News Bharati

निवडणुका

विविध मतदारसंघात रणशिंग फुंकले…प्रचाराला जोरदार सुरुवात

विविध मतदारसंघात विधानसभा निवडणूकीसाठी रणशिंग फुंकले जात आहे. प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे विधानसभेचे मैदान आता काही दिवसांवर आहे. स्टार प्रचारक आपली शक्ती कामाला लावत आहेत.   साताऱ्यात कोरेगाव इथं शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. https://x.com/mieknathshinde/status/1853755662125428939 भंडारा विधानसभा मतदार […]

विविध मतदारसंघात रणशिंग फुंकले…प्रचाराला जोरदार सुरुवात Read More »

अराजकता माजवण्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं – महंत रामगिरी महाराज

मुंबई – सोशल मिडियावरून चुकीच्या पध्दतीने प्रवचनाचे संदर्भ देऊन लोकांना भडकविण्याचे काम देशाबाहेरील लोक करत आहेत. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कोणाचाही माफी मी मागणार नाही आणि केलेलं वक्तव्य मागे घेणार नाही. असं महंत रामगिरी महाराज यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात महंत श्री रामगिरी महाराज यांच्या

अराजकता माजवण्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं – महंत रामगिरी महाराज Read More »

विधानसभेसाठी रिंगणातील आखणी तयार…उमेदवारांनी दंड थोपटले

विधानसभेसाठी रिंगणातील आखणी तयार होत असून उमेदवारांची नावे अंतिम झाल्याने निवडणूकीसाठी दंड थोपटले जात आहेत. राज्यात २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चित्र आज स्पष्ट झालं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तरी बंडखोरी पूर्णपणे शमलेली नाही. मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या २६ मतदारसंघातून आज ५३ जणांनी माघार घेतली. नवी मुंबईतल्या बेलापूर

विधानसभेसाठी रिंगणातील आखणी तयार…उमेदवारांनी दंड थोपटले Read More »

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजता संपली. यानंतर राज्यभरातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या दरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी वाढली कारण येथील माजी महापौर व काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार कमल व्यवहारे या कालपासून नॉट रिचेबल आहेत. सध्या राज्यभरात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात

विधानसभा रणधुमाळी…काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल Read More »

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस ४ नोव्हेंबर आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना बंडखोरी थांबवण्याचे आव्हान होते. यात भाजपने मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातील पहिली बंडखोरी यशस्वीपणे थोपवली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अखेर अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते विनोद तावडेंनी त्यांची समजूत काढत हा निर्णय घडवून आणला. गोपाळ

भाजपाला दिलासा…बोरिवली विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी थोपवली Read More »

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली

भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली. दिवाळीतील रांगोळ्यांनी सजलेले अंगण, दारावर तोरणाची बांधणी आणि लाडक्या बहिणीचे माहेरी आगमन… असे काहीसे चित्र सर्वच घरांत दिसून येत आहे. महायुती सरकारने भाऊबीजेची ओवाळणी भाजप-महायुतीने एक महिना आधीच दिली. देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी गोड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील काही प्रमुख ठिकाणी भेट

देवाभाऊंनी बहिणींची दिवाळी,भाऊबीजेची ओवाळणी देऊन गोड केली Read More »

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट, अर्ज वैधता तपासणी अंतिम टप्प्यात…

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट घेतली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाऊबीज आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांनी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांची पहाटेच्या वेळी भेट घेतली. आपण करत असलेल्या कामाची माहिती दिली तसेच भविष्यातील नियोजनाचा आलेख मांडला. सकाळच्या न्याहारीसह दिवाळी फराळाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट, अर्ज वैधता तपासणी अंतिम टप्प्यात… Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी…विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय आतषबाजी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस, मराठवाड्यात सर्वाधिक तर कोकणात सर्वात कमी उमेदवार रिंगणात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होईल. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी सर्वच पक्षांमधून बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळते. उमेदवारांचा प्रचारार्थ राजकीय नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने दक्षिण सोलापूर

विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी…विविध पक्षांच्या नेत्यांची राजकीय आतषबाजी Read More »

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. असे विधान छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना उत्तर देताना सांगितले. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेताना छगन भुजबळ म्हणाले, “डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केला होता, ज्यामुळे ते अडचणीत आले होते.

शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा… अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर Read More »

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना या निवडणुकीत

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील – बावनकुळेंचा विश्वास Read More »