News Bharati

निवडणुका

वसई-विरारवर महायुतीचा भगवा फडकणार; हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा नितेश राणेंचा निर्धार!

विरार : \”वसई-विरार महापालिकेवर केवळ सत्ता मिळवणे हा आमचा उद्देश नाही, तर या शहरावर महायुतीचा भगवा फडकवून हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. भाजपा-महायुती म्हणजे विकासाचे वचन आहे आणि हे वचन आम्ही पूर्ण करणारच,\” असा घणाघात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरार (पूर्व) येथील फुलपाडा (वॉर्ड […]

वसई-विरारवर महायुतीचा भगवा फडकणार; हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा नितेश राणेंचा निर्धार! Read More »

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार

जळगाव : \”जळगावकरांनी जेव्हा शहराची सूत्रे आमच्या हाती दिली, तेव्हा आम्ही विकासाचा शब्द पाळला. आता जळगावला प्रगत शहरांच्या पंक्तीत नेण्याची वेळ आली आहे. येत्या १५ तारखेला तुम्ही महायुतीला विजयी करा, पुढील पाच वर्षे शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी घेतो,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे दिला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या

विकासाला गती, रोजगाराची हमी! जळगावच्या महाविजयासाठी महायुतीचा निर्धार Read More »

लोकशाही की दुटप्पीपणा? स्वतः बिनविरोध आमदार होणाऱ्या ठाकरेंना भाजपने दाखवला आरसा

मुंबई : \”बिनविरोध उमेदवार निवडून आल्याने विरोधकांना फारच त्रास होतो आहे. मात्र इतिहास सांगतो की आतापर्यंत देशात ३४ खासदार आणि २९८ आमदार बिनविरोध निवडून आले आहेत. तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती का?\” असा संतप्त सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. बिनविरोध निवडीवरून सुरू असलेल्या राजकारणावरून त्यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला.

लोकशाही की दुटप्पीपणा? स्वतः बिनविरोध आमदार होणाऱ्या ठाकरेंना भाजपने दाखवला आरसा Read More »

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’!

धुळे : \”२०१७ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्यानंतर आज पुन्हा एकदा नव्या धुळ्याच्या निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. धुळे महानगरपालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘कमळ विजयी संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल,

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’! Read More »

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं!

पुणे : \”पुणे हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर असून ते तंत्रज्ञान, उत्पादन आणि जीसीसी (GCC) चे हब बनत आहे. पुण्याला भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी आम्ही ११- किमी मेट्रोचे जाळे आणि ५४ किमीचे भुयारी मार्ग तयार करत आहोत. तुम्ही १५ तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ,\” असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र

GCC हब, स्मार्ट सिटी, सुरक्षित पुणे… एका भाषणात फडणवीसांनी सांगितलं सगळं! Read More »

नांदेडचा कायापालट होणार! स्मार्ट आणि सेफ सिटीसाठी फडणवीसांचा ‘मास्टरप्लॅन’

नांदेड: \”नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल, याची ग्वाही इथल्या जनसागराने दिली आहे. आम्ही नांदेडच्या विकासाचा ‘संकल्पनामा’ तयार केला असून, १५ तारखेला तुम्ही ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढची ५ वर्षे नांदेडच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेऊ,\” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथे आयोजित ‘विजय संकल्प रॅली’त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडे, खासदार

नांदेडचा कायापालट होणार! स्मार्ट आणि सेफ सिटीसाठी फडणवीसांचा ‘मास्टरप्लॅन’ Read More »

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’

परभणी: \”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही केवळ १५ तारखेला ‘कमळाची’ काळजी घ्या, पुढील ५ वर्षे परभणीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीकरांना साद घातली. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह महायुतीचे

परभणी : ४० ई-बसेस, हक्काची घरे आणि ३००० तरुणांना रोजगार; फडणवीसांनी मांडला ‘व्हिजन प्लॅन’ Read More »

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर

जालना : \”जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. तुम्ही १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे जालना शहराच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ,\” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, नारायण

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर Read More »

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो!

मुंबई : \”मुंबईकरांचे आयुष्य प्रवासातच जाते, हे चित्र आम्हाला बदलायचे आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (WEH) ताण कमी करण्यासाठी आम्ही कोस्टल रोडचे जाळे विरारपर्यंत विस्तारणार आहोत. १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, १६ तारखेपासून तुमच्या भविष्याची काळजी आम्ही घेऊ,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

BMC Election : १५ तारखेला तुम्ही महायुतीचे धुरंधर निवडून द्या, त्यानंतर पुढचं सगळं मी बघतो! Read More »

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना

अकोला : \”अकोला शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. सभेला मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहता, अकोला महानगरपालिकेत महायुती ६० पेक्षा जास्त जागा जिंकून निर्भेळ यश मिळवेल, याची मला खात्री आहे,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अकोल्यात आयोजित भव्य ‘विजय संकल्प सभे’तून ते बोलत होते. अकोला

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना Read More »