News Bharati

राजकीय

महाराष्ट्रातील मतदारसंख्येत वाढ; काल प्रकाशित झाली नवीन यादी

महाराष्ट्रातील मतदारसंख्येत मोठी वाढ झाली असून, आता राज्यातील मतदारांची संख्या ९.७ कोटीपर्यंत पोहोचली आहे. मतदार यादीतील अद्ययावतीकरणाच्या कालबाहाहीत, गेल्या दोन आठवड्यांत एकूण ७० हजार मतदारांची वाढ झाली आहे. या वाढीत सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, १८-१९ वर्षांच्या वयोगटातील २२.२ लाख मतदार फर्स्ट टाईम व्होटर म्हणून नोंदणी करण्यात आले आहेत. हे आकडे राज्यातील नवीन मतदारांच्या सहभागाची चांगलीच ग्वाही […]

महाराष्ट्रातील मतदारसंख्येत वाढ; काल प्रकाशित झाली नवीन यादी Read More »

निवडणुकीसाठी ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज अवैध

या निवडणुकीसाठी एकूण ७,९९५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यातील छाननीत ७,५०० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर ९१७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.ही छाननी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार झाली, जिथे प्रत्येक उमेदवाराच्या अर्जांची तपासणी केली गेली. अवैध ठरलेले अर्ज विविध कारणांसाठी बाद झाले, ज्यात अपूर्ण कागदपत्रे, अयोग्य प्रक्रिया अनुसरण न करणे, आणि इतर

निवडणुकीसाठी ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज अवैध Read More »

बांगलादेशी हिंदूंची कमाल

बांगलादेश या मुस्लिम देशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंनी कमाल केली. एकत्र आले, मोर्चा काढला व पूजेची परवानगी व दोन दिवस सुट्टीही मिळवली. ज्या बांगलादेशात हिंदू आहे हे फक्त म्हणणे म्हणजे सुळावरची पोळी होती त्या ठिकाणचा हिंदू स्वतः च्या धार्मिक मागणीसाठी रस्त्यावर उतरला.व जिंकला सुध्दा. अभिनंदन बांगाला देशी हिंदू समाजाचे. पण हे असे का घडले? हिंदू जागा

बांगलादेशी हिंदूंची कमाल Read More »

कुछ राजनीतिक दल भारतीय उद्योजको के खिलाफ निराधार विमर्श क्यों गढ रहे हैं?

राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे और बाकी इंडी गठबंधन दलों की मानसिकता स्पष्ट है, जैसा कि चुनाव जीतने के लिए कुछ भारतीय उद्योजको के बारे में झूठे विमर्श गढना। लेकिन क्या आपने कभी उन्हें चीन या उन चीनी उद्यमियों का जिक्र करते सुना है जिन्होंने हमारी बड़ी संख्या में नौकरियां छीन लीं, हमारा पैसा

कुछ राजनीतिक दल भारतीय उद्योजको के खिलाफ निराधार विमर्श क्यों गढ रहे हैं? Read More »

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश

रवी राजा यांचा आज भाजपात प्रवेश झाला. रवी राजा (Ravi Raja) हे काँग्रेसमध्ये होते. सायन कोळीवाडा या ठिकाणाहून त्यांना तिकिट हवं होतं. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. https://x.com/i/status/1851870981599695264 रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भुषवलं आहे. आपल्याला सलग दोनदा डावललं गेलं आहे

रवी राजा यांचा भाजपात प्रवेश Read More »

मुसलमानांकडून हिंदू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यापासून रोखण्याच्या धमक्या

मुंबईतील तळोजा भागात हिंदू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यापासून रोखण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार समोर आले आहेत, या घटनेने देशातील धार्मिक सौहार्द्राच्या विरोधात होणाऱ्या कृतींच्या वाढत्या प्रवृत्तीचे दर्शन घडवले आहे. हिंदूंना त्यांचा स्वत:चा सण साजरा करण्यापासून रोखण्याचा हा प्रकार फक्त एका धर्मावर आक्रमण नव्हे, तर सर्वसाधारण स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या हननाचे प्रतीक आहे. भारत हा विविधतेने समृद्ध

मुसलमानांकडून हिंदू कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यापासून रोखण्याच्या धमक्या Read More »

मविआच्या उमेदवाराची वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत एक चकित करणारा प्रकार समोर आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार जावेद शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जावेद शेख यांच्या तक्रारीनुसार, राहुल कलाटे यांनी त्यांना म्हटले होते की, \”तू फॉर्म भरलास तर मी

मविआच्या उमेदवाराची वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी Read More »

नाना पटोलेंनी उमेदवारांचं तिकीट विकलं; विजय खडसे यांचा आरोप

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता एका गंभीर आरोपाने तापलं आहे. उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत विजय खडसेंच्या मते पटोले यांनी उमेदवारांची तिकीटं विकली आहेत. या आरोपांने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा आरोप करणाऱ्या माजी आमदार विजय खडसे म्हणण्यानुसार, \”नाना पटोले यांनी पक्षाच्या निकषांना काढून टाकत

नाना पटोलेंनी उमेदवारांचं तिकीट विकलं; विजय खडसे यांचा आरोप Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे, देवेंद्र फडणवीसांची प्राथमिकता मुख्यमंत्रीपद हे नाही, तर महाराष्ट्रात बहुमताचे सरकार आणणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. एका सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, \”मुख्यमंत्री बनणं माझी प्राथमिकता नाही. राज्यात बहुमताचं सरकार आणणं महत्वाचं आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत आणि आमच्याकडे मुख्यमंत्री चेहरा आहे.\” हे विधान विरोधकांच्या त्यांच्या पदाच्या उमेदीवरील

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला Read More »

अनिल नवगणे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

शिवसेना ठाकरे गट चे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अनिल नवगणे हे महाड आणि श्रीवर्धन या भागातील जिल्हाप्रमुख म्हणून ओळखले जात होते. या कारवाईचे कारण म्हणजे नवगणे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यापूर्वी, अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला झाल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती.

अनिल नवगणे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी Read More »