संरक्षण उत्पादनात देश स्वयंपूर्ण – म्हणून हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी
संरक्षणाच्या क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केंद्रातील सरकारने केले. स्वदेशी उत्पादनांनी जी गती घेतली आहे, ती मोदी सरकार परत आले तरच वाढू शकते. नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. देश परत मागे जाऊन सर्व संशोधन, उत्पादन ठप्प होऊन रक्षा सामुग्री आयात करायची वेळ परत येऊ नये म्हणून स्थिर मोदी सरकार हवे आहे. देशाच्या […]
संरक्षण उत्पादनात देश स्वयंपूर्ण – म्हणून हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »