News Bharati

राजकीय

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे (BJP) अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) २५ वर्षांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला असून, महायुतीच्या निश्चित विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना साटम यांनी महायुतीची रणनीती, निवडणुकीतील मुद्दे आणि विरोधी पक्षाचे आव्हान यावर मनमोकळेपणे भाष्य केले. […]

BMC निवडणुकीत ‘भ्रष्टाचार’ विरुद्ध ‘विकास’! – महायुतीचा महापौर निवडून २०३० पर्यंत मुंबईचा चेहरामोहरा बदलणार – अमित साटम Read More »

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध!

जामनेर, जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे (BJP) नेते तथा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महाजन यांनी पूर्ण ताकद लावलेल्या जामनेर नगरपालिकेच्या (Jamner Nagar Palika) नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांची बिनविरोध निवड झाली

गिरीश महाजन यांचा जामनेरमध्ये ‘मास्टरस्ट्रोक’; पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध! Read More »

नितीश कुमार १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; ‘भाजपचे’ सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा बनले उपमुख्यमंत्री

पाटणा, बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने २४३ जागांपैकी २०२ जागांवर दणदणीत विजय मिळवून मोठा जनादेश मिळवला आहे. या विजयात भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकून आघाडीत ‘मोठा भाऊ’ म्हणून आपले स्थान बळकट केले. तरीही, भाजपने राजकीय स्थिरता आणि दिलेला शब्द पाळत संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनाच पुन्हा

नितीश कुमार १०व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री; ‘भाजपचे’ सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा बनले उपमुख्यमंत्री Read More »

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा झटका बसला आहे. मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला. मुंबई (Mumbai) येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. मनसेसाठी हा मोठा धक्का रमेश परदेशी हे

राज ठाकरेंना ऐन निवडणुकीत मोठा झटका! मनसेच्या चित्रपट आघाडीचे उपाध्यक्ष भाजपमध्ये दाखल Read More »

सुशासनाचा महाविजय..

बिहारच्या निवडणूक निकालाने राष्ट्रीय राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. हा निकाल केवळ एका राज्याचा राजकीय निर्णय नाही; तर केंद्रातील मोदी सरकारला अधिक बळ देणारा जनादेश आहे. नितीश-मोदी जोडी पुन्हा एकदा प्रभावी ठरल्यामुळे केवळ बिहारमध्येच नव्हे, तर दिल्लीतील राजकारणातही विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. ‘इंडि’ आघाडीतील टोकाचा विसंवाद आता अधिक ठळकपणे समोर आला आहे. या पराभवाने

सुशासनाचा महाविजय.. Read More »

पत्रकारितेला रसातळाला नेणारी.. \”BBC\”

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन‌’ अर्थात ‌‘बीबीसी‌’ ही माध्यम कंपनी, पुन्हा एकदा जगभरातील चर्चेचे केंद्र झाली आहे. एकेकाळी लोक जिला विश्वासार्ह समजत त्या माध्यम संस्थेच्या पत्रकारितेवर पुन्हा एकदा संशयाचे मळभ आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२१ मध्ये केलेल्या भाषणातील काही भाग चुकीच्या पद्धतीने संपादित केल्याचा आरोप ‌‘बीबीसी‌’वर झाला. ‌‘द टेलिग्राफ‌’ या इंग्लंडमधील वृत्तपत्रात याबाबत बातमी

पत्रकारितेला रसातळाला नेणारी.. \”BBC\” Read More »

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज

गंगाखेड : आगामी गंगाखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत (Gangakhed Municipal Council Election) भारतीय जनता पार्टीने (BJP) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार जयश्री रामप्रभु मुंढे (Jayashri Mundhe) यांनी काल (रविवार, १६ नोव्हेंबर २०२५) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज Read More »

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १२ नोव्हेंबर दरम्यान भूतानचा दोन दिवसांचा राजकीय दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या निमंत्रणावरून झालेल्या या भेटीमुळे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि विकासात्मक उपक्रमांद्वारे भूतानसोबतची भारताची भागीदारी अधिक दृढ झाली आहे. उच्चस्तरीय बैठका आणि ‘माइंडफुलनेस सिटी‘ला पाठिंबा भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राजे चौथे ड्रुक ग्याल्पो यांची

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय Read More »

लायसन्सराज ते सुशासनपर्व.. आत्मनिर्भर भारताची जोमाने घोडदौड.. 

देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आणण्याचे कारस्थान कोणी रचले, राज्यघटनेच्या आत्म्याशी कोणी प्रतारणा केली हे जगजाहीर असताना काँग्रेसने उठसूठ देशाच्या वाढलेल्या कर्जावर बोलणे म्हणजे मोठा विनोद आहे. अनेक वर्षे निरंकुश सत्तेचा मदांध आस्वाद घेतल्यानंतर सत्तांतराच्या रूपाने विरोधी बाकांवर बसणे भाग पडल्यामुळे माजी सत्ताधारी कसे बावचळून जातात, याचे दर्शन आपल्याला काँग्रेसकडे पाहून कळून येते. आज जगात चौथ्या क्रमांकावर

लायसन्सराज ते सुशासनपर्व.. आत्मनिर्भर भारताची जोमाने घोडदौड..  Read More »

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले

भारतामध्ये लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमागे अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत. १९४७ साली द्विराष्ट्र संकल्पनेनुसार भारताचे विभाजन झाले आणि त्यातून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. एक विशिष्ट समुदायासाठी आणि दुसरे सर्वसामान्यांसाठी. भारताने सर्वसमावेशकतेचा मार्ग स्वीकारला, पण त्याचा गैरफायदा घेत अनेक बेकायदेशीर घुसखोर देशात स्थायिक झाले. या घुसखोरीमुळे केवळ लोकसंख्या वाढली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या जमिनी,

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले Read More »