News Bharati

राजकीय

गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून आलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सध्या फडणवीस यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या जीवाला धोका असून तसे कट रचले जात आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी राज्यातील यंत्रणांना यासंदर्भात माहिती दिल्याचे समजते. त्यानंतर सतर्क झालेल्या राज्याच्या पोलिस दलाने तत्काळ […]

गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ Read More »

उबाठा गटाचे नेते अरविंद सावंतां विरोधात गुन्हा दाखल

शिवसेना नेत्या शायना एनसी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलं आहे, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना शायना एनसींबद्दल \”माल\” असा उल्लेख केला होता, ज्यावरून शायना एनसी

उबाठा गटाचे नेते अरविंद सावंतां विरोधात गुन्हा दाखल Read More »

\”बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थोबाड फोडलं असतं\”:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे .अरविंद सावंत यांनी एका सभेत बोलताना शायना एन. सी. यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले होते.याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.

\”बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थोबाड फोडलं असतं\”:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

\”बंडखोरी केलेल्या लोकांची समजूत काढण्यात यश येईल\” देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या पक्षासोबतील बंडखोरांविषयी विश्वास व्यक्त केला की, त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश मिळेल. फडणवीस म्हणाले, \”बंडखोरी केलेले लोक आमचेच आहेत, आणि त्यांची समजूत काढण्यात आम्हाला यश येईल.\” हे विधान त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले आहे, जिथे आमदारांच्या असंतोषाचे विविध प्रकार पुढे आले आहेत. फडणवीस यांनी सांगितले

\”बंडखोरी केलेल्या लोकांची समजूत काढण्यात यश येईल\” देवेंद्र फडणवीस Read More »

\”महिला हूँ, माल नहीं\”; शायना एन सी यांचे उबाठा गटाच्या नेत्याला प्रत्युत्तर

राजकीय वर्तुळात आज एक अत्यंत चर्चेचा विषय झाला आहे, जेव्हा शिवसेनेचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहेत आणि या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अरविंद सावंत यांनी एका सभेत बोलताना शायना एन. सी. यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले आहेत.याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले,

\”महिला हूँ, माल नहीं\”; शायना एन सी यांचे उबाठा गटाच्या नेत्याला प्रत्युत्तर Read More »

भाजप उमेदवारांसाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन

भाजप उमेदवारांसाठी पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर, जिल्ह्यातील माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व पंढरपूर- मंगळवेढा या सहा विधानभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ५ नोव्हेंबरनंतर भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र कोठे मैदानात

भाजप उमेदवारांसाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन Read More »

फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरीची हलचाल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघात, ज्या ठिकाणी भाजपने प्रबळ पकड कायम ठेवली आहे, काँग्रेसमध्ये आता बंडखोरीच्या संकेतांना चालना मिळताना दिसत आहे. हरिभाऊ बागडे यांच्या अनुपस्थितीत भाजपने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे, फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरीची हलचल दिसत आहे फुलंब्री मतदारसंघात काँग्रेस पक्षातील नाराजीची चर्चा रंगत आहे. येथे जगन्नाथ काळे, जे काँग्रेस खासदार कल्याण

फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरीची हलचाल Read More »

अबू आझमीच्या अडचणी वाढणार; किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाला तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे अबू आझमी यांच्याविरोधात एक महत्त्वपूर्ण तक्रार दाखल केली आहे. आझमी यांच्या भाषणातील वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. आझमी यांनी केलेल्या वक्तव्यात, ज्यामध्ये त्यांनी ‘हम 2 MLA है, हमे 8 MLA चाहिए’ असे म्हटले होते आणि मुस्लिम समाजासाठी स्वतःचे बलिदान देण्याचे वचन दिले होते, त्यावर सोमय्यांनी आक्षेप

अबू आझमीच्या अडचणी वाढणार; किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाला तक्रार Read More »

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

Kolhapur : कोल्हापूर मध्ये काँगेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर उत्तर भागाच्या काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshri Jadhav) यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले. जयश्री जाधव यांचे सुपूत्र सत्यजित जाधव यांनी देखील

कोल्हापूर काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश Read More »

बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी; देशाच्या सुरक्षिततेसाठी वाढता धोका

बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांची (Infiltration of Bangladeshi Muslims) महाराष्ट्रातील वाढती संख्या हे सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ राज्याच्याच नाही तर देशाच्या देखील पुढील मोठे आव्हान ठरत आहे. एका अंदाजाप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोरांची संख्या सुमारे १५ कोटी असून या घुसखोरांनी ईशान्य भारतासह, पश्चिम बंगाल, बिहार तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागात शिरकाव केल्यामुळे तेथील जनसंख्येच्या प्रमाणावर मोठा प्रभाव पडलेला आहे. सध्या

बांगलादेशी मुस्लिमांची घुसखोरी; देशाच्या सुरक्षिततेसाठी वाढता धोका Read More »