News Bharati

Team NB Marathi

‘बिईंग लॉफुल’: हे वाचायलाच हवे!

दरवर्षी २ एप्रिल या दिवशी बाल पुस्तक दिन साजरा केला जातो. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा या दिवसाचा मुख्य उद्देश. Being Lawful या विभावरी बिडवे यांनी उमलत्या वयातील मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाची बाल पुस्तक दिनाच्या निमित्ताने ही ओळख. पालक, शिक्षक आणि मुले अशा सर्वांसाठीच हे उपयुक्त पुस्तक आहे. Being Lawful हे विभावरी बिडवे ह्यांनी वाढत्या […]

‘बिईंग लॉफुल’: हे वाचायलाच हवे! Read More »

दहशतवादाच्या विरोधातील सुस्पष्ट धोरणामुळे…

दहशतवादाच्या विरोधातील सुस्पष्ट धोरण आणि केंद्र सरकारने दहशतवाद निपटून काढण्यासाठी वेगवेगळ्या तपासयंत्रणांमध्ये निर्माण केलेला समन्वय तसेच त्यासाठी तंत्रज्ञानाचा केला जात असलेला वापर याचा चांगला परिणाम देशात गेल्या दहा वर्षात दिसून आला आहे. माओवादी किंवा नक्षलवादी चळवळींविरोधात केंद्र सरकारने मागील दहा वर्षात बहुआयामी नीती अवलंबली. त्या अंतर्गत नक्षलग्रस्त राज्यांमधील पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी, दलाच्या प्रशिक्षणासाठी, पायाभूत सुविधांसाठी,

दहशतवादाच्या विरोधातील सुस्पष्ट धोरणामुळे… Read More »

हा नवा ‘समर्थ आणि सशक्त’ भारत आहे!

गेली दहा वर्ष देशात स्थिर सरकार सत्तेत आहे. या सरकारने देशाच्या विविध भागातील दहशतवादी घटना, घुसखोरी, बंडखोरी तसेच नक्षलवाद अशा सर्वच आघाड्यांवर लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे अंतर्गत सुरक्षा भक्कम राहिली. त्याचे फळ आपल्याला देशाच्या आर्थिक विकासातून दिसत आहे.

हा नवा ‘समर्थ आणि सशक्त’ भारत आहे! Read More »

भारतीयांचा स्वाभिमान जागृत होतोय!

\’स्वातंत्र्य\’ म्हणजे सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्ती असा खरा अर्थ, पण सरकार तो अर्थ विसरले. १९४७ नंतर बौद्धिक स्वातंत्र्य अपेक्षित होते पण ते झाले नाही. तत्कालीन शासनाच्या धोरणांमुळे भारताला स्व या भावनेचा विसर पडला.

भारतीयांचा स्वाभिमान जागृत होतोय! Read More »

रंगपंचमी ते धुळवड: सणांचा उलटा प्रवास

हल्ली लोक धुळवडीलाच रंगपंचमी समजू लागले आहेत. महाराष्ट्रात मराठी समाजात गेली पंधरा वीस वर्षे हे बदल वेगात घडल्याचे मला जाणवते आहे.

रंगपंचमी ते धुळवड: सणांचा उलटा प्रवास Read More »

सुविधांच्या सरलीकरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी

सरकारतर्फे अनेक योजना वेळोवेळी जाहीर होत असतात. या शासकीय योजनांचा लाभ जनतेला थेट मिळावा तसेच सुलभरित्या मिळावा, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक असते. तसेच त्याची माहिती सर्वांना होणे हेही गरजेचे असते. केंद्र सरकारच्या अनेकविध योजनांबाबत चर्चा सुरू आहे. त्यातील तितकाच महत्त्वाचा चर्चिला न गेलेला मुद्दा म्हणजे देशातील एकूण व्यवस्थांचे आणि सुविधांचे सरकारने केलेले सरलीकरण. उद्योग आणि

सुविधांच्या सरलीकरणाची महत्त्वपूर्ण कामगिरी Read More »

वैभवशाली संस्कृतीच्या खुणा

भारत पूर्वीपासून वैभवसंपन्न, समृद्ध आणि प्रगत देश होता. याचे अनेक दाखले इतिहासाच्या कुपीत बंद आहेत. भूतकाळाचा आढावा घेतला की आपल्या अवतीभवती असणारे अनेक संदर्भ आपल्यालाही आपल्या वैभवाची जाणीव करून देतात. त्यातूनच कोल्हापूर सारख्या छोट्या शहराचा रोम साम्राज्याशी असणारा संबंध उलगडतो. कोल्हापूरच्या टाऊन हॉल बागेमध्ये इतिहासाच्या या पाऊलखुणा प्रत्ययाला येतात. कोल्हापुरातल्या जुना बुधवार तालीम समोरून तोरस्कर

वैभवशाली संस्कृतीच्या खुणा Read More »

हुतात्मा वीर लक्ष्मण नायक

मलकानगिरीचे गांधी म्हणून ज्यांना गौरवण्यात आले ते वीर लक्ष्मण नायक हे वर्तमान ओडिसाच्या भूमीया या जनजाती समाजातील होते. २२ नोव्हेंबर १८९९ या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि अवघ्या ४४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जल, जमीन, जंगल याच्या संरक्षणासाठी आणि त्याबरोबरीने इंग्रजी हुकूमत संपविण्यासाठी क्रांती व शांती मार्गाचा अवलंब करत आपल्या जनजाती बांधवांना सोबत घेऊन शेवट पर्यंत

हुतात्मा वीर लक्ष्मण नायक Read More »

कोल्हापुरातील युवकांचे मतदान कोणाला…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. या नवमतदारांची संख्या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मतदान करताना त्यांचा दृष्टिकोन काय असेल, हे लक्षात येते. देशाची सुरक्षा, औद्योगिक आणि आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, सक्षम आरोग्यवस्था असे अनेक मुद्दे विचारात घेऊन ही पिढी मतदान करणार असल्याचे दिसते. या निवडणुकीत

कोल्हापुरातील युवकांचे मतदान कोणाला… Read More »

‘हे’ नामांतर आवश्यकच होते

राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे ‘राजगड’ असे नामांतर केले आहे. हा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. निवडणुकीच्या गदारोळात या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले असले तरी हे पाऊल अभिमानास्पद आहे. राजगडाची महती काय सांगावी ? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याची ही पहिली राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ

‘हे’ नामांतर आवश्यकच होते Read More »