News Bharati

Team NB Marathi

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुशासन

छत्रपती शिवाजीमहाराजांचे प्रशासन लोककल्याणकारी प्रशासन होते. त्याकाळात त्यांनी वतनदारी पद्धत रद्द केली. समाजाच्या संपत्तीचे आम्ही विश्वस्त आहोत, मालक नाहीत, ही भावना त्यांनी दृढ केली. त्यावेळी सरदार आणि जहागिरदारांचे खाजगी सैन्य असे. ही पद्धत शिवाजीमहाराजांनी बंद केली आणि सैन्याला स्वराज्याच्या प्रशासनातून रोख वेतन देणे सुरु केले. अशाप्रकारे सैनिकांच्या व्यक्तीनिष्ठेचे रुपांतर स्वराज्यनिष्ठेत झाले. स्वराज्यात शेतकरी सुखावला होता. […]

छत्रपती शिवाजी महाराज आणि सुशासन Read More »

मराठी रंगभूमीचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

मराठी नाटकाचा उगम विविध लोककलांपासून झाला. त्या त्या काळातल्या लोकजीवनाच्या प्रभावाने नाटकांचे विषय बदलत गेले, नाट्यसादरीकरणाची पद्धत बदलत गेली म्हणून प्रत्येक काळातले नाटकही बदलत गेले. तामिळनाडूमधील तंजावर येथे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठीतून काही नाटके लिहिली गेली, सादरही झाली. त्यांना मराठी भाषेतील आद्य नाटके म्हणावे लागेल. शहाजीराजे भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले ह्या तीन

मराठी रंगभूमीचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान Read More »

अयोध्या मंदिर परिसरात अद्ययावत व्यवस्था

अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिर संकुलात येणाऱ्या लाखो भक्तांसाठी अत्यंत परिपूर्ण व्यवस्थांची उभारणी करण्यात आली आहे. अशा व्यवस्था इथे आहेत की ज्या इतरत्र फार कोठेही आढळत नाहीत. श्री रामलाला मंदिराचे भव्य बांधकाम आधुनिक तंत्रज्ञान आणि कारागिरांच्या कौशल्याच्या सहाय्याने करण्यात आले आहे. प्रत्येक खांबांवर आणि भिंतींवर सुंदर नक्षीकाम केलेली शिल्पे आहेत. त्याचप्रमाणे संकुलात सुंदर

अयोध्या मंदिर परिसरात अद्ययावत व्यवस्था Read More »

रामलल्ला रंगले होळीच्या रंगात

अयोध्येतील श्रीराममंदिरात यंदा होळी साजरी झाल्यामुळे अयोध्येत सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते.

रामलल्ला रंगले होळीच्या रंगात Read More »

चार कोटी कुटुंबांना मिळाले हक्काचे घर

महाराष्ट्रात सोलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेत १५ हजार कामगारांना हक्काचे घर मिळाले. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.

चार कोटी कुटुंबांना मिळाले हक्काचे घर Read More »

काठीची राजवाडी होळी

सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या वनवासी बांधवांसाठी काठीची राजवाडी होळी ही दिवाळीच असते. वनवासींच्या या आगळ्या-वेगळ्या आणि पारंपरिक सणाची ही ओळख.

काठीची राजवाडी होळी Read More »

लडाखची भूमी भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये सैनिकांसोबत होळी हा रंगांचा सण साजरा केला. संरक्षण मंत्र्यांसोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि जनरल ऑफिसर कमांडिंग, फायर अँड फ्युरी कॉर्प्स लेफ्टनंट जनरल रशीम बाली उपस्थित होते. सैनिकांना संबोधित करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी खडतर भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानातही सेवा देत असल्याबद्दल सैनिकांच्या शौर्याची, दृढनिश्चयाची

लडाखची भूमी भारताच्या शौर्य आणि पराक्रमाची राजधानी – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह Read More »

सातपुड्यातील नवागावची होळी

वनवासी समाजाच्या जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला सण म्हणजे होळीचा सण. वनवासी समाजजीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला होळी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. खान्देशातील सातपुडा परीसरातील मानाची होळी म्हणून नवागावची होळी प्रसिद्ध आहे. वनवासी समाजाच्या जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला सण म्हणून होळीचा सण आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात तो पार पडतोय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या

सातपुड्यातील नवागावची होळी Read More »

ऋतुराज वसंत आणि भारतीय परंपरा भाग – २

अगदी प्राचीन काळापासून वसंतोत्सव, मदनोत्सव, होळी, रंगपंचमी या सर्व उत्सवांची लोकप्रियता बघून या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्यातली उत्स्फूर्त सहजता ठळकपणे दिसून येते. हे सगळे सण म्हणजे भारतीय संस्कृतीचे, तिच्या निसर्गप्रेरीत उत्सवी मानसाचे आरसेच आहेत. अगदी प्राचीन काळापासून कविमनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णने अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यातही दिसतात.

ऋतुराज वसंत आणि भारतीय परंपरा भाग – २ Read More »

सातपुड्यातील कोरकूंची वैशिष्ट्यपूर्ण होळी

सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होतो. उदरनिर्वाहाच्या कामांना सलग पाच दिवस सुटी देऊन वनवासी होळीत रममाण होतात. हा दिवस त्यांना दिवाळीपेक्षाही महत्त्वाचा असतो. मेळघाटात कार्यरत असलेल्या ‘ग्राम ज्ञानपीठ’च्या निरुपमा देशपांडे यांनी सांगितलेली या होळीची खासियत. मेळघाटात कोरकू, गोंड, निहाल अशा विविध जमातींचे वनवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील कोरकू जमातीचा होळी हा

सातपुड्यातील कोरकूंची वैशिष्ट्यपूर्ण होळी Read More »