News Bharati

विशेष

जागतिक लोकसंख्या दिन: आकड्यांपलीकडील राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई

दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९८९ साली सुरू केलेला हा उपक्रम आरोग्य, विकास आणि लोकसंख्या धोरणांवर विचारमंथन करण्यासाठी असतो. पण आज, विशेषतः भारताच्या संदर्भात, हा दिवस केवळ आकडेवारीचा खेळ न राहता, देशाच्या भविष्यातील स्वरूपावर आणि स्थैर्यावर गंभीरपणे विचार करण्याची संधी देतो. वाढती लोकसंख्या हे एक जागतिक आव्हान आहेच, […]

जागतिक लोकसंख्या दिन: आकड्यांपलीकडील राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई Read More »

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा

अडीच वर्षांपूर्वी आयआयटी-मुंबई सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये, दर्शन सोलंकी या १८ वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नव्हती, तर या घटनेला तात्काळ एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय लढाईचे स्वरूप देण्यात आले. डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी याला ‘संस्थात्मक हत्या’ ठरवून, व्यवस्थेच्या जातीयवादी स्वरूपावर बोट ठेवत आंदोलनाचे रान उठवले. मात्र, जेव्हा सत्य

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा Read More »

ग्रुमिंग गँगची भारतीय पार्श्वभूमीवर

ग्रुमिंग गँगचा विषय, त्याबद्दलची बातमी वाचताना आणि सुएला ब्रेवरमन यांची विधाने पाहताना मला सतत \”केरला स्टोरीज\” या चित्रपटाची आठवण होत होती. यातील अनेक गोष्टी लव जिहाद या वर्गात मोडतील अशा वाटतात. (मुस्लिम मुलांनी हिंदू किंवा अन्य धर्मातील मुलींशी विवाह करणे यासाठी हा शब्द केरळमध्ये वापरला गेला) नंतर अनेक पीडित महिलांचे आपल्या यातना व वेदनांचे वर्णन

ग्रुमिंग गँगची भारतीय पार्श्वभूमीवर Read More »

हळदीचे जागतिक वर्चस्व: राष्ट्रीय हळद मंडळाद्वारे भारताची नवी झेप

हळद, भारतीय संस्कृतीचे सोनेरी लेणे, जिला ‘हरिद्रा’ म्हणून पूजले जाते, ती केवळ एक मसाला नाही, तर आरोग्य, परंपरा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. कोव्हिड-१९ च्या काळात तिच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांमुळे जागतिक स्तरावर तिची ओळख अधिक घट्ट झाली. आज भारत जागतिक हळद उत्पादनात आणि व्यापारात निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर आहे, पण या प्रवासात शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे

हळदीचे जागतिक वर्चस्व: राष्ट्रीय हळद मंडळाद्वारे भारताची नवी झेप Read More »

पंढरपूर ते लंडन: एका अभूतपूर्व विश्ववारीची गाथा

विठ्ठल भक्ती ही केवळ एक परंपरा नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी मानवी जिद्द, निष्ठा आणि एकतेच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते. याच भक्तीची आणि दृढ संकल्पाची प्रेरणादायी गाथा म्हणजे ‘पंढरपूर ते लंडन’ हा अभूतपूर्व प्रवास. २००८ पासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या अनिल खेडकर आणि तुषार गाडीकर या दोन विठ्ठल भक्तांनी, माऊलींच्या

पंढरपूर ते लंडन: एका अभूतपूर्व विश्ववारीची गाथा Read More »

शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर”

समृद्धी महामार्ग हा केवळ दगड-विटांचा आणि डांबराचा रस्ता नाही, तर हा महाराष्ट्राच्या विखुरलेल्या शक्तीला एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारा, भक्तीला विकासाची जोड देणारा महामार्ग आहे. हा महामार्ग केवळ अंतर कमी करणार नाही तर नागपूरच्या संत्र्यांच्या प्रदेशापासून गोव्याच्या निळ्याशार सागरकिनाऱ्यापर्यंत, विदर्भाच्या पांढऱ्या सोन्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या हिरव्यागार ऊसाच्या पट्ट्यापर्यंतच्या लोकसंस्कृतीसह लोकांची मने जोडणार आहे, बाजारपेठा जोडणार आहे. एका नव्या,

शक्तीपीठ महामार्ग: श्रद्धा, शक्ती आणि समृद्धीचा “गेम चेंजर” Read More »

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे

१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या विपुल सर्जनाला आपण संतसाहित्य म्हणून ओळखतो. हे साहित्य केवळ धार्मिक अभिव्यक्ती नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची शक्तीही होते. संतांनी संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्तीसाठी वाहून घेतले. त्यासोबतच  अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती,

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे Read More »

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान

साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून  केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही तर त्यासोबत समाजात सुरु असलेल्या घटनांची देखील माहिती दिली. एका अर्थाने संतसाहित्य ऐतिहासिक दस्ताऐवज आहेत. या साहित्याकडे या दृष्टीने बघणे देखील आवश्यक आहे.   यादवांच्या राज्यात ११८९ ते १३१८ या कालखंडातील संतचळवळीची

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान Read More »

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून \”भेदाभेद भ्रम अमंगल\” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता Read More »

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले?

(जेव्हा १७ जूनला ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा मला सुएला ब्रेवरमन यांच्या एका विधानाची आठवण झाली, तेव्हा त्या होम सेक्रेटरी होत्या. त्या गोष्टीला दोन वर्ष झाली. आता ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान यांनी चौकशी समितीचे सर्व मुद्दे तेथील लोकसभेमध्ये सविस्तर मांडले आणि गरज पडल्यास कायदाही करावा लागला तरी करण्याची तयारी दाखविली आहे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही असेही

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले? Read More »