News Bharati

राजकीय

मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झालाय

मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झाला आहे, अशी टीका भाजपचे (BJP) नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर केलीये. नाना पटोले हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असं काँग्रेसच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे. काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी याबाबतचा दावा केला आहे. त्यावर आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार म्हणाले कि, […]

मुख्यमंत्रिपदाचा भसम्या मविआतील तिन्ही नेत्यांना झालाय Read More »

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक पक्ष सोडणार? मुळीक यांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीची (Wadgaon Sheri Assembly Constituency) जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्याने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे भाजप पक्ष सोडत असल्याची चर्चा होती. मात्र, मुळीक यांनी रविवारी उशिरा या अफवा फेटाळून लावल्या, त्यात तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. जगदीश मुळीक

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक पक्ष सोडणार? मुळीक यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट; ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी

महाराष्ट्र : राज्य सरकारने सरपंचांना आणि ग्रामसेवकांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गूड न्यूज दिली आहे. सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असे करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट; ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी Read More »

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी

मुंबई : भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तब्बल दोन वर्षे या ना त्या कारणाने वादात सापडलेली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर (Mumbai University Senate elections) बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटची उद्या होणारी निवडणुक अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का?

मुंबई विद्यापीठाची होणारी सिनेट निवडणूक अराजकीय व्हावी Read More »

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण भेट

मुंबई : आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपासंदर्भात पक्षांच्या बैठकाही सुरु झाल्या आहेत. दरम्यान, अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली असून या भेटीत दोघांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण भेट Read More »

काँग्रेसचा नेहमीच आरक्षणाला विरोध; जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही

काँग्रेस (Congress) पक्ष नेहमीच आरक्षणाच्या (Reservation) विरोधात राहिला आहे. जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, असं स्पष्ट मत भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केलय. जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. वर्षानुवर्षे येथे सत्तेवर आलेल्यांनी दहशतवाद पसरवला आणि तुमचे

काँग्रेसचा नेहमीच आरक्षणाला विरोध; जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही Read More »

निवडणूक आयोगाचे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर : विधानसभेच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आगामी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पथक दौऱ्यावर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, असा अंदाज आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात

निवडणूक आयोगाचे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर : विधानसभेच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता Read More »

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’

धारावी : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सकाळपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केल्याचं समोर आलं. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. भाजपाचे आमदार आणि नेते नितेश राणे (Nitesh Rane)

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’ Read More »

एखाद्या बावळट मुलासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही; बच्चू कडूची जळजळीत टीका

महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या (MVA) मतांमध्ये दुफळी माजवण्यासाठी तिसरी आघाडी तयार करण्यात येत आहे असा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संजय राऊतांवर जळजळीत टीका केली. ते म्हणाले, जेव्हा देशात काँग्रेस आणि भाजप लढत होती त्यावेळी शिवसेना तिसरीच होती ना? मग तेव्हा

एखाद्या बावळट मुलासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही; बच्चू कडूची जळजळीत टीका Read More »

संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम

ठाणे : बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेल्या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. \”बदलापूरची शाळा ही श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात आहे, असा आरोप त्यांनी केला. पण ती शाळा कुठे आहे याबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांनी घ्यावी. ती शाळा भिवंडी लोकसभा मतदारसंघात बदलापूर येथे आहे. बदलापूर हा भाग भिवंडी

संजय राऊत खोटारडी व्यक्ती; ठाकरेंची नोकरी आणि पवारांची चाकरी! हेच संजय राऊतांच काम Read More »