News Bharati

बातम्या

‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती […]

‘हिंद दी चादर’ शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन Read More »

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीवर आणि सरसंघचालकांच्या विधानावर केलेल्या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. \”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेप्रमाणे बदलतात, त्यांना संघाचा तपस्वी प्रवास कधीच समजणार नाही,\” अशा बोचऱ्या

\”ज्यांच्या भूमिका पंचवार्षिक योजनेसारख्या बदलतात, त्यांना संघ कधीच कळणार नाही\”; रविंद्र चव्हाणांचा राज ठाकरेंवर घणाघात Read More »

\”निमंत्रण न मिळाल्याची ही पोटदुखी!\”; सरसंघचालकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील कार्यक्रमात केलेल्या भाषणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवरून टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले असून, \”ज्यांना निमंत्रण मिळाले नाही, त्यांना वाईट वाटतेय आणि त्यातूनच

\”निमंत्रण न मिळाल्याची ही पोटदुखी!\”; सरसंघचालकांच्या कार्यक्रमावरून मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर Read More »

प्रशासकीय सुधारणांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने ‘जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे

प्रशासकीय सुधारणांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश Read More »

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

नवी मुंबई : ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची आरंभता की ‘अरदास’  संत समाजचे प्रधान संत ज्ञानी हरनाम सिंघ जी, मुखी दमदमी टकसाल यांच्या हस्ते ओवे मैदान, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई येथे करण्यात आली. अल्पसंख्याक

बाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरंभता की ‘अरदास’; जो बोले सो निहाल सत् श्री अकाल” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला Read More »

चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर; एमआयएम आणि वंचितच्या भूमिकेने काँग्रेसचा घात?

चंद्रपूर : अत्यंत नाट्यमय घडामोडी, फोडाफोडीचे राजकारण आणि अटीतटीच्या संघर्षानंतर चंद्रपूर महानगरपालिकेवर अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव करत महापौरपदाची खुर्ची काबीज केली. या विजयासाठी भाजपने शिवसेना (उबाठा) गटाशी हातमिळवणी करत सत्तेचा नवा ‘चंद्रपूर फॉर्म्युला’ यशस्वी केला आहे. संख्याबळाचे गणितएकूण ६६ सदस्य

चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर; एमआयएम आणि वंचितच्या भूमिकेने काँग्रेसचा घात? Read More »

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा

मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बहुतांश जिल्ह्यांत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महायुतीने राज्यातील ग्रामीण भागावर आपली पकड पुन्हा

जिल्हा परिषदांवर भाजपचा ‘महाविजय’! मविआचा पुन्हा एकदा धुव्वा Read More »

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर

मुंबई : राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, लवकरच राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. राज्यात जवळपास ७०,००० हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुमारे ५०,००० पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २०,००० पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये,

महाराष्ट्रात ७०,००० पदांची भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने; मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेवर भर Read More »

पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची, तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचा विजय सुकर झाला. पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आज

पुणे महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड Read More »

HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा! १० फेब्रुवारीपासून राज्यात बारावीचा रणसंग्राम सुरू

महाराष्ट्र : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वळणबिंदू मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेला (HSC Exam 2026) उद्या, मंगळवार दि. १० फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी या ‘अग्निपरीक्षेला’ सामोरे जाणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रकसुरुवात: १० फेब्रुवारी २०२६ वेळ: सकाळचे सत्र (सकाळी ११ ते २:००) आणि

HSC Exam 2026: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा! १० फेब्रुवारीपासून राज्यात बारावीचा रणसंग्राम सुरू Read More »