भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले
भारतामध्ये लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमागे अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत. १९४७ साली द्विराष्ट्र संकल्पनेनुसार भारताचे विभाजन झाले आणि त्यातून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. एक विशिष्ट समुदायासाठी आणि दुसरे सर्वसामान्यांसाठी. भारताने सर्वसमावेशकतेचा मार्ग स्वीकारला, पण त्याचा गैरफायदा घेत अनेक बेकायदेशीर घुसखोर देशात स्थायिक झाले. या घुसखोरीमुळे केवळ लोकसंख्या वाढली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या जमिनी, […]
भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले Read More »