News Bharati

Team NB Marathi

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे. या वारीमध्ये १७ जुलैपर्यंत १३ लाख ९६ हजार ७२ वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक […]

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमातून १३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »

पुणे म्हाडा : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील

पुणे : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या हस्ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या (Pune Mhada) ४ हजार ८५० सदनिकांसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी मंत्री अतुल सावे म्हणाले. पुणे जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. सुहास

पुणे म्हाडा : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील Read More »

१९५८ महाविद्यालयांचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज दाखल – मंगल प्रभात लोढा

मुंबई : राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची (Acharya Chanakya Skill Development Center) स्थापना करण्यात येणार असून, आतापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार

१९५८ महाविद्यालयांचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज दाखल – मंगल प्रभात लोढा Read More »

कंगना राणौतची पोस्ट चर्चेत; राजकारणी राजकारण करणार नाही तर काय पाणीपुरी विकणार का?

मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा तिच्या थेट उत्तरांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे समर्थन करत ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने कंगना राणौतने तिच्या एक्स अकाऊंटवर शंकराचार्य स्वामींबाबत एक पोस्ट

कंगना राणौतची पोस्ट चर्चेत; राजकारणी राजकारण करणार नाही तर काय पाणीपुरी विकणार का? Read More »

छत्रपती शिवाजी महाराज्यांची ऐतिहासिक वाघ नखं महाराष्ट्रात दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती अफझल खानला मारण्यासाठी वापरलेला वाघ नखं साताऱ्यात दाखल झाली आहेत . हि वाघ नखं लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून शुक्रवार, 19 जुलै रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या भव्य समारंभात वाघ नखं सातारा येथील

छत्रपती शिवाजी महाराज्यांची ऐतिहासिक वाघ नखं महाराष्ट्रात दाखल Read More »

12 नक्षलवाद्यांना घातले गडचिरोली मध्ये पोलीस पथकाने कंठस्नान

गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या वांडोली गावात बुधवारी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली . या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत . गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 12-15 माओवादी वांडोली गावाजवळ तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कारवाई करण्यात आली.

12 नक्षलवाद्यांना घातले गडचिरोली मध्ये पोलीस पथकाने कंठस्नान Read More »

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक

मुंबई : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गडचिरोली पोलिसांचे (Gadchiroli Police) विशेष अभिनंदन केले आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली ७ सी ६०पथकांनी

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक Read More »

विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश

पुणे : आंबेगाव तालुक्यातील विद्युत वितरण विभाग, पाणीपुरवठा विभाग आदी विविध विभागांची विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह कृषी विभागासह अन्य विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले. घोडेगाव येथे पंचायत समितीच्या हुतात्मा बाबु गेनू सभागृहात आंबेगाव तालुक्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय

विकास कामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवण्याचे सहकार मंत्र्यांचे निर्देश Read More »