News Bharati

Team NB Marathi

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – १

५ एप्रिल म्हणजे राष्ट्रीय सागरी दिन. या दिवसाचा प्रारंभ १९६४ मध्ये करण्यात आला. आज त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे महत्त्व, देशाने गेल्या दहा वर्षात सागरी सामर्थ्यात केलेली वाढ आणि झालेली प्रगती यांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या लेखमालेचा हा पूर्वार्ध. भारताला हजारो वर्षांपासून समृद्ध सागरी वारसा आहे. सागरी क्रियाकलापांचा सर्वात जुना संदर्भ […]

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – १ Read More »

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता

५ एप्रिल ही बाबू जगजीवन राम यांची जयंती. बाबूजींचे अनेक गुण आणि त्यांची कामगिरी समाजापुढे आली नाही. विशेषतः त्यांच्या सामाजिक विचारांकडे काहीसे दुर्लक्षच झाले. बाबूजींच्या जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांचे सामाजिक चिंतन सांगणारा हा लेख. १९ आणि २० व्या शतकाने प्रथम सामाजिक स्वातंत्र्य का राजकीय स्वातंत्र्य या वादाची अनुभूती घेतली. तटस्थ भूमिकेतून पाहिले, तर हे दोन्ही

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता Read More »

ईशान्य भारताचा सर्वंकष विकास

ईशान्य भारतातील सातही राज्यांचा विकास आणि त्यासाठीची धोरणे, योग्य निर्णय, त्या निर्णयांची तितक्याच प्रभावीरीत्या अंमलबजावणी अशा विविध बाबींमुळे ईशान्य भारताचा सर्वंकष विकास झाल्याचे दिसत आहे. पायाभूत सुविधांचाही विकास वेगाने सुरू आहे. ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्य हे केंद्र सरकारचे गेल्या दहा वर्षातील एक महत्त्वपूर्ण धोरण ठरले आहे. ईशान्य भारताच्या विकासासाठी सरकारने पहिल्याच कार्यकाळात अॅक्ट ईस्ट धोरण

ईशान्य भारताचा सर्वंकष विकास Read More »

ऋणानुबंध साखरेच्या गाठीशी

गुढीपाडव्यासाठी गाठीची खरेदी आवर्जून केली जाते. गुढीसाठी गाठी हवीच. गाठींच्या निर्मितीची प्रक्रिया कशी असते, त्याची ही माहिती. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ या पं. कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरांतील नाट्यगीताची मोहिनी सर्वांना आहे. तसाच बाळगोपाळांपासून सर्वांचा साखरेच्या गाठीशी ऋणानुबंध जुळलेला आहे. नव्या आशा-आकांक्षा आणि नव संकल्पांची गुढी उभारून मोठ्या दिमाखात हिंदू नववर्षांची सुरुवात केली

ऋणानुबंध साखरेच्या गाठीशी Read More »

भारताचा रॉबिन हुड तंट्या (मामा) भिल्ल

कोण होता तंट्या भिल्ल, त्याला तंट्या मामा का म्हणायचे आणि इंग्रजांनी रॉबिन हूड म्हणून त्याला का संबोधले.

भारताचा रॉबिन हुड तंट्या (मामा) भिल्ल Read More »

शिवरायांचे कर्तृत्व सांगणारी शिवसृष्टी

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीची ही ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी शिवसृष्टीला भेट द्यायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि उत्तम प्रशासक होते. शिवाजी महाराजांची स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची भावना अतिशय जागरूक होती. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. शिवकालीन घटनांमुळे भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला.

शिवरायांचे कर्तृत्व सांगणारी शिवसृष्टी Read More »

शिवरायांचे आठवावे रूप । स्मरण राष्ट्रपुरुषाचे

देशामध्ये बहुसंख्य असलेल्या हिंदूंमध्ये असलेले आंतरिक एकत्व प्रबळ करण्याचे आव्हानात्मक काम आपल्याला करावे लागणार आहे. या कामासाठीची प्रेरणा आपल्याला राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून मिळालेली आहे. शिवछत्रपतींचे महानिर्वाण ३ एप्रिल १६८० रोजी झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करू या. ३५० वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या शिवरायांनी पराक्रमाची शर्थ करून हिंदवी स्वराज्याची स्थापना

शिवरायांचे आठवावे रूप । स्मरण राष्ट्रपुरुषाचे Read More »

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उद्योग, शिक्षण, कृषी सहकार, क्रीडा, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने पथदर्शी कार्य केले. २ एप्रिल हा त्यांचा राज्याभिषेक दिन. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर आपला अंमल प्रस्थापित केला. बहुतांशी संस्थाने ब्रिटिशांना मांडलिक बनली. ब्रिटिशांकडून येणाऱ्या तनख्यावर आणि वडिलोपार्जित संपत्तीवर या राजघराण्याची गुजराण सुरू होती.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज Read More »

बालवाचकांच्या हाती शिवछत्रपतींचे तेजःपुंज चरित्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षात ‘हिंदवी स्वराज्य स्थापना’ हे शिवाजी महाराजांचे चरित्र एक लाख बालवाचकांच्या हाती देण्यात आले. पुणे पुस्तक महोत्सवात हा उपक्रम करण्यात आला. या पुस्तकाचे लेखक मोहन शेटे यांचे त्यासंबंधीचे हे अनुभव कथन. २०२४ हे वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष ! त्या युगप्रवर्तक घटनेचे साऱ्या देशात उत्सवाप्रमाणे

बालवाचकांच्या हाती शिवछत्रपतींचे तेजःपुंज चरित्र Read More »

मुलांनी वाचावं म्हणून: निमित्त आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिनाचे!

पुणे पुस्तक महोत्सवात बालवाचनाला चालना मिळावी, यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आणि ते यशस्वीही झाले. त्या प्रयत्नांची ही माहिती, आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवसाच्या निमित्ताने.

मुलांनी वाचावं म्हणून: निमित्त आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिनाचे! Read More »