News Bharati

Vinayak A

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 महिला नेत्यांना संधी

नागपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra) महायुती सरकारच्या (Mahayuti Government) मंत्रिमंडळाचा (Cabinet) बहुप्रतिक्षीत शपथविधी सोहळा काल नागपूरमधील राजभवनात मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळ विस्तारात चार महिला नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. या मंत्रिमंडळातील महिला आमदारांची निवड ही महायुतीच्या लाडकी बहीण योजनेच्या यशाचा परिणाम मानली जात आहे, ज्याने महाराष्ट्रात […]

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 महिला नेत्यांना संधी Read More »

33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्री : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न; खातेवाटपाकडे राज्याचे लक्ष

नागपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra) महायुती सरकारच्या (Mahayuti Government) मंत्रिमंडळाचा (Cabinet) बहुप्रतिक्षीत शपथविधी सोहळा काल नागपूरमधील राजभवनात मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार समाविष्ट आहेत. शपथविधी सोहळ्यात 33 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपद तर 6 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ

33 कॅबिनेट, 6 राज्यमंत्री : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न; खातेवाटपाकडे राज्याचे लक्ष Read More »

नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याची तुमची ती लायकी नाही : चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. \”पंतप्रधान नरेंद्र मोदी जी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल बोलण्याची तुमची ती लायकी नाही,\” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांबाबत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यावर बावनकुळे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना उद्धव

नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याची तुमची ती लायकी नाही : चंद्रशेखर बावनकुळे Read More »

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था; तेथील हिंदूंचे प्राण वाचवा

भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा ‘बांगलादेशमधील (Bangladesh) सध्याच्या घडामोडी पाहता केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे बांगलादेशात शांतिसेना (पीसकीपिंग मिशन) तैनात करण्याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा,’ अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (02 DEC) केली. बांगलादेशमधील घडामोडी पाहता आणि पश्चिम

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था; तेथील हिंदूंचे प्राण वाचवा Read More »

निवडणुकीनंतर महायुती सरकारने विकासाला दिली गती

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निर्णायक समारोपानंतर, राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti Government), मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पाठिंब्याने, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक परिस्थिती बदलण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी विकास अजेंडा सुरू केला आहे. त्यांच्या निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यावर लक्ष केंद्रित करून, सरकारने पर्यटन, वाहतूक, शहरी कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक वाढ यासह विविध क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक प्रकल्पांच्या मालिकेचे अनावरण

निवडणुकीनंतर महायुती सरकारने विकासाला दिली गती Read More »

सोलापूर : काँग्रेसला धक्का, धवलसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा

सोलापूर : काँग्रेस पक्षाला सोलापूर (Solapur Congress) जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोलापूर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूर काँग्रेसचे

सोलापूर : काँग्रेसला धक्का, धवलसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा Read More »

मारकडवाडीत भाजपाची ईव्हीएम समर्थनार्थ सभा; गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि राम सातपुते यांची उपस्थिती

मारकडवाडी : विरोधकांनी ईव्हीएमविरोधात राज्यभर आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे, ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) हे आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले आहे. याच दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) ईव्हीएमच्या (EVM) समर्थनार्थ मारकडवाडीत भव्य सभा आयोजित केली आहे. या सभेला नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर, रयंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते

मारकडवाडीत भाजपाची ईव्हीएम समर्थनार्थ सभा; गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि राम सातपुते यांची उपस्थिती Read More »

राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी; जाणून घ्या विधानसभेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे अध्यक्ष

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Legislative Assembly) अध्यक्षपदी भाजपचे नेते आणि आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची पुन्हा एकदा एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव सादर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राहुल

राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी; जाणून घ्या विधानसभेच्या इतिहासातील आत्तापर्यंतचे अध्यक्ष Read More »

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘विमा सखी योजना’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : \”केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. याच अनुषंगाने महिलांना सबलीकरणासाठी नवीन योजना राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी (9 डिसेंबर) त्यांच्या हरियाणा दौर्‍यादरम्यान ‘विमा सखी योजना’ (Bima Sakhi Yojana) लाँच करतील. या योजनेद्वारे सरकारचे उद्दिष्ट महिलांचे सबलीकरण करणे आणि आर्थिक स्वावलंबी बनविणे हा उद्देश आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी

महिलांच्या सबलीकरणासाठी ‘विमा सखी योजना’; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ Read More »

फडणवीस सरकार ३.० समोरील आव्हाने

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होत्या. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली आहे. पूर्ण बहुमत मिळालेले हे महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणत्या कामांना प्रथम प्राधान्य दिले

फडणवीस सरकार ३.० समोरील आव्हाने Read More »