News Bharati

राजकीय

\”ईव्हीएम जिवंत आहे की मृत?\” लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींचा विरोधकांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी : नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) छेडछाड केल्याच्या आरोपांवरून विरोधकांना फटकारले. एनडीए संसदीय बैठकीला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, \” 4 जून रोजी निकाल लागत होता, तेव्हा मी इतर कामात व्यस्त होतो. मला फोन येत होते. आकडे सांगितले […]

\”ईव्हीएम जिवंत आहे की मृत?\” लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदींचा विरोधकांना टोला Read More »

राष्ट्रवादीच्या खराब कामगिरीची जबाबदारी अजित पवारांनी घेतली, बारामतीचे निकाल आश्चर्यकारक

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यासाठी पवार यांनी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलवर आज तातडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या (NCP) खराब कामगिरीची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बारामतीतील (Baramati Lok Sabha) पराभव आश्चर्यकारक असल्याचे प्रतिपादन

राष्ट्रवादीच्या खराब कामगिरीची जबाबदारी अजित पवारांनी घेतली, बारामतीचे निकाल आश्चर्यकारक Read More »

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशांनुसार प्रसिद्ध कऱण्यात आलं होतं. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे हे उमेदवारी दाखल करणार होते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण तयारी केली होती. मात्र,

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत Read More »

केरळमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय: अभिनेते सुरेश गोपी यांचा त्रिशूर मधून विजय

केरळ : ऐतिहासिक म्हणून नोंद करता येईल अशी घटना या लोकसभा निवडणुकांमध्ये घडली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) केरळमध्ये (Kerala) आपली पहिली-वहिली लोकसभेची जागा मिळविली आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर एक महत्त्वपूर्ण बदल अधोरेखित झाला आहे. अभिनेते-राजकारणी बनलेले सुरेश गोपी (Suresh Gopi) यांचा त्रिशूर लोकसभा मतदारसंघातील विजय हा म्हणूनच महत्वपूर्ण मनाला जातो. यासोबतच केरळमधील इतर

केरळमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय: अभिनेते सुरेश गोपी यांचा त्रिशूर मधून विजय Read More »

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरेंचे एनडीएमध्ये संभाव्य पुनरागमन? राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये पुन्हा सामील होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे राजकीय वर्तुळ ढवळून काढणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे. टाइम्स नाऊ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी एनडीए मध्ये परतण्याचे

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; उद्धव ठाकरेंचे एनडीएमध्ये संभाव्य पुनरागमन? राजकीय चर्चांना उधाण Read More »

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) काल निकाल लागला आणि यात महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधानी राहावे लागले तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (MVA) ३० जागांवर विजय मिळवला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी महायुतीच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी घेत पदातून मुक्तता करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आज अमित

अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार Read More »

उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती

मुंबई, 5 जून, 2024 – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) अपेक्षित असं यश मिळाला नसल्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची आपली इच्छा जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा कलेची आहे, जिथे महाराष्ट्रात पक्षाची संख्या 2019

उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती Read More »

जळगावचा बालेकिल्ला भाजपाने राखला; महायुतीच्या स्मिता वाघ विजयी

जळगाव लोकसभा : भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या आहेत. या मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव

जळगावचा बालेकिल्ला भाजपाने राखला; महायुतीच्या स्मिता वाघ विजयी Read More »

अमित शहा 7 लाख पेक्षा अधिक मतांनी विजयी

गांधीनगर : लोकसभा निवडणुकीचे 2024 (Lok Sabha Elections 2024) चे निकाल आज जाहीर होत असून, मतमोजणी सुरू झाली आहे. आता सुरुवातीचे ट्रेंडही देशभरातून येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये अमित शाह यांचे नाव देशातील सर्वात हाय प्रोफाईल लोकांमध्ये समाविष्ट आहे. गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा विजय प्राप्त केला आहे. अमित शाह या जागेवर

अमित शहा 7 लाख पेक्षा अधिक मतांनी विजयी Read More »

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी

वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी Read More »