News Bharati

Vinayak A

पुण्यात उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत यांचे निर्देश

पुणे : उद्योगांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. त्यांनी आश्वासन दिले की, रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग समस्यांसह आवश्यक तेथे उद्योगांना जागा व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते […]

पुण्यात उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत यांचे निर्देश Read More »

वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना देण्यावर भर – मंत्री संजय सावकारे

मुंबई : वस्त्रोद्योग (Textile Industry) हा भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र हा शेतीनंतरचा दुसरा सर्वात मोठा रोजगार निर्माण करणारा उद्योग आहे. वस्त्रोद्योग विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना देऊन राज्याचा सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टीक प्रोडक्ट) मध्ये हा विभाग मोलाचा वाटा उचलेल, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी सांगितले. वस्त्रोद्योग

वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगार निर्मितीला चालना देण्यावर भर – मंत्री संजय सावकारे Read More »

तुम्हाला ठाऊक आहे का ‘महाकुंभाच्या’ विविध प्रकारांबद्दल?

महाकुंभ : महाकुंभाचे (Mahakumbh) आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ऋषी-मुनी या महान सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. यंदाचा महाकुंभ १३ जानेवारीपासून सुरू होत आहे आणि २६ फेब्रुवारी रोजी सांगता होईल. प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभाला विशेष महत्त्व आहे कारण प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो. हा संगम जगभर प्रसिद्ध आहे. मागच्या भागात आपण पवित्र

तुम्हाला ठाऊक आहे का ‘महाकुंभाच्या’ विविध प्रकारांबद्दल? Read More »

राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात २७ आणि २८ डिसेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत राज्याच्या विविध भागांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या हवामान बदलांच्या अंदाजाकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर

राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता Read More »

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभिर्याने विचार सुरु – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्परतेने काम करणे आवश्यक आहे. जनतेला साध्या गोष्टींसाठी शासनाच्या विविध कार्यालयांशी संपर्क साधावा लागतो, विशेषतः महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रश्न असतात. हे लक्षात घेऊन, तलाठी कार्यालयांपासून विभागीय आयुक्त कार्यालयांपर्यंत जबाबदार व तत्पर प्रशासनाची गरज आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर महसूल कार्यालयांच्या रचनेबाबत गांभिर्याने विचार सुरु – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार – जयकुमार रावल

मुंबई : शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून, शेतकरी, आडते, व्यापारी आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधत त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी पणन विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी आढावा बैठकीत दिल्या. मंत्री रावल यांनी मुंबई येथील सहयाद्री अतिथिगृह येथे पणन विभागाच्या अधिका-यांकडून आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र

शेतकरी हिताला प्राधान्य व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पणन व्यवस्था बळकट करणार – जयकुमार रावल Read More »

महाराष्ट्रातील बेघरांना मोठा दिलासा; प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वाधिक १९ लाख ६६ हजार घरे मिळणार!

पुणे : केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी यावर्षी १९ लाख ६६ हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. पुण्यात आज किसान सन्मान दिवस 2024 च्या निमित्ताने केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात

महाराष्ट्रातील बेघरांना मोठा दिलासा; प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वाधिक १९ लाख ६६ हजार घरे मिळणार! Read More »

फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर; फडणवीसांकडे गृह, शिंदेंना नगर विकास, पवारांना अर्थ खाते

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते स्वतःकडे ठेवले असून, नगर विकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे तर अर्थ खाते अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. 15 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार

फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर; फडणवीसांकडे गृह, शिंदेंना नगर विकास, पवारांना अर्थ खाते Read More »

मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा; जीएसटीमधून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : महाराष्ट्राच्या मागणीला यश मिळाले असून, द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा कर (GST) मधून वगळण्यात आले आहे. वस्तू व सेवा कर परिषदेच्या जैसलमेर, राजस्थान येथे २१-२२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या ५५व्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharama) यांनी भूषवले,

मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा; जीएसटीमधून वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय Read More »

लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेच्या डिसेंबर (December) महिन्याचा हप्ता कधी वितरित होईल, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, \”विधिमंडळाचं

लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता कधी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले… Read More »