News Bharati

Team NB Marathi

‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. वाढते तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष लागवड हा एकच पर्याय असून ती काळाची गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १ […]

‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

पूजा खेडकर प्रकरणात पंकजा मुडेंचं स्पष्टीकरण

महाराष्ट्रासह देशात गाजतं असलेलं वादग्रस्त IAS पूजा खेडकर प्रकरणात आता भाजपा नेत्या आमदार पंकजा मुंडे यांचं नाव आलं आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे खेडकर कुटूंबाशी संबंध असल्याच बोलल जात आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी देणगी दिल्याची चर्चा आहे. तर पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी

पूजा खेडकर प्रकरणात पंकजा मुडेंचं स्पष्टीकरण Read More »

श्रीनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत पॅलेस्टिनी झेंडे; गाझाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

श्रीनगर : सोमवारी (15 जुलै) जम्मू आणि काश्मीर एलजी प्रशासनाने धार्मिक मिरवणुकीला परवानगी दिल्यानंतर हजारो शिया मुस्लिम शोककर्त्यांनी श्रीनगरमध्ये (Srinagar) मोहरम मिरवणूक काढली. मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान पॅलेस्टिनी झेंडे फडकावले गेले. तसेच, गाझाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या . शिवाय, मिरवणूक सुरळीतपणे आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासनाने मिरवणुकीवर अनेक अटी घातल्यानंतरही त्यांनी अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणा

श्रीनगरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत पॅलेस्टिनी झेंडे; गाझाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी Read More »

संवाद यात्रेच्या माध्यमांतून भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे (BJP) सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वातील संवाद यात्रेच्या (Samvad Yatra) माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिली. बावनकुळे हे कोराडी (नागपूर) येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. येत्या २१ जुलै रोजी पुणे (पुणे) येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

संवाद यात्रेच्या माध्यमांतून भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार Read More »

कॅम्लिनचे संस्थापक सुभाष दांडेकरांचे निधन

मुंबई: कॅम्लिनचे संस्थापक सुभाष दांडेकरांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले आहे. दांडेकर, ज्यांनी कॅमलिन ब्रँडचा प्रवास सुरू केला होता त्यांनी नंतर तो जपानच्या कोकुयोला विकला पण कोकुयो कॅमलिनचे ते अध्यक्ष म्हणून ते राहिले. दांडेकरांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केली, ज्यांनी दिवंगत उद्योजक सुभाष दांडेकरांना श्रद्धांजली

कॅम्लिनचे संस्थापक सुभाष दांडेकरांचे निधन Read More »

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची (Anganwadi Madatnis Bharti 2024) १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती Read More »

अनुष्का शर्मा व विराट कोहली चा राम नामाचा जप करतानाचा चा व्हिडिओ झाला व्हायरल…

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली लंडनमधील कीर्तनात \”श्री राम, जय राम\” म्हणत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आध्यात्मिक प्रवृत्तीसाठी ओळखले जाणारे हे जोडपे भक्तिमय वातावरणात तल्लीन पाहायला मिळाले. Twitter/X वर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट इतर भक्तांसोबत टाळ्या वाजवताना आणि जप करताना दिसत आहेत. कीर्तनात तल्लीन झालेले

अनुष्का शर्मा व विराट कोहली चा राम नामाचा जप करतानाचा चा व्हिडिओ झाला व्हायरल… Read More »

रमाई आवास योजना

रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे . या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नोबुद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी २६९ चौरस फूट घरकुल उपलब्ध करून दिलं जातं. या रमाई आवास योजनेचे निकष 1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा व त्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षाचे असावे. ज्या लाभार्थ्यांचे

रमाई आवास योजना Read More »

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केंद्र सरकारकडे

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश Read More »