News Bharati

भाजपा

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी […]

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत Read More »

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

तिसऱ्या चरणच्या मतदानाने ४ जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी तारीख निश्चित केली

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे

तिसऱ्या चरणच्या मतदानाने ४ जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी तारीख निश्चित केली Read More »

\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\”

शिरूर लोकसभा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हे यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे. \”लोक नाटकाचं तिकिट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली

\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” Read More »

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत

Lok Sabha Election : \”जर मला राजकारणात आपण लोकांशी जोडले जात आहोत असं दिसलं तर फक्त राजकारणच करेन\”, असं विधान हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha) मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) ने केलं आहे. कंगनासमोर काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान आहे. या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास कंगनाकडून व्यक्त

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत Read More »

…हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : मुंबईवरील 2611 हल्ल्याच्यावेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा अतिरेक्यांची बंदुकीतील नव्हती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

…हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत – देवेंद्र फडणवीस Read More »

…तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते

सातारा लोकसभा : ‘आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे. तो मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तके वाचून’, हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ‘चव्हाण साहेबांनी सांगितलंय, साहेबांच्यावर पण काही राजकीय संकटं आली, चढ-उतार आले. त्याचे तुम्ही-आम्ही साक्षीदार आहेत. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. तुम्हाला शेवटचा माणूस म्हणजे, \”बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल, तर

…तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते Read More »

ही लढाई देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची आहे – देवेंद्र फडणवीस

बारामती लोकसभा : \”ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हि निवडणूक नगरपालिकेची निवडणूक नाहीये, हि निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. काही लोक बोलतात, हि निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आहे.  ही लढाई पवार विरुद्ध पवार नसून या देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची लढाई आहे\”, असं भाष्य

ही लढाई देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची आहे – देवेंद्र फडणवीस Read More »

”त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला,…यांचा हा शेवटचा प्रयोग\”

महाराष्ट्र : शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘”ज्यांना आपण केलेली 5 कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘कोल्हे कुई‘ आपल्याला आता थांबवायची आहे.’ अशी टीका

”त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केलं आहे आणि आपला विकास थांबवला,…यांचा हा शेवटचा प्रयोग\” Read More »

…त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता – रामदास आठवले

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात तसेच देशातील सर्वच मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारालाही चांगलाच रंग चढला आहे. ‘संविधान धोक्यात (Constitution Of India) असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून (MVA) करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही’, तुमच्यामध्ये गैरसमज

…त्यामुळे पुणेकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आत्मीयता – रामदास आठवले Read More »