News Bharati

राजकीय

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात! महायुतीकडून ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजले असून राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. त्यानुसार, आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. अशातच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली […]

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात! महायुतीकडून ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक? Read More »

मनोज जरांगे-भाजप नेत्याच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते उदय सामंत आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे सोमवारी मध्यरात्री मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) देखील मध्यरात्री पावणे

मनोज जरांगे-भाजप नेत्याच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण Read More »

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर करताना केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत आपल्या सरकारच्या कामाचा आलेख मांडला. स्थगिती सरकार गेल्यानंतर मागच्या सव्वा दोन वर्षांत गती आणि प्रगती सरकारचे काम जनतेने अनुभवले

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार Read More »

महादेव जानकर यांचा महायुतीला रामराम; विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय

परभणी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी टोकाचा निर्णय घेत महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची जास्त शक्यता आहे. महादेव जानकर गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरु होती.

महादेव जानकर यांचा महायुतीला रामराम; विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय Read More »

‘ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला…; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : \”ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आता आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था सांगत आहेत\” असा टोला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर लगावला. प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधकांकडून निर्माण करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज

‘ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये गेला ते आम्हाला…; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणार महाराष्ट्र पहिलं राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : \”महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने शेतीसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीद्वारे सोलर ऊर्जेच्या माध्यमातून १४,००० मेगावॅट वीजनिर्मितीचे काम सुरू झाले आहे,\” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत महायुती सरकारच्या कार्यकाळातील विकासाची

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणार महाराष्ट्र पहिलं राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘लाडकी बहीण योजना’वर मोठे भाष्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महायुती सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘लाडकी बहीण योजना’ विषयी मोठी घोषणा केली. या योजनेवर विरोधकांच्या टीकेचा सामना करताना शिंदे म्हणाले की, \”लाडकी बहीण योजना’ बंद करण्याची मागणी करणारे विरोधक कधीही सत्तेत आलेले नाहीत, आणि त्यांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही.\” मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत राज्यातील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘लाडकी बहीण योजना’वर मोठे भाष्य Read More »

जागावाटप अंतिम टप्प्यात: देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले की महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, आणि लवकरच ते सर्वसामान्यांसमोर जाहीर करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, \”महायुतीसाठी हे जागावाटप एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आम्ही सर्वांसाठी पारदर्शकपणे आणि न्याय्य पद्धतीने हे कार्य पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच आम्ही सर्वांना हे जागावाटप जाहीर

जागावाटप अंतिम टप्प्यात: देवेंद्र फडणवीस Read More »

शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल

अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघात (Parner Assembly Constituency) अजित पवारांनी शरद पवार गटाला मोठा धक्का मोठा धक्का दिला आहे. माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांच्यासह प्रमुख

शरद पवारांना धक्का; पारनेरचे प्रमुख नेते अजित पवारांच्या गटात दाखल Read More »

विरोधी पक्ष पराभवाच्या मानसिकतेत; म्हणून रोज सरड्यासारखे रंग बदलत आहेत

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकीचं बिगुल वाजले आहे. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतगणना होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. भाजपाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र भाजपचे देशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांचा समाचार घेतला आहे. \”विरोधी

विरोधी पक्ष पराभवाच्या मानसिकतेत; म्हणून रोज सरड्यासारखे रंग बदलत आहेत Read More »