News Bharati

भाजप

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार

मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेवर (BMC) तब्बल २९ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज (७ फेब्रुवारी २०२६) अधिकृतपणे रितू तावडे यांच्या नावाची महापौरपदासाठी घोषणा केली. महायुतीमधील जागावाटपानुसार उपमहापौरपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले असून, संजय शंकर घाडी […]

मुंबई महापौर निवडणूक २०२६ : भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर पदाचे उमेदवार Read More »

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड!

पिंपरी-चिंचवड : सुमारे चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) सभागृहाचे कामकाज अखेर सुरू झाले आहे. आज पार पडलेल्या पहिल्याच बैठकीत भारतीय जनता पार्टीचे रवि बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी, तर शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली. या निवडीनंतर आमदार

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड! Read More »

नाशिक मनपावर महायुतीचा झेंडा! हिमगौरी आडके महापौर तर विलास शिंदे उपमहापौरपदी बिनविरोध

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील (NMC) सत्तास्थापनेचा सस्पेन्स अखेर संपला असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती झाली आहे. भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत

नाशिक मनपावर महायुतीचा झेंडा! हिमगौरी आडके महापौर तर विलास शिंदे उपमहापौरपदी बिनविरोध Read More »

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. येत्या २ एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे यावेळी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये चार जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला (MVA) आता केवळ एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. कोणाची मुदत संपतेय? (२ एप्रिल २०२६)निवृत्त

राज्यसभा निवडणूक : महायुतीला ६ तर मविआला केवळ १ जागा? शरद पवारांच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढला! Read More »

मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री

मणिपूर : ईशान्येकडील मणिपूर राज्याला अखेर नवीन नेतृत्व मिळाले आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे उठवण्यात आली असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह यांनी आज मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजधानी इंफाळमधील ‘लोक भवन’ येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी त्यांना शपथ दिली.

मणिपूरला मिळाले नवे नेतृत्व! भाजपचे युमनाम खेमचंद सिंह राज्याचे नवीन मुख्यमंत्री Read More »

मुंबईच्या महापौरपदाचा मुहूर्त ठरला! ११ फेब्रुवारीला होणार निवड; ८९ जागांसह भाजपचा दावा प्रबळ

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईला ७८ वा महापौर मिळणार आहे. विशेष म्हणजे, यंदा हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने देशाच्या आर्थिक राजधानीचे नेतृत्व पुन्हा एकदा एका महिला नेत्याकडे जाणार आहे. निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रक्रियामहापालिका आयुक्त भूषण गगराणी

मुंबईच्या महापौरपदाचा मुहूर्त ठरला! ११ फेब्रुवारीला होणार निवड; ८९ जागांसह भाजपचा दावा प्रबळ Read More »

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

अहिल्यानगर : शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ झाल्यानंतरच्या पहिल्या ऐतिहासिक महापौर आणि उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती अमोल गाडे आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय कृष्णा जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महापौर ज्योती

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा Read More »

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांच्यात झालेल्या ‘मैत्रीपूर्ण’ करारानुसार ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत आहे. मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर Read More »

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारीच्या विलीनीकरणाचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला एक नवी दिशा मिळाली आहे. \”अजितदादांनी आम्हाला कल्पना दिली असती\”विलीनीकरणाच्या दाव्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं Read More »

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापर करून शरद पवार गट ‘राजकीय अगतिकता’ दाखवत असल्याची बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या ‘इकोसिस्टिम’च्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केशव उपाध्ये यांनी सोशल

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल Read More »