News Bharati

राजकीय

मतदानासाठी 20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी

भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 चे वेळापत्रक जाहीर केला आहे. या निवडणुकीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील कलम 135 (ब) नुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या […]

मतदानासाठी 20 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी Read More »

गॅरंटीपूर्तीच्या काँग्रेस मंत्र्यांकडून फक्त थापा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका

महाविकास आघाडी पैकी फक्त काँग्रेसची तीन राज्यात सरकारे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसने जेवढी वचने दिली, आश्वासने दिली आणि गॅरंटी दिली त्यापैकी अनेक गॅरंटी मुळीच पूर्ण झाल्या नाहीत. त्यांचे मंत्री इथे महाराष्ट्रात येऊन थापा मारून गेले, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.  पुण्यात प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात

गॅरंटीपूर्तीच्या काँग्रेस मंत्र्यांकडून फक्त थापा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका Read More »

\”माझ्या विरोधात ६०० उमेदवार असले तरी मला फरक नाही;\” माहिमकरांच्या समर्थनावर अमित ठाकरे आत्मविश्वास

मुंबई, 10 नोव्हेंबर 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी निवडणुकीच्या राजकारणात अधिकृत प्रवेश करताना त्यांची पहिली जाहीर सभा माहिम विधानसभा मतदारसंघात (Mahim Assembly constituency) घेतली. या मेळाव्यात, अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवताना स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्याचे माहिमकरांना आश्वासन दिले. माहीममधील

\”माझ्या विरोधात ६०० उमेदवार असले तरी मला फरक नाही;\” माहिमकरांच्या समर्थनावर अमित ठाकरे आत्मविश्वास Read More »

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील

विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांनी खूप विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक ठरणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अडीच वर्षे होते. त्यांच्या कारभाराचे स्वरूप काय होते, ते महाराष्ट्राने अनुभवले आहे. आधीच्या सरकारच्या अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या. त्यामुळे राज्याच्या विकासालाच खीळ बसली. जलयुक्त शिवार ही महाराष्ट्रातील एक गाजलेली योजना. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र

ते पुन्हा आले तर…सर्वप्रथम ‘जलयुक्त शिवार’ बंद करतील Read More »

कलम ३७० आम्ही पुन्हा लागू करून देणार नाही

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० मुळे संविधान लागू होत नव्हते किंवा आरक्षण दिले जात नव्हते. पण ते कलम काढल्यामुळे आता मागासवर्गीय नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. आता काँग्रेस तेथील नागरिकांचे आरक्षण बंद करण्यासाठी धडपड करत आहे. कलम ३७० आम्ही त्याठिकाणी पुन्हा लागू करून देणार नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात आपल्या देशाच्या जमिनीवर कोणीही अतिक्रमण

कलम ३७० आम्ही पुन्हा लागू करून देणार नाही Read More »

हा संघर्ष आहे स्थगिती आणि प्रगतीचा !

राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांनी करायचा आहे. अलीकडच्या अडीच वर्षांत वेगाने प्रगती करणाऱ्या सरकारचा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे. विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. राज्यात कोणते सरकार हवे, हे या निवडणुकीत मतदारांनी सजग राहून ठरवायचे आहे. राज्याच्या

हा संघर्ष आहे स्थगिती आणि प्रगतीचा ! Read More »

NOTA करतो अराजकासाठी मोकळ्या वाटा.. 

NOTA करतो अराजकासाठी मोकळ्या वाटा.. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले राज्य म्हणजे लोकशाही. या राज्यव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे, नव्हे ते त्याचे कर्तव्य आहे. लोकशाहीतील लोकांच्या थेट सहभागातील प्रक्रियांमधील सर्वात प्रभावशाली प्रक्रिया म्हणजे मतदान. म्हणूनच मतदानाचा दिवस हा लोकशाहीचा उत्सव असे म्हटले जाते. पण “कोणाला मतदान करावे असा पर्याय आम्हाला दिसत नाही. त्यामुळे कोणत्याच उमेदवाराला

NOTA करतो अराजकासाठी मोकळ्या वाटा..  Read More »

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख

पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. . पूर्व पुण्यातील मंगळवार

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख Read More »

काँग्रेसच्या दलितविरोधी धोरणाचा बुरखा काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात फाटला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपण दलित असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले होते, असा खुलासा केला आहे. काँग्रेस पक्ष दलितविरोधी असल्याचं सिद्ध करण्यासाठी आणखी काय पुरावा पाहिजे? आपल्या राजकीय स्वार्थासाठी दलितांची उपेक्षा आणि दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसवर अनेक दशके होत आहे. दलित समाजात भीतीचे, असुरक्षिततेचे  वातावरण निर्माण करून या समाजाच्या मूळ प्रश्नांकडे

काँग्रेसच्या दलितविरोधी धोरणाचा बुरखा काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्या आत्मचरित्रात फाटला. Read More »

कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा ठराव हे फुटीरतावाद, दहशतवाद जिवंत ठेवत अराजकाला आमंत्रण

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पुढाकाराने संसदेने रद्द केलेले संविधानातीलकलम ३७० पुनर्स्थापित करणे अशक्य आहे हे स्पष्ट असतानाही काश्मीरला विशेष दर्जादेण्याच्या कलमाचा संविधानात पुन्हा समावेश करावा असा ठराव जम्मू-काश्मीर विधानसभेतमंजूर करणे हा केवळ भारतात फुटीरतावाद आणि जिहादी दहशतवाद जिवंत ठेवत परकीयशक्तींच्या मदतीने देशात अराजक माजवण्याचा खोडसाळ प्रयत्न आहे. दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी संसदेने काश्मीरला

कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा ठराव हे फुटीरतावाद, दहशतवाद जिवंत ठेवत अराजकाला आमंत्रण Read More »