News Bharati

राष्ट्रीय

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी

कॅलगरी (कॅनडा) : कॅनडातील कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एक अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. रमझान महिन्यात उपवास करणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांना इतरांना जेवताना बघून वाईट वाटू नये, या कारणास्तव शाळा प्रशासनाने चक्क ‘कॅफेटेरिया’मध्ये (भोजनकक्ष) अन्न सेवनावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे उपवास न करणाऱ्या तब्बल ९११ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत उपाशी राहावे लागत आहे […]

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी Read More »

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा जागर होणार आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन या लोकोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात रंगणार ‘लोकसंस्कृती लोकोत्सव’; महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे होणार दर्शन Read More »

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र

मुंबई/भोपाळ : कथित धर्मांतर, लैंगिक अत्याचार आणि देहव्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमरीन आणि आफरीन या दोन कट्टरपंथी बहिणींच्या तपासातून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोघींचे कुटुंब भोपाळमधील कुख्यात ‘इराणी छावणी’शी (इराणी डेरा) जोडलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आता या गुन्हेगारी कोनातून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान असे दिसून आले आहे

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र Read More »

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायू पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या संकटामुळे भारतात निर्माण होऊ शकणारा एलपीजीचा (LPG) तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ‘प्लॅन बी’ अमलात आणला असून, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नॉर्वे आणि अल्जीरिया या देशांकडून गॅसचा अतिरिक्त साठा भारतात येण्यास सुरुवात झाली आहे.

गॅस सिलिंडरची चिंता मिटली! ऑस्ट्रेलिया, कॅनडासह ४ देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू Read More »

‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध

कोहिमा : देशाच्या ईशान्येकडील नागालँड राज्यामध्ये ‘वंदे मातरम्’ गायनाच्या सक्तीवरून नवा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. शैक्षणिक संस्था आणि विधानसभा येथे ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केल्याच्या निर्णयाला नागा पीपल्स फ्रंटने (NPF) कडाडून विरोध दर्शवला असून, हा निर्णय ख्रिश्चन बहुल राज्यावर लादला गेल्याचा आरोप केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, स्वामी विवेकानंदांच्या एका प्रसिद्ध विधानाने

‘वंदे मातरम्’च्या सक्तीला नागा पीपल्स फ्रंटचा विरोध Read More »

विहिंपचा कडक इशारा; हिंदू सणांवरील हल्ले थांबवा, अन्यथा…

नवी दिल्ली : होळीच्या पवित्र सणादिवसाला दिल्लीतील उत्तम नगर परिसरात झालेल्या तरुण खटिक तरुणाचा जिहादी जमावाने केलेल्या मॉब लिंचिंगचा विश्व हिंदू परिषदेने (VHP) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विहिंपने हिंदू सणांवर होणाऱ्या हल्ल्यांची आकडेवारी जाहीर करत, \”हिंदूंना जशास तसे उत्तर देण्यास भाग पाडू नका,\” असा कडक इशारा कट्टरपंथी नेत्यांना दिला आहे. विहिंपचे

विहिंपचा कडक इशारा; हिंदू सणांवरील हल्ले थांबवा, अन्यथा… Read More »

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. \”ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेली, त्यांना देश कसा चालवायचा, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत कुठलीही माहिती नाही,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी खरगेंचा समाचार घेतला. नेमका वाद काय?काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर Read More »

इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणा; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘हिंद दी चादर’ समागमासाठी संदेश

नवी मुंबई (खारघर) : महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० वा शहिदी समागमाच्या माध्यमातून आपण महान परंपरेचे साक्षीदार होत आहोत. गुरुंनी दिलेला त्याग आणि सामाजिक एकतेचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे, असा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे दिला. अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने खारघर

इतिहास केवळ स्मरणात न ठेवता तो आचरणात आणा; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘हिंद दी चादर’ समागमासाठी संदेश Read More »

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक होणार असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या कोट्यातील जागांसाठी उमेदवारांची चाळणी अंतिम टप्प्यात आणली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून पुन्हा एकदा संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. विनोद

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंची जागा फिक्स? ‘हे’ चेहरे शर्यतीत सर्वात पुढे Read More »

टॅक्सी चालकच आता ‘भारत टॅक्सी’चे मालक! अमित शाह यांनी लाँच केली ‘सारथी दीदी’ संकल्पना

नवी दिल्ली : \”जे प्रत्यक्ष घाम गाळून काम करतात, त्यांनाच नफ्यात वाटा मिळाला पाहिजे. ‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून आम्ही टॅक्सी चालकांना म्हणजेच ‘सारथीं’नाच या संस्थेचे मालक बनवत आहोत,\” असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. नवी दिल्ली येथे भारत टॅक्सीच्या चालकांशी (सारथी) संवाद साधताना ते बोलत होते. सारथीच होणार टॅक्सीचे मालकअमित शाह

टॅक्सी चालकच आता ‘भारत टॅक्सी’चे मालक! अमित शाह यांनी लाँच केली ‘सारथी दीदी’ संकल्पना Read More »