News Bharati

विशेष

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती 

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक व वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. ही यात्रा केवळ भक्तीची अभिव्यक्ती नसून, तिच्या मुळाशी सामाजिक एकात्मता, अध्यात्मिक उन्नती आणि सांस्कृतिक स्वाभिमानाचे बळ आहे. या यात्रेची परंपरा संतांनी घडवली. हेच  इस्लामी आक्रमणांना दिलेले शांत, पण ठाम उत्तर देखील […]

वारी : हिंदू समाजाला एकत्रित करणारी महाशक्ती  Read More »

वारीवरील आक्रमण

वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक जीवनवाहिनी आहे. पांडुरंगाच्या चरणांशी जोडलेला हा प्रवास, समाजात समतेचा, सेवा-भावाचा आणि संयमाचा प्रसार करणारा आहे. पण हीच वारी आज ‘अर्बन नक्षलवादी’ गटाचे लक्ष ठरते आहे. विचारवंतांच्या नावाखाली, कलाकारांच्या गाण्यांमध्ये, आणि सामाजिक आंदोलकांच्या घोषणांमध्ये  ही मंडळी वारीचा उपयोग लोकमत निर्माण करण्यासाठी, सरकारविरोधात भडकावण्यासाठी आणि पारंपरिक श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठी करत आहेत. संत परंपरेचा

वारीवरील आक्रमण Read More »

 वारी समाजपरिवर्तनाची 

महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुरेख संगम येथे बघायला मिळतो. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद न मानून दोन्ही एकच आहेत असे मानण्यात येते. त्यांच्या एकत्वाची पूजा इथे श्रीविठ्ठल स्वरुपात केली जाते.  संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात याविषयी म्हणतात,  हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥एक एकाचे हृदयीं । गोडी

 वारी समाजपरिवर्तनाची  Read More »

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात…

दोन दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हरियाणातील काही शाळांवरचा एक विस्तृत ब्लॉग वाचायला मिळाला, जिथे बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकही विद्यार्थी पास झाला नाही. हा लेख वाचताना माझ्या मनात दोन जुन्या, पण आजही तितक्याच अस्वस्थ करणाऱ्या आठवणी जागृत झाल्या. त्या आठवणींनी मला हे शब्दबद्ध करण्यास भाग पाडले. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे पण, काही गोष्टी स्मृतीतून कधीच पुसल्या

जेव्हा मुले ‘फक्त पास’ होतात… Read More »

‘शेतकरी मित्र’ सरकारमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हवामान बदलासारख्या जागतिक संकटांपुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ, प्रभावी आणि दूरदृष्टीपूर्ण पावले उचलून आदर्श निर्माण केला आहे. मे २०२५ मध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे शेती क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. मात्र, भारत सरकार आणि राज्य शासनाने तात्काळ मदत व पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.  केंद्र आणि राज्य सरकारच्या घोषणेनंतर नुकसानग्रस्त

‘शेतकरी मित्र’ सरकारमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूती Read More »

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबवल्या. त्यांचे कार्य केवळ माळवा प्रदेशापुरते मर्यादित नव्हते; देशभरातील मंदिरे, घाट, धर्मशाळा, तलाव, बारव, विहिरी, पूल, रस्ते आणि वसाहती ही त्यांच्या दूरदृष्टी ठेवून केलेल्या समाजसेवेची साक्ष आहेत. अहिल्यादेवींच्या कार्यात धार्मिक श्रद्धा, सामाजिक समरसता, आर्थिक समतेचा आग्रह, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आणि लोककल्याणाची निःस्वार्थ

वारशातून भविष्याकडे: अहिल्यादेवी आणि बारव पुनरुज्जीवन Read More »

कुदळवाडीच्या धर्तीवर चांदोल तलाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम

परदेशी घुसखोर आणि दहशतवाद्यांचा अड्डा ठरलेल्या पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी भागातील अतिक्रमणांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बुलडोझर चालवत कठोर कारवाई केली होती. त्याच धर्तीवर, अहमदाबाद महानगरपालिकेने चांदोल तलाव परिसरातील अवैध अतिक्रमणांवर मोठी कारवाई करत व्यापक साफसफाई मोहीम राबवली आहे. ही मोहीम केवळ शहरी नियोजनाचा भाग नसून, हा गुन्हेगारी, बेकायदा कारवाया आणि देशविघातक शक्तींच्या मोठ्या तळावर चालवलेला हातोडा आहे.

कुदळवाडीच्या धर्तीवर चांदोल तलाव परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम Read More »

अहिल्यादेवी होळकर यांचे स्थापत्य कार्य: धर्मरक्षण आणि धर्मसंवर्धन यांची प्रतीके

अहिल्यादेवी होळकर या लोककल्याणकारी शासक होत्या. त्यांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवून राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची व्याप्ती ही त्यांच्या माळवा प्रदेशापुरती मर्यादित नव्हती तर, संपूर्ण भारतभर त्यांनी जी मंदिरे, घाट, धर्मशाळा, तलाव, पूल, रस्ते, वसाहती बांधल्या त्या वास्तू या आजही त्यांच्या दूरदृष्टीचे आणि लोकसेवेच्या उत्कटतेचे साक्षीदार आहेत. त्यांच्या कामांमध्ये हिंदू धर्माबाबतची अतीव निष्ठा, सामाजिक समरसता, आर्थिक न्याय,

अहिल्यादेवी होळकर यांचे स्थापत्य कार्य: धर्मरक्षण आणि धर्मसंवर्धन यांची प्रतीके Read More »

संग्रहालयाच्या माध्यमातून संघघोषाचा इतिहास

भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आपल्याला पहायला मिळतो विविध संग्रहालयांमधून. देशातील अनेक संग्रहालयांमध्ये आपला समृद्ध वारसा आणि आपल्या परंपरांचे दर्शन घडते. हजारो प्राचीन वस्तू, शिल्प, कागदपत्रे आणि आपल्या वारशाचे जतन या संग्रहालयांमुळे झाले आहे. आपल्या देशातील अनेक संग्रहालये अशी आहेत, की जी पाहण्यासाठी हजारो पर्यटक आवर्जून जात असतात. ही संग्रहालये इतिहास जागवतात.  अभ्यासकांना मार्गदर्शन करतात. नव्या पिढीला प्रेरणाही देतात. 

संग्रहालयाच्या माध्यमातून संघघोषाचा इतिहास Read More »