News Bharati

भाजपा

उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाचा अवमान

उद्धव ठाकरे : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भगव्या ध्वजाबद्दल गरळ ओकली आहे. “संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही” म्हणत त्यांनी भगव्या ध्वजाचा अवमान केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय. लोकसभेत त्यांना ४०० वर जागा संविधान (Constitution) बदलण्यासाठी पाहिजेत असा आरोप पण त्यांनी यावेळी भाजपवर केलाय. […]

उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाचा अवमान Read More »

\”कांद्यावर बोला\”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता

नाशिक : महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse)आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ काल (दि. १५) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना एका शेतकऱ्याने कांद्यावर (Onion) बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. याप्रकरणी घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप या

\”कांद्यावर बोला\”; मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवार गटाचा कार्यकर्ता Read More »

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि…

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विट करून केला आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 4 जून

भाजप नेत्याचा दावा;  4 जून नंतर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट फुटणार आणि… Read More »

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक : जय शिवाजी असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू रामचंद्राला आपण नमन करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षात तुम्ही माझे काम पाहिले आहे. आता मी तुमच्याकडे तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारतासाठी आर्शीवाद मागण्यासाठी आलो असल्याचे नरेंद्र मोदी

“बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले पण, सगळ्यात जास्त राग नकली शिवसेनेला” – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

राज ठाकरेंमुळे महायुतीला बळ मिळालं

महाराष्ट्र : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (दि.१५ मे, बुधवार)) भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार नारायण राणे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या.

राज ठाकरेंमुळे महायुतीला बळ मिळालं Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबईतले सगळे 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या (१४ मे बुधवार) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो Read More »

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : मुंबईत (Mumbai) काल (१३ मे) एक मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू (घाटकोपर होर्डिंग Ghatkopar Hoarding Collapse) झाला आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचा राजकारण रंगलं आहे. हे होर्डिंग ज्या कंपनीच होतं, त्याच्या मालकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. भावेश भिंडे असं या होर्डिंग

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल Read More »

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात

पालघर लोकसभा : “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोही पणा आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात Read More »

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल

महाराष्ट्र : राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही राळेगण सिद्धी (Ralegan-Siddhi) मध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचा (BJP) संविधान (Constitution) बदलण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) सातत्यानं करण्यात येत आहे. यावर अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल Read More »

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. जळगाव, रावेर, शिर्डी, नंदुरबार, पुणे, मावळ, बीड, अहमदनगर दक्षिण, छत्रपती संभाजीनगर , शिरूर, जालना या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे Read More »