News Bharati

Vinayak A

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिल्या. मदत, पुनर्वसन, आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत येत्या शंभर दिवसांत करावयाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे घेतलेल्या […]

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्र : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, तसेच महानगरपालिका निवडणुकांच्या वेळापत्रकासंदर्भातील निर्णय या सुनावणीत होण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. याआधी २२ जानेवारीला सुनावणी होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी Read More »

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendrasinhRaje Bhosale) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले Read More »

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा (UCC) लागू! हलाला आणि तिहेरी तलाकसारख्या प्रथांना पूर्णविराम मिळणार

उत्तराखंड : उत्तराखंड सरकारने (Government of Uttarakhand) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजपासून राज्यात समान नागरी कायदा (Uniform Civil Code – UCC) लागू झाला. समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करणारे उत्तराखंड पहिले राज्य ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर असताना, दुपारी १२.३० वाजता राज्यात यूसीसीची अंमलबजावणी करण्यात आली. विशेष म्हणजे, हा

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा (UCC) लागू! हलाला आणि तिहेरी तलाकसारख्या प्रथांना पूर्णविराम मिळणार Read More »

मुंबईसाठी किनारी रस्ता ठरणार महत्त्वाचा! वेळ आणि इंधन वाचणार, प्रदूषण सुद्धा कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईसाठी किनारी रस्ता ठरणार महत्त्वाचा! वेळ आणि इंधन वाचणार, प्रदूषण सुद्धा कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

रुग्णांसाठी दिलासा! फडणवीस सरकार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात \”मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष\” सुरू करणार

मुंबई : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष (Chief Minister Assistance Cell) सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांना त्यांच्याच जिल्ह्यात सहजपणे

रुग्णांसाठी दिलासा! फडणवीस सरकार सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात \”मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष\” सुरू करणार Read More »

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर बीडच्या दामिनी देशमुख करणार राष्ट्रध्वजावर पुष्पवृष्टी

दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख (Damini Deshmukh) ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या काही

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर बीडच्या दामिनी देशमुख करणार राष्ट्रध्वजावर पुष्पवृष्टी Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये ऐतिहासिक ५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार – उदय सामंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्त्वाखाली उद्योग, नगरविकास, एमएमआरडीए, सिडको या विभागाने दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. दावोस येथून परत आल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वांद्रे

मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये ऐतिहासिक ५ लाख ७० हजार कोटींचे सामंजस्य करार – उदय सामंत Read More »

दावोसमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, भविष्यात महाराष्ट्र बनेल डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : दावोस (Davos) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच (Maharashtra) बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी

दावोसमध्ये महाराष्ट्राचा दबदबा, भविष्यात महाराष्ट्र बनेल डेटा सेंटरचे कॅपिटल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती!

दावोस : दावोस (Davos) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या दिवसापर्यंत एकूण १५.७० लाख कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारांमुळे १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. दुसऱ्या दिवशी झालेल्या सामंजस्य करारांमध्ये सर्वांत मोठा

दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती! Read More »