News Bharati

भाजप

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न

मुंबई: मुंबई आणि मराठी माणूस हे समीकरण सांगत स्वतःला मराठीचे उद्धारकर्ते म्हणवून घेणाऱ्या ठाकरे बंधूंवर भारतीय जनता पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गेल्या ३० वर्षांतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, \”मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यास ठाकरेच जबाबदार आहेत,\” असा गंभीर […]

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न Read More »

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत \”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते हे मूळचे मुंबईचे नसल्याने त्यांना मुंबईकरांच्या वेदना आणि प्रश्नांची जाण नाही. सध्याचे राज्यकर्ते हे मुंबईबाहेरुन आलेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या स्थानिकांच्या समस्या कधीच समजणार नाहीत.\”  असे वक्तव्य केले आहे.

उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिता लीला राज ठाकरे Read More »

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेले वसूली, खून आणि एका उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासारखे गंभीर प्रकरण म्हणजेच सचिन वाझे प्रकरण असून, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक षड्यंत्र समोर आले आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते व मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी सांगितले की, या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात Read More »

वसई-विरारच्या विकासासाठी महायुतीला संधी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नालासोपारा : वसई-विरार-नालासोपाऱ्याचा सर्वांगीण आणि भ्रष्टाचारमुक्त विकास साधण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नालासोपारा येथे आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत वसई-विरार आणि नालासोपाऱ्याच्या जनतेने विकासाच्या दिशेने मोठा निर्णय घेत क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले. आता हे शहर मागे राहणार नाही

वसई-विरारच्या विकासासाठी महायुतीला संधी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

वांद्रे आणि दादर म्हणजे महाराष्ट्र नव्हे; केशव उपाध्येंचा ठाकरे बंधूंवर निशाणा

मुंबई : \”महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत, पण मुळात या दोघांना महाराष्ट्र किती माहिती आहे? वांद्रे आणि दादरच्या पलीकडे महाराष्ट्र त्यांना कधी दिसलाच नाही,\” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या ग्रामीण महाराष्ट्रातील ज्ञानावरून उपाध्ये यांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

वांद्रे आणि दादर म्हणजे महाराष्ट्र नव्हे; केशव उपाध्येंचा ठाकरे बंधूंवर निशाणा Read More »

पुण्यात भाजपकडून महिलांचा आगळा सन्मान, ब्याण्णव जणींना उमेदवारी

लाडकी बहिण योजनेवरून भारतीय जनता पक्षाला विरोधकांकडून तसेच तथाकथित विचारवंतांकडून सातत्याने लक्ष्य केले जात असले तरीसुद्धा ही योजना महिलांना फक्त भाऊबीज देण्यापुरतीच मर्यादित नसून महिलांना अनेकविध संधी देखील उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीसाठी ८३ महिलांना उमेदवारी देणे बंधनकारक असताना त्याही पुढे जाऊन भाजपने ९२ महिलांना उमेदवारी देत महिलांचा

पुण्यात भाजपकडून महिलांचा आगळा सन्मान, ब्याण्णव जणींना उमेदवारी Read More »

‘‘प्रत्येक पुणेकर सांगेल… मेट्रो मोदी-फडणवीसांनीच आणली !”

धादांत खोटी विधाने करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधीच न केलेल्या मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करीत आहेत. प्रत्येक पुणेकराला हे माहिती आहे की, मेट्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आणली आहे. रोज प्रवास करणाऱ्या दोन लाख प्रवाशांपैकी एकही जण असा नसेल की जो मेट्रोचे श्रेय देताना इतर कोणाचे नाव

‘‘प्रत्येक पुणेकर सांगेल… मेट्रो मोदी-फडणवीसांनीच आणली !” Read More »

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल!

मुंबई : \”महायुती सत्तेत आली तर मुंबईचे पुन्हा ‘बॉम्बे’ होईल, अशी भीती उद्धव ठाकरे दाखवत आहेत. मात्र, ते कधीही शक्य नाही. पण उद्धव ठाकरे जर सत्तेत आले, तर ते मुंबईचे ‘मोहम्मद लैंड’ केल्याशिवाय राहणार नाहीत,\” अशा जळजळीत शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मुंबईचं ‘बॉम्बे’ नाही, तुम्ही ‘मोहम्मद लैंड’ कराल! Read More »

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली!

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election) रणधुमाळीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कसब्यातील ज्येष्ठ नेते आणि ‘पीएमपीएमएल’चे (PMPML) माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. निवडणुकीला अवघा एक आठवडा उरला असताना

पुण्यात काँग्रेसला मोठे खिंडार; ज्येष्ठ नेते सुधीर काळे यांचा भाजपमध्ये प्रवेश, कसब्यात भाजपची ताकद वाढली! Read More »

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन

नागपूर : \”नागपूर आता केवळ संत्री नगरी राहिली नसून, ते एक आधुनिक ‘ग्लोबल सिटी’ म्हणून आकाराला येत आहे. नाग नदीचे पुनरुज्जीवन आणि कचऱ्यापासून इंधन निर्मिती यांसारख्या क्रांतिकारी प्रकल्पांमुळे नागपूर हे देशातील सर्वात स्वच्छ आणि प्रगत शहर बनेल,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नंदनवन आणि बाजीप्रभू चौक येथे आयोजित जाहीर

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन Read More »