा बरेच वर्षापासून जनजाती समाजात मारबत काढण्याची व दहन करण्याची पौराणिक परंपरा आपल्याला पाहायला मिळते. नागपूर

हिंदू परंपरेचा ऐतिहासिक वारसा म्हणजे नागपूर नगरीतील उत्सव – मारबत !! Read More »

शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना मंजुरी दिली. १. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान: एकूण 3,979 कोटी रुपये खर्च. हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि 2047 पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल. त्याचे सहा स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत.

शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी Read More »

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान, तातडीने नुकसान भरपाई द्या; राज ठाकरे यांची राज्य सरकारकडे विनंती

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतीवृष्टीच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं आवाहन राज्यसरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून हि विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट मध्ये म्हणालेत कि, \”गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने,

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान, तातडीने नुकसान भरपाई द्या; राज ठाकरे यांची राज्य सरकारकडे विनंती Read More »

पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये भारतीय खेळाडूंने एकाच स्पर्धेत केली रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई

शरद कुमार आणि मरियप्पन थंगवेलु यांनी पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत क्रमशः रौप्य आणि कांस्य पदक जिंकून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. या ऐतिहासिक यशाने भारताने पॅरालिम्पिक्समध्ये आपला सर्वोत्तम पदक तळिएची नोंद ठेवली आहे, जिथे आतापर्यंत 20 पदके जिंकण्यात आली आहेत. शरद कुमार, ज्यांनी टोक्यो 2020 मध्ये कांस्य पदक जिंकले होते, यंदा 1.88

पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये भारतीय खेळाडूंने एकाच स्पर्धेत केली रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई Read More »

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, त्वरित पंचनामे करण्यात

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

भारताने पॅरिस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये इतिहास रचला

पॅरिस पॅरालिम्पिक्स 2024 हे भारतीय खेळाडूंसाठी इतिहासाचे साक्षीदार ठरले आहे. अवघ्या 6 दिवसांत भारताने आपल्या मागील सर्वोत्कृष्ट पदक विजयांचा विक्रम मोडला आहे. टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने 19 पदके जिंकली होती, पण यंदा त्यांच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याच्या सीमा पार करून सोडले आहे. भारताने आतापर्यंत 20 पदके जिंकली आहेत, ज्यामध्ये 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा

भारताने पॅरिस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये इतिहास रचला Read More »

कोकण रेल्वे भरती २०२४: महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक उमेदवारांसाठी १९० रिक्त जागा

कोकण रेल्वेने महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटकातील पात्र उमेदवारांसाठी विविध विभागांत १९० रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती विद्युत, सिव्हिल, मेकॅनिकल, संचालन, सिग्नल आणि दूरसंचार, तसेच वाणिज्य विभागांसाठी आहे. महत्वाच्या तारखा: अर्ज सुरू होणे: १६ सप्टेंबर २०२४अर्ज बंद होणे: १० ऑक्टोबर २०२४ पात्रता:उमेदवारांची वयोगट १८ ते ३६ वर्षे असणे आवश्यक आहे, ज्याची गणना १

कोकण रेल्वे भरती २०२४: महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक उमेदवारांसाठी १९० रिक्त जागा Read More »

लवकरच येणार फरहान अख्तरचा ‘120 बहादुर’ चित्रपट: १९६२ च्या भारत-चीन युद्धाची कथा पडद्यावर

बॉलिवूडचा नावाजलेला चेहरा आणि सर्वांगीण कलाकार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता फरहान अख्तर आपल्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी लद्दाखमध्ये आहे. हा चित्रपट ‘120 बहादुर’ नावाने ओळखला जात आहे, जो 1962 च्या भारत-चीन युद्धातील रेझांग ला युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात फरहान अख्तर मेजर शैतान सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, जे युद्धातील अप्रतिम साहसाबद्दल आणि त्यांच्या सैनिकांच्या बलिदानाबद्दल

लवकरच येणार फरहान अख्तरचा ‘120 बहादुर’ चित्रपट: १९६२ च्या भारत-चीन युद्धाची कथा पडद्यावर Read More »

शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी – दादाजी भुसे

मुंबई : शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी दिले आहेत. मंत्रालयात शेगाव ते पंढरपूर महामार्गाच्या दुरूस्तीबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री भुसे यांनी संबंधित विभागांना कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. या बैठकीत आमदार संजय रायमुलकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अ. ब.

शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी – दादाजी भुसे Read More »