News Bharati

शिक्षण

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था: दृष्टिकोन नीति आयोगाचा

महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा आणि आधुनिक वाटचाल महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि वैचारिक क्रांतीची भूमी आहे. देशाच्या शैक्षणिक पटलावर महाराष्ट्राचे स्थान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. अगदी प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून ते ब्रिटिश कालखंडातील मुंबई प्रांताच्या निर्मितीपर्यंत, या भूमीने ज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा ऐतिहासिक कायदा याच मातीत […]

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था: दृष्टिकोन नीति आयोगाचा Read More »

जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप!

\”परिस्थिती माणसाला घडवते किंवा मोडते, पण जिद्द असेल तर माणूस प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून आपले यश स्वतः लिहू शकतो,\” या वाक्याची प्रचिती नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालातून आली आहे. दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सामान्यतः कौटुंबिक स्थैर्य, पालकांचे मार्गदर्शन आणि सोयी-सुविधा हाताशी असताना मुले या परीक्षेची तयारी करतात. परंतु, ज्यांच्या

जिद्द आणि चिकाटीची यशोगाथा: बालगृहातील ७१५ चिमुकल्यांची दहावीत उत्तुंग झेप! Read More »

NEET : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा भुलभुलैय्या…

भारतातील वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षेच्या निमित्ताने सध्या देशभर जे वादळ उठले आहे, त्याने आपल्या शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील मूलभूत दोष पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत. २०२६ च्या परीक्षेत झालेले तांत्रिक बिघाड, पेपरफुटीचे प्रकार यामुळे केंद्र सरकारने फेरपरीक्षा जाहीर केली आहे. मात्र, हा प्रश्न केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. ‘एक देश, एक

NEET : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा भुलभुलैय्या… Read More »

कॉन्व्हेंट शाळा : सेवेच्या नावाखालील शिक्षणाचे बाजारीकरण 

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, फक्त ख्रिस्ती भिक्षुणी (नन्स) यांच्या धार्मिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळाच नावात ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द वापरू शकतील. इतर कोणत्याही संस्थांना हा शब्द वापरता येणार नाही. कॉन्व्हेन्ट शाळांचा मूळ इतिहास आणि उद्देशाशी सुसंगत असाच हा निर्णय आहे. कसे ते खाली पाहूच.  हल्ली असे दिसून आले आहे

कॉन्व्हेंट शाळा : सेवेच्या नावाखालील शिक्षणाचे बाजारीकरण  Read More »

मराठी विषयातील ‘नापास’ आकडेवारी: सत्य, विपर्यास आणि वास्तव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाने राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात एक मोठी चर्चा घडवून आणली आहे. एका बाजूला ९२% ते ९५% पर्यंत पोहोचलेला एकूण निकाल समाधानकारक वाटत असला, तरी मराठी विषयात नापास होणाऱ्या ८०,००० विद्यार्थ्यांचा आकडा हा ८० हजाराहून अधिक आहे हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे,

मराठी विषयातील ‘नापास’ आकडेवारी: सत्य, विपर्यास आणि वास्तव Read More »

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ

शिक्षण हा कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा पाया असतो, पण शारीरिक किंवा मानसिक आव्हानांशी झुंजणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अनेकदा आर्थिक अडचणींमुळे खडतर होतो. महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागवणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. उच्च माध्यमिक शिक्षणोत्तर (Post-HSC) अभ्यासक्रम करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तब्बल १२ वर्षांनंतर भरीव वाढ करण्यात आली

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ Read More »

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी

कॅलगरी (कॅनडा) : कॅनडातील कॅलगरी येथील ‘फेअरव्ह्यू स्कूल’ने सर्वसमावेशकतेच्या नावाखाली एक अत्यंत वादग्रस्त निर्णय घेतला आहे. रमझान महिन्यात उपवास करणाऱ्या मुसलमान विद्यार्थ्यांना इतरांना जेवताना बघून वाईट वाटू नये, या कारणास्तव शाळा प्रशासनाने चक्क ‘कॅफेटेरिया’मध्ये (भोजनकक्ष) अन्न सेवनावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे उपवास न करणाऱ्या तब्बल ९११ मुसलमानेतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत उपाशी राहावे लागत आहे

कॅनडात अजब फतवा; रमझानच्या उपवासाचे कारण देत मुसलमानेतर विद्यार्थ्यांच्या शाळेतील जेवणावर बंदी Read More »

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची गय नाही; नियम मोडल्यास मान्यता रद्द करणार – मंत्री दादाजी भुसे

महाराष्ट्र : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये (उदा. CBSE, ICSE, IB आणि राज्य मंडळ) मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिला. विधानसभा सदस्य हारून खान यांनी एका शाळेसंदर्भात उपस्थित केलेल्या तक्रारीला उत्तर देताना मंत्री भुसे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची गय नाही; नियम मोडल्यास मान्यता रद्द करणार – मंत्री दादाजी भुसे Read More »

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. हा गौरवशाली इतिहास केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता तो पुढच्या पिढीच्या रक्तामध्ये भिनावा, यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाईल, अशी ऐतिहासिक

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा Read More »

तांड्यापासून अंतराळापर्यंत : आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’कडे भरारी

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘विज्ञान प्रेरणा अभियान’ अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमातींच्या (विजाभज) आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण

तांड्यापासून अंतराळापर्यंत : आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’कडे भरारी Read More »