News Bharati

Uncategorized

दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती!

दावोस : दावोस (Davos) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या दिवसापर्यंत एकूण १५.७० लाख कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारांमुळे १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. दुसऱ्या दिवशी झालेल्या सामंजस्य करारांमध्ये सर्वांत मोठा […]

दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती! Read More »

१२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) परीक्षांसाठी प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. सर्व विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांद्वारे ही प्रवेशपत्रे मिळतील. शाळा आणि महाविद्यालये www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून ‘ऍडमिट कार्ड’ या लिंकद्वारे प्रवेशपत्रे डाउनलोड करू

१२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध Read More »

महाराष्ट्रात देवेंद्र पर्वाची सुरुवात! देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे-अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्रात आता \”देवेंद्र पर्व\” सुरू झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत, मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawr) यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हा भव्य शपथविधी सोहळा आज मोठ्या थाटामाटात पार पडला.

महाराष्ट्रात देवेंद्र पर्वाची सुरुवात! देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे-अजित पवार उपमुख्यमंत्री Read More »

अखेर ठरलं! देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra) महायुती (Mahayuti) सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावर कोणाची निवड होणार, यावर गडबड सुरू होती. अखेर आज विधिमंडळात भाजपच्या (BJP) पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यानंतर कोअर कमिटीची बैठक पार पडली, आणि त्यानंतर भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची

अखेर ठरलं! देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Read More »

त्यांच्या जिहाद विरुद्ध तुमचे मतभेद!

मत कोणाला द्यायचं याबद्दल त्यांच्या मनामध्ये संभ्रम कधीही नसतो. ती केवळ हिंदू समाजातील सद्‌गुण विकृती आहे. ते सर्वप्रथम बघतात ते ‘उमेदवार त्यांच्या समाजातील आहे का? नसला तर काँग्रेसचा कोणी उभा आहे का?’ आताच्या विधानसभेच्या निवडणुकीबाबतीत सांगायचे झाले तर त्यांची पसंती शरद पवार गट तसेच उद्धव ठाकरे गट यांना देखील असणार आहे. काही कारणामुळे अपक्ष उमेदवारास

त्यांच्या जिहाद विरुद्ध तुमचे मतभेद! Read More »

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआच्या कालखंडात राज्यात गुन्हेगारी प्रचंडबोकाळली. या काळात काहीजणांनी सरकार आणि जनतेला सावध करण्याचा प्रयत्न केलापण उद्धव ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या इशार्‍याची दखल तर घेतली नाहीच पण उलट त्यांनाचलक्ष्य केले. त्यामुळे राज्यभर अराजकसदृश्य स्थिति पसरली. त्याची काही ठळक उदाहरणेपुढीलप्रमाणे:-निवडून आल्यावर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम वादग्रस्त बडतर्फ पोलिस अधिकारी सचिनवाजेला पुन्हा सेवेत घेतले. उद्धव ठाकरे

अंधेरनगरीच्या चौपट राजाची काळीकुट्ट कारकीर्द Read More »

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना या निवडणुकीत

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास Read More »

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला…

शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) नवा फॉर्म्युला समोर येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद सुरु होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला समोर आला होता.

महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला… Read More »

मनिका बत्राने रचला इतिहास

मनिका बत्राने ऐतिहासिक कामगिरी केली आहे, जिथे तिने टेबल टेनिसच्या महिला एकेरी स्पर्धेत पहिल्यांदा क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या ऐतिहासिक क्षणात, मनिका बत्रा यांनी जगाच्या १३ व्या क्रमांकाच्या खेळाडू हिरानो मियूला पराभूत केले होते, परंतु त्यांनीच पुढे मनिकाला ६-११, ९-११, १४-१२, ८-११, ६-११ असे स्कोरने हरवले. हे लढत पॅरिस येथील साऊथ पॅरिस अरेनामध्ये पार पडली.

मनिका बत्राने रचला इतिहास Read More »

धुळे जिल्ह्यात पाच उमेदवारांनी दाखल केले नऊ नामनिर्देशन पत्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली असून त्यानुसार धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाच उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघाची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून

धुळे जिल्ह्यात पाच उमेदवारांनी दाखल केले नऊ नामनिर्देशन पत्र Read More »