News Bharati

बातम्या

माजी डीजीपी संजय पांडे पुन्हा गोत्यात

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. पांडे यांच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार आणि गैरप्रकारांशी संबंधित विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरण आणि शेअर मार्केट मॅनेजमेंट घोटाळ्यासाठी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हे दाखल केले आहेत संजय पांडे यांच्यावर २००९ […]

माजी डीजीपी संजय पांडे पुन्हा गोत्यात Read More »

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समितीची स्थापना

मुंबई : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समितीची स्थापना Read More »

पुतळा कोसळण्यावरून राजकारण सुरू; पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता…; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

मुंबई – मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हवेच्या वेगामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीने या प्रकरणावरुन राज्य सरकारला घेरले असून अनेकांनी रस्त्यावर उतरुन या दुर्घटनेचा निषेध व्यक्त के ला आहे. यावरुन माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी महाविकास आघाडीवरही (MVA)

पुतळा कोसळण्यावरून राजकारण सुरू; पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता…; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला Read More »

…यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला तडे जात आहेत : राधाकृष्ण विखे पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मविआकडून सरकारचा निषेध केला जातोय याबाबत महसुलमंत्री राधाकृष्ण विखेंना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, \”सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. यावरून विरोधकांनी राजकारण सुरु केलं आहे. हि त्यांची दिवाळखोरी आहे. यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला तडे जात आहे,\” असं वक्तव्य भाजपा नेते

…यातून महाराष्ट्राच्या अस्मितेला तडे जात आहेत : राधाकृष्ण विखे पाटील Read More »

आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे; ऑलिम्पिक मेडल विजेत्या स्वप्नील कुसाळेचं भाष्य

नेमबाज स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याने मोठे वक्तव्य केले आहे. आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे. ते वाढलं पाहिजे अस आवाहन ऑलम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी केलं आहे. तो बालेवाडी- हिंजवडीतील अमोल बालवडकर यांच्या दहीहंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होता. यावेळी त्यांनी तरुणांच्या डायट विषयी देखील आवर्जून उल्लेख करत घरातील आणि पौष्टिक जेवण करण्याच आवाहन

आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे; ऑलिम्पिक मेडल विजेत्या स्वप्नील कुसाळेचं भाष्य Read More »

काय बोलले देवेंद्र फडणवीस राजकोट येथील दुर्घटनेवर ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनी झालेल्या सर्व घटनेबद्दल सरकारला दोष देणे सुरु केला आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. या दुर्घटने

काय बोलले देवेंद्र फडणवीस राजकोट येथील दुर्घटनेवर ? Read More »

राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी घातला राडा

सिंधुदुर्ग येथील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकारण तापलं आहे. यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यावेळेस ठाकरे गटाचे

राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी घातला राडा Read More »

नारायण राणे यांचा शरद पवार आणि राहुल गांधीवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यांपूर्वीच उभारण्यात आलेला उभारण्यात आला होता. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनी झालेल्या सर्व घटनेबद्दल सरकारला दोष देणे सुरु केला आहे. विरोधकांकडून छत्रपतींच्या पुतळा प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. आता, केंद्रीयमंत्री

नारायण राणे यांचा शरद पवार आणि राहुल गांधीवर हल्लाबोल Read More »

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – मुख्यमंत्री

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.पनवेल पळस्पे येथून या मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – मुख्यमंत्री Read More »

लाडकी बहीण योजना – लाभार्थींच्या खात्यातून कोणतीही रक्कम कपात न करण्याचे निर्देश

राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट 2024 या दोन महिन्यांचे प्रत्येकी 3 हजार रुपये डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या जमा झालेल्या रक्कमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम कपात करु नये, असे निर्देश ठिकठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले

लाडकी बहीण योजना – लाभार्थींच्या खात्यातून कोणतीही रक्कम कपात न करण्याचे निर्देश Read More »