News Bharati

बातम्या

आम्ही पापाची हंडी अगोदरच फोडली आहे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिशन हिंदुत्व लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून शिवसेनेचा धनुष्य आणि बाण हाती घेवून अनेकांना घायाळ केले. त्यातच कालांतराने उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोडून महायुतीला जबरदस्त जोड दिली. या पार्श्वभूमीवर २०२४ ची हंडीसुद्धा आम्हीच फोडणार आहोत, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. टेंभी नाका मित्र मंडळ आयोजित […]

आम्ही पापाची हंडी अगोदरच फोडली आहे:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

बदलापूर अत्याचार प्रकरणावर समितीचा प्राथमिक अहवाल सादर

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीला आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी असंतोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, शाळेनेही या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या

बदलापूर अत्याचार प्रकरणावर समितीचा प्राथमिक अहवाल सादर Read More »

केंद्र सरकारने सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लस वरून ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) सुरक्षा दिली गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये गृह मंत्रालयला डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला. त्यानंतर नवीन सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले

केंद्र सरकारने सरसंघचालक मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली Read More »

आशा स्वयंसेविकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने आशा स्वयंसेविका (Asha Swayamsevika) व गटप्रवर्तकाबाबतच्या सुरक्षा आणि कल्याण वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये आणि कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास त्यांना 5 लाखांचे आर्थिक अनुदान मिळणार असल्याची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी सुद्धा राज्य सरकारने आशा सेविकांसाठी

आशा स्वयंसेविकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. “लाडक्या बहिणी” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे प्रवचन करताना पैगंबर मुहम्मद यांच्या विषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्त्यावामुळे महाराष्ट्रात धार्मिक संघर्ष सुरु झाला आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला होता मात्र या मोर्च्यात रामगिरी महाराज्यांच्या विरोधात सर तन से जुदाच्या घोषणा मात्र भडक दिल्या गेल्या.

रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा’ चा फतवा Read More »

शिवरायांचा पुतळा कोसळणे दु:खदायक, पण यावर राजकारण म्हणजे खुजेपणाच

मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे शिवप्रेमींसह विरोधक आक्रमक झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. पण अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी सरकारला याच मुद्द्यावरून घेरलं आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळणे दु:खदायक, पण यावर राजकारण म्हणजे खुजेपणाच Read More »

नेपाळ बस अपघातातील जखमी प्रवाशांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

मुंबई : नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अबुखैरेनी परिसरात बस नदीत कोसळल्याच्या घटनेत महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील 7 जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी या जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जाऊन विचारपूस केली. यावेळी, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित

नेपाळ बस अपघातातील जखमी प्रवाशांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट Read More »

गंगाखेड : टी. राजा सिंह व योगी दत्तनाथ महाराज विराट हिंदू मोर्चाला उपस्थित राहणार

गंगाखेड : बांगलादेशातील कट्टरपंथीयांकडून अल्पसंख्याक हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली गंगाखेड (Gangakhed) शहरात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात \”विराट हिंदू मोर्चा\” आयोजित करण्यात आला आहे. या सभेला गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार टी.राजा सिंह ठाकूर आणि महंत योगी दत्तनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा मोर्चा गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट

गंगाखेड : टी. राजा सिंह व योगी दत्तनाथ महाराज विराट हिंदू मोर्चाला उपस्थित राहणार Read More »

बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर

महाराष्ट्रात बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. दोषी

बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर Read More »