News Bharati

नागरी मुद्दे

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले

भारतामध्ये लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमागे अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत. १९४७ साली द्विराष्ट्र संकल्पनेनुसार भारताचे विभाजन झाले आणि त्यातून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. एक विशिष्ट समुदायासाठी आणि दुसरे सर्वसामान्यांसाठी. भारताने सर्वसमावेशकतेचा मार्ग स्वीकारला, पण त्याचा गैरफायदा घेत अनेक बेकायदेशीर घुसखोर देशात स्थायिक झाले. या घुसखोरीमुळे केवळ लोकसंख्या वाढली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या जमिनी, […]

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले Read More »

इंदूर – भिकारीमुक्तीचे पहिले यशस्वी पाऊल; स्वच्छतेकडून स्वाभिमानाकडे!

इंदूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. मल्हारराव होळकर आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांसारख्या दूरदर्शी आणि प्रजाहितदक्ष नेतृत्वाने विविध सामाजिक आणि आर्थिक योजनांचा अवलंब करून या परिसराचा सतत विकास केला. त्यांच्या नेतृत्वामुळे इंदूरचा सांस्कृतिक- प्रशासकीय बाजू मजबूत झाल्या आणि शहराने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. २०१७ पासून इंदूर शहराने ‘भारतातील सर्वात स्वच्छ शहर’ हा मान सलग सात वर्षे

इंदूर – भिकारीमुक्तीचे पहिले यशस्वी पाऊल; स्वच्छतेकडून स्वाभिमानाकडे! Read More »

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात गव्हाच्या किमान आधारभूत दरात दीडशे रुपये वाढ केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच बाजरी १३० रुपये, ज्वारीत १३०, हरभरा २१०, मसूर २७५, मोहरी ३००, आणि सूर्यफूलाच्या

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ Read More »

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणाला आपला

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक Read More »

लातूरात झाला श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा भव्य मेळावा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लालासाहेब देशमुख युवा मंच,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे मराठा समाजातील तरुणांना उद्योग करण्यासाठी महामंडळ कसे सहायक ठरते हे सांगण्यासाठी खाडगाव रोड येथील माणिकराव जाधव मंगल कार्यालय येथे 5 सप्टेंबर रोजी मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंडळांनी

लातूरात झाला श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा भव्य मेळावा. Read More »

सातारा रोड येथे झाले डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान…

दिनांक 4 सप्टेंबर रोजी कोरेगाव तालुक्यामध्ये सातारा रोड या ठिकाणी जेष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ.उदय निरगुडकर यांचे विमर्श या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानामध्ये डॉ.उदय निरगुडकर यांनी चुकीचे विमर्श पसरवून मतदारांची कश्या प्रकारे फसवणूक केली जाते याची मांडणी केली. त्याचबरोबर विमर्ष काय आहे? तो कसा पसरतो? त्याचा तोटा कसा होतो या संदर्भात त्यांनी

सातारा रोड येथे झाले डॉ.उदय निरगुडकर यांचे व्याख्यान… Read More »

वारीमध्ये येतात आणि अल्लाचे अभंग म्हणून शीरखुर्मा वाटतात; विठ्ठलाला मानत नाहीत तर वारीत येताच का? – ह.भ.प. शिरीष महाराज मोरे

हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याने वारीवरील इस्लामिक अतिक्रमण या विषयावर तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह. भ. प. श्री शिरीष महाराज मोरे यांचे सांगलीवाडी येथील दर्शन मंगल कार्यालयात 4 सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना ह.भ.प शिरीष महाराज मोरे म्हणाले की, मुस्लिम समाज हा पैगंबराला मानतो, विठ्ठलाला मानत नाही. पण आमच्या

वारीमध्ये येतात आणि अल्लाचे अभंग म्हणून शीरखुर्मा वाटतात; विठ्ठलाला मानत नाहीत तर वारीत येताच का? – ह.भ.प. शिरीष महाराज मोरे Read More »

साकोली येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांच्याकडून स्थानिक पत्रकारांचा सन्मान

पत्रकारितेतील पावित्र्य हे लोकमान्य टिळकांसारखे असावे लागते, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोघांचेही महत्त्व लोकशाहीत खूप जास्त आहे. एकीकडे साक्षरता व माध्यमे वाढत आहेत परंतु विश्वासहार्यता वाढत आहे का? हे बघणे खूप आवश्यक आहे. पत्रकारिता करताना कायम समाजभान असायला पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केले. नवजीवन विद्यालय साकोली येथे वैनगंगा

साकोली येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांच्याकडून स्थानिक पत्रकारांचा सन्मान Read More »

अलिबाग येथे झाले ‘नवीन फौजदारी कायद्यांची उपयुक्तता’ या विषयवार व्याख्यान

अधिवक्ता परिषद, अलिबाग यांचे तर्फे दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदी व त्यातील बारकावे वकिलांना समजावून सांगण्यासाठी माजी जिल्हा सरकारी वकील व रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील, लेखक, साहित्यिक, अधिवक्ता श्री विलास नाईक यांच्या मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सीनियर एडवोकेट पुरस्कार

अलिबाग येथे झाले ‘नवीन फौजदारी कायद्यांची उपयुक्तता’ या विषयवार व्याख्यान Read More »

5 सप्टेंबर रोजी लातूरात होणार मराठा उद्योजक मेळावा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लालासाहेब देशमुख युवा मंच लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत कर्ज घेऊ इच्छुकांसाठी लातूर येथे मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहे. लातूर मतदार संघातील कर्ज घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. 5 सप्टेंबर म्हणजेच येत्या गुरुवारी हा उद्योजक मेळावा

5 सप्टेंबर रोजी लातूरात होणार मराठा उद्योजक मेळावा Read More »