News Bharati

Vinayak A

राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड

नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तर, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार विराजमान झाले आहेत. यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे […]

राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड Read More »

नववर्षात एसटीच्या ताफ्यात ३५०० नव्या लालपरी बसेस सामील होणार

नागपूर : एसटी महामंडळाच्या बसने (MSRTC Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! येत्या नवीन वर्षात एसटीमधील बसची कमतरता लवकरच दूर होणार आहे. नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या \” लालपरी \” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल होणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री

नववर्षात एसटीच्या ताफ्यात ३५०० नव्या लालपरी बसेस सामील होणार Read More »

विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबरला, राम शिंदे महायुतीचे उमेदवार

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदासाठी प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत आणि जयकुमार रावल यांचीही उपस्थिती होती. विधानपरिषदेचे सभापतीपद मागील २९ महिन्यांपासून रिक्त होते. १९ डिसेंबर

विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक १९ डिसेंबरला, राम शिंदे महायुतीचे उमेदवार Read More »

रविचंद्रन अश्विनने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

गाबा कसोटी संपल्यानंतर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित (Ravichandran Ashwin Announces Retirement From International Cricket) केली आहे. अश्विनने आजचा दिवस म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून माझा शेवटचा दिवस असल्याचे सांगत सर्वांना धक्का दिला आहे. गाबा कसोटी दरम्यान पावसामुळे सामना थांबला होता, तेव्हा तो विराट कोहलीबरोबर बोलताना भावुक झाला होता. विराटने त्याला मिठी मारून

रविचंद्रन अश्विनने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा Read More »

नागपूरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय चर्चेला उधाण

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल नागपूरमध्ये (Nagpur) महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये पोहोचलेल्या उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या अलीकडील राजकीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद झाला आणि विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्धव

नागपूरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय चर्चेला उधाण Read More »

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना भाजपाची कारणे दाखवा नोटीस; पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका

सोलापूर : भाजपच्या (BJP) आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील (MLA Ranjitsinh Mohite-Patil) यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले विधानपरिषदेचे आमदार आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना भाजपाची कारणे दाखवा नोटीस; पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका Read More »

‘जय श्रीराम’ हा नारा उत्तेजक नाही, तो आमच्या श्रद्धेचा नारा आहे… : योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संभलमधील ताज्या हिंसाचारावर जोरदार गदारोळ झाला. या गदारोळानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी विरोधकांवर तीव्र हल्ला करत, संभलमधील वातावरण बिघडल्याचे म्हटले. ते म्हणाले, \”१९४७ पासून संभलमध्ये दंगली होत आहेत, पण आमचे सरकार आल्यापासून एकही दंगल झाली नाही.\” योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत उत्तर प्रदेशातील

‘जय श्रीराम’ हा नारा उत्तेजक नाही, तो आमच्या श्रद्धेचा नारा आहे… : योगी आदित्यनाथ Read More »

महाराष्ट्रात भयंकर थंडी; पुणे, महाबळेश्वरपेक्षा थंड!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. राज्यात भयंकर थंडी आणि गारठ्याचे प्रमाण वाढले असून, उत्तरेकडील शीत लहरींमुळे पुढील चार दिवसांसाठी राज्यात थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिकांना असह्य केलं आहे. आज महाबळेश्वरपेक्षा (Mahabaleshwar) पुण्यात तापमान कमी नोंदवले गेले आहे. पुण्यात (Pune) तापमान

महाराष्ट्रात भयंकर थंडी; पुणे, महाबळेश्वरपेक्षा थंड! Read More »

उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

नागपूर : महाराष्ट्राच्या महायुती सरकारची मंत्रिमंडळाची शपथविधी आज नागपूर येथे उत्साहात पार पडली. या शपथविधीनंतर, भाजपचे आमदार नीलेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. \”राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा… आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका\” अशी आगपाखड नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी सोशल

उद्धव ठाकरे, राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश; भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

नागपूर: महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नागपूर येथील राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात बावनकुळे यांचा समावेश करत, भाजपने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर आता पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे महत्त्वाचे नेते

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश; भाजपचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण? Read More »